
       <rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"> 
        <channel>
        <title>ऑनलाईन रिपोर्टर....नातं विश्वासाचं...!</title>
        <atom:link href="http://theonlinereporter.com/RSS/VidarbhaNews" rel="self" type="application/rss+xml"/>
        <link>http://theonlinereporter.com</link>
        <description>The Online Reporter, a national news platform of India aimed at disseminating latest updates and information regarding crime, politics, lifestyle, entertainment, society etc. With Online Reporter you can catch up with the latest news, ताज्या मराठी बातम्या , online Live News, Daily News, local news, दैनिक बातम्या , स्थानिक बातम्या , News about India and more. Get latest news headings from Mumbai, Pashchim Maharashtra, Vidarbha, and the nation only at theonlinereporter.com</description>
        <lastBuildDate>Sat, 18 Apr 2026 08:48:47 GMT</lastBuildDate>
        <language>mr-IN</language>
    
        <item>
            <pubDate>Fri, 23 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपुरात रस्त्यावर बस पार्क केल्यास परवाना रद्द करा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Cancel-the-license-if-the-bus-is-parked-on-the-street-in-Nagpur</link>
            <description>नागपूर शहरातील गणेशपेठ बस स्थानक परिसरात अवैधरित्या रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसमुळे परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या असते. नियमांची पायमल्ली करून रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसवर कडक कारवाई करीत अशा बसेसचा परवाना आणि परमीट रद्द केले जावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांनी वाहतूक पोलिसांना केली.
गणेशपेठ बसस्थानक परिसरात खासगी बसेसच्या रस्त्यावरील पार्कींगमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी व यासंदर्भात प्राप्त तक्रारींच्या अन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-23/WhatsApp Image 2023-06-22 at 11.29.01 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर शहरातील गणेशपेठ बस स्थानक परिसरात अवैधरित्या रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसमुळे परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या असते. नियमांची पायमल्ली करून रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसवर कडक कारवाई करीत अशा बसेसचा परवाना आणि परमीट रद्द केले जावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांनी वाहतूक पोलिसांना केली.
गणेशपेठ बसस्थानक परिसरात खासगी बसेसच्या रस्त्यावरील पार्कींगमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी व यासंदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गुरूवारी (ता.२२) सिव्हिल लाईन्स येथील उपमुख्यमंत्री निवासस्थान ‘देवगिरी’ येथे उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांनी विशेष बैठक बोलाविली. बैठकीत पोलिस उपायुक्त झोन ३ गोरख भांबरे, माजी नगरसेवक प्रमोद चिखले, माजी नगरसेवक विजय चुटेले, माजी नगरसेविका लता काडगाये, वाहतूक पोलिस अधिकारी, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, मनपा वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशपेठ बस स्थानक परिसरात खासगी बसेसच्या अवैध पार्कींगमुळे परिसरात नेहमीच वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागते. या ठिकाणी रस्त्यावर केली जाणारी खासगी बसेसची पार्कींग ही अत्यंत गंभीर बाब असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही या अवैध पार्कींगचा फटका बसला आहे व त्यांनी देखील या अवैध पार्कींगवर नाराजी व्यक्त केली आहे, असे संदीप जोशी यांनी सांगितले. मुख्य बसस्थानकावर दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. येथे असलेल्या वाहतूक कोंडीमुळे दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास नागरिकही माफ करणार नाहीत. त्यामुळे पुढील धोका टाळला जावा याकरिता तातडीने उद्या शुक्रवार (ता.२३)पासून रस्त्यावर बसेस पार्क करणाऱ्यांवर धडकरित्या कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली.
बस स्थानक परिसरात २०० मीटर पर्यंत कुठलेही वाहन थांबवून न ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र या आदेशाची पायमल्ली करून सर्रासपणे रस्त्यावरच खासगी बसेस पार्क केल्या जात आहेत. ही गंभीर बाब असून रस्त्यावर बसेस पार्क करणाऱ्यांचे परवाने आणि परमीट रद्द करण्यात यावेत. तसेच सदर विषयाच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करतानाच खासगी बसेसच्या पार्कींग करिता लवकरात लवकर पर्यायी जागा देखील शोधण्यात यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी अधिकाऱ्यांना सूचित केले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Cancel-the-license-if-the-bus-is-parked-on-the-street-in-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 20 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विदर्भासाठीच्या ४ हजार कोटी रुपयांच्या ११ प्रकल्पांना मान्यता ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Revised-approval-for-irrigation-projects-of-Vidarbha</link>
            <description>उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाच्या 83 व्या बैठकीत 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या ब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-20/image - 2023-06-20T125245.436.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाच्या 83 व्या बैठकीत 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सचिव आणि कार्यकारी संचालक रा. द. मोहिते, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते.


बैठकीत एकूण 73 विषय मंजूर करण्यात आले. तसेच रु. 240.02 कोटीचे १२ दायित्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले.  8 सिंचन प्रकल्प सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी रु. 681.68 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सिंचन प्रकल्पांतर्गत विविध कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंमत 3.79 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. प्रकल्पाच्या भूसंपादन निवाड्यामधून सुटलेल्या मालमत्तांची मूल्यांकन रक्कम तसेच फळझाडे व वनझाडांचा मोबदला तसेच पुनर्वसनबाधित कुटुंबांना मोबदल्यातून सुटलेल्या, मालमत्तांचे मोबदला रक्कम १४८.४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. असे एकूण 5273.69 कोटी रूपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Revised-approval-for-irrigation-projects-of-Vidarbha</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 19 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे भजन आंदोलन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Jai-Vidarbha-Partys-bhajan-movement-to-get-the-attention-of-the-government</link>
            <description>कोराडीच नाही तर विदर्भात कुठेही नवीन वीज प्रकल्प उभारण्यात येऊ नये तसेच १ एप्रिल पासून वीज दरात ३७ टक्के वाढ करण्यात आली याविरोधात जय विदर्भ पार्टीच्या वतीने संविधान चौक येथे सलग सहाव्या दिवशी "साखळी उपोषण" करण्यात आले. यादरम्यान जय विदर्भ पार्टी तर्फे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधून घेण्याकरीता भजन आंदोलन केले व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी यावी व महावितरण ने वाढीव वीजदर मागे घ्यावे याकरिता कामना करण्यात आली.
राज्य सरकारने महावितरणवर ६७ हजार ६४४ कोटीचे कर्ज आहे, ते भरून काढण्यासाठी १ एप्रिल पासून वीज दरात ३७ टक्के वाढ करून जनतेचे कंबरडे मोडले व आवश्यकता नसतानाही कोराडी येथे ६६० मेगावॉटचा नवीन वीज निर्मिती सयंत्र उभारणीचा कट कारस्थान केला जात आहे.  या विरोधात दि. १३ जून  ते १९ जून २०२३ पर्यंत "साखळी उपोषण" केले जात आहे.
सलग सातव्या दिवशी सुद्धा संविधान चौक येथून गांधी पुतळा वेरायटी चौक पर्यंत वीजग्राहकांचा आक्रोश दर्शविन्या करता संध्याकाळी ६ वाजता "मशाल यात्रा" काढण्यात येणार आहे.
विदर्भ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-19/image - 2023-06-19T140516.331.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोराडीच नाही तर विदर्भात कुठेही नवीन वीज प्रकल्प उभारण्यात येऊ नये तसेच १ एप्रिल पासून वीज दरात ३७ टक्के वाढ करण्यात आली याविरोधात जय विदर्भ पार्टीच्या वतीने संविधान चौक येथे सलग सहाव्या दिवशी "साखळी उपोषण" करण्यात आले. यादरम्यान जय विदर्भ पार्टी तर्फे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधून घेण्याकरीता भजन आंदोलन केले व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी यावी व महावितरण ने वाढीव वीजदर मागे घ्यावे याकरिता कामना करण्यात आली.
राज्य सरकारने महावितरणवर ६७ हजार ६४४ कोटीचे कर्ज आहे, ते भरून काढण्यासाठी १ एप्रिल पासून वीज दरात ३७ टक्के वाढ करून जनतेचे कंबरडे मोडले व आवश्यकता नसतानाही कोराडी येथे ६६० मेगावॉटचा नवीन वीज निर्मिती सयंत्र उभारणीचा कट कारस्थान केला जात आहे.  या विरोधात दि. १३ जून  ते १९ जून २०२३ पर्यंत "साखळी उपोषण" केले जात आहे.
सलग सातव्या दिवशी सुद्धा संविधान चौक येथून गांधी पुतळा वेरायटी चौक पर्यंत वीजग्राहकांचा आक्रोश दर्शविन्या करता संध्याकाळी ६ वाजता "मशाल यात्रा" काढण्यात येणार आहे.
विदर्भातील सरकारी वीज कारखान्यात ७२०० मेगावॉट वीज तयार होते, विदर्भाला फक्त २२०० मेगावॉट वीज मिळते, वाचलेली ५ हजार मेगावॉट वीज उर्वरित महाराष्ट्र कडे वळविली जाते, वीज निर्मिती करता जमीन विदर्भाची, पाणी विदर्भाचे, कोळसा विदर्भाचा वरून प्रदूषण सुद्धा विदर्भालाच आणी त्यात कोराडी येथे ६६० मेगावॉट विजेचे नवीन सयंत्र उभारण्यात येत आहे. याला जय विदर्भ पार्टीचा विरोध आहे. या नवीन सयंत्रामुळे कोराडी व नागपूर शहरात मोठया प्रमाणात प्रदूषण वाढणार आहे. अगोदरच्या वीज निर्मिती सयंत्रामुळे कोराडीच्या २० किमी परिसरात शेती करने अशक्य झाले आहे. सयंत्रामधून निघणाऱ्या राखेमुळे शेतीत पिकांचे उत्पादन घटले आहे. नागरिकांना श्वास, दमा, कॅन्सर, हृदयरोगासारखा जीवघेणा आजाराने त्रास होत आहे. नवीन वीज निर्मिती सयंत्र स्थापित झाल्याने नागरिकांचे जगणे मुश्किल होणार आहे. स्थानीय आमदार, खासदार यांनी या वीज प्रकल्पाचा विरोध केला नाही. कारण यामागे त्यांना मलाई मिळते. जनता मेली तरी या सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांना याचे काही घेणे देणे नाही.
विदर्भातील वीज सयंत्रातून निर्मिती होणाऱ्या १ युनिट वीज मागे सरासरी २ रु. ५० पैसे खर्च येतो, विदर्भातील जनतेला १०० युनिट वीज वापरण्याकरीता प्रति युनिट ६ रु. ७४ पैसे, १०० ते ३०० युनिट वीज वापरण्याकरीता प्रति युनिट ११ रु. ९७ पैसे, ३०१ ते ५०० युनिट वीज वापरण्याकरता प्रति युनिट १५ रु. ९४ पैसे तर ५०१ युनिट वर १७ रु. ९० पैसे प्रति युनिट प्रमाणे मोजावे लागते. ही जनतेची लूट आहे,  वीज महाग असल्याने कोणताही कारखानदार विदर्भात कारखाने लावायला तयार नाही, त्यामुळे विदर्भात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. तसेच रोजगाराच्या शोधात विदर्भातून मोठयाप्रमाणात युवकांचे पलायन होत आहे. जय विदर्भ पार्टीला वाढीव वीजदर मान्य नाही.  विजेचे दर निम्मे झाले पाहिजे याकरीता जय विदर्भ पार्टी सातत्याने लढा देत आहे.
वीज निर्मिती होत असलेल्या विदर्भाच्याच जनतेला १२ तासाचे लोडशेडींग सोसावे लागत आहे. शेती पंपाला १२ ते १६ तासाचे लोडशेडींग, ज्या राज्यात वीज निर्मिती होत नाही अश्या अनेक राज्यात २०० युनिट वीज मोफत दिली जात आहे व लोड शेडींग मुळातच नाही.  तेलंगणात तर शेतकऱ्यांना मोफत २४ तास वीज दिल्या जात आहे. 


साखळी उपोषणाला किसान एकता संघ, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, विदर्भ विकास पार्टी, महाविदर्भ जनजागरण समिती, भारतीय शिक्षण संस्था, बापूजी अणे स्मारक समिती, विदर्भ राज्य निर्माण मंच तर्फे जाहीर समर्थन करण्यात आले. आज उपोषण स्थळी जय विदर्भ पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार, उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, महासचिव विष्णूपंत आष्टीकर, सहसचिव अरविंद भोसले, पॉलिट ब्युरो सदस्य इंजि. तात्यासाहेब मत्ते, ऍड. श्रीकांत दौलतकार, महिला आघाडी अध्यक्ष सुधा पावडे, ज्योती खांडेकर, ऍड. मृणाल मोरे, नीलिमा सेलूकर, माधुरी चौहान, नरेश निमजे, राजेंद्र सतई, रवींद्र भामोडे, मदन नवघरे, कांचन कारंगळे, लता अवजेकर, हरिभाऊ पानबुडे, अनिल तिडके, अमूल साकुरे, विजय मोंदेकर, अशफाक रहमान, रामभाऊ शेगावंकर, प्रफुल पौनीकर, बसंतकुमार चौरसिया, नीलकंठ अंभोरे, सुरेंद्र शुक्ला, गणेश शर्मा, प्रशांत तागडे, श्रीकांत पांडे, सद्दाम शेख सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Jai-Vidarbha-Partys-bhajan-movement-to-get-the-attention-of-the-government</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 17 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर मनपाच्या कर्मचाऱ्यांवर तलवार व गुप्तीने हल्ला   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-municipal-employees-attacked-with-sword-and-knife</link>
            <description>नागपूर. पावसाळी नाल्यांची सफाई करीत असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर तलवार आणि गुप्तीने हल्ला करून जखमी करण्यात आल्याची घटना नागपुरात दिवसाढवळ्या घडली आहे. संपूर्ण घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देउन आरोपी तीन युवकांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती धरमपेठ झोनचे स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-17/520-01-maramari-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर. पावसाळी नाल्यांची सफाई करीत असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर तलवार आणि गुप्तीने हल्ला करून जखमी करण्यात आल्याची घटना नागपुरात दिवसाढवळ्या घडली आहे. संपूर्ण घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देउन आरोपी तीन युवकांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे यांनी दिली.


शनिवारी (ता.१७) धरमपेठ झोन अंतर्गत हिल रोड यशवंत स्टेडियम येथे झोनच्या लोककर्म विभागाचे श्री. सातपुते व आरोग्य विभागाचे श्री. विक्रम चव्हाण हे जेसीबी च्या माध्यमातून पावसाळी नाली सफाई करीत होते. दुपारी २ वाजता दरम्यान सदर ठिकाणी तीन युवक तारू पिउन आले व त्यांनी काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना शिविगाळ केली. कर्मचा-यांनी या युवकांना विरोध केला. यानंतर तीनही युवक परत गेले. मात्र ते धारधार तलवार व गुप्ती घेउन कार्यस्थळी आले आणि कर्मचाऱ्यांना मारण्यास धावले.  
युवकांच्या हल्ल्यातून बचाव करीत असताना श्री. सातपुते यांच्या हाताची बोटे कापली गेली तर श्री. विक्रम चव्हाण यांच्या डाव्या हाताला मार लागला. दोन्ही कर्मचाऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेउन सदर घटनेची माहिती देत तक्रार नोंदविली. पोलिस विभागामार्फत तिनही युवकांना अटक करण्यात आली असल्याचेही सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे यांनी सांगितले.
 
 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-municipal-employees-attacked-with-sword-and-knife</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 15 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Ashadhi Wari 2023 : विठू माऊलीच्या कानात मासोळ्या का आहेत? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Ashadhi-Wari-2023-Why-does-Vithu-Mauli-have-fish-in-her-ears</link>
            <description>आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीच. या दिवाळीत ना फराळ असतो ना तामझाम, ना फटाक्यांचा उत्साह ना नवे कपडे तरीही ती दिवाळी स्पेशल असते. दिवसरात्र चालत जेव्हा वारकरी विठूरायाच्या चरणी नतमस्तक होतात. तेव्हा वारकऱ्यांच सगळं दुख: संपतं.

विठू माऊलीचे रूप डोळाभर पहावे असेच आहे. अगदी निरखून पाहिलं तर विठूरायाच्या हनुवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहुन स्मितहास्य करतोय असेच दिसते. पांडूरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे.

दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात.

श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-15/2 news.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीच. या दिवाळीत ना फराळ असतो ना तामझाम, ना फटाक्यांचा उत्साह ना नवे कपडे तरीही ती दिवाळी स्पेशल असते. दिवसरात्र चालत जेव्हा वारकरी विठूरायाच्या चरणी नतमस्तक होतात. तेव्हा वारकऱ्यांच सगळं दुख: संपतं.

विठू माऊलीचे रूप डोळाभर पहावे असेच आहे. अगदी निरखून पाहिलं तर विठूरायाच्या हनुवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहुन स्मितहास्य करतोय असेच दिसते. पांडूरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे.

दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात.

श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत.

श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे.

वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे. माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो.

याचं खरं उत्तर असं की, विठोबाच्या कानात मासे नाहीत तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत. महाभारतात कर्णाला जन्मत: सुवर्णकुंडले आणि सुरर्ण कवच होते. तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे.

यामागची कथा अशी आहे की, एकदा एक कोळी पांडूरंगाना भेटायला उपहार द्ययला त्यांच्याकडे जातो. पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत, का कारण की तो एक मच्छिमार आहे न. आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय, पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना.

तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की..

"तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय. त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा. आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्विकार करेल, मग ते काही ही असू द्या. कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत.

आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेद्भाव्नेत अडकत नाही." असं सांगून ते त्या व्यक्ती कडून ते दोन मासे घेतात आणि सर्वाना समजल पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात.

एका अभंगात या मकर कुंडलांचा उल्लेख "मकर कुंडले तळपती श्रवनी" अर्थात कानात माश्याच्या आकाराचे कुंडल असलेलं होय.

पांडुरंग अर्थात 'पांढर्या रंगाचा' ना मग मूर्तीचा रंग काळा का ?? काही जण म्हणतात की पांडुरंगाचा खरा रंग पांढराच आहे. ज्यावेळेस आपण पूर्ण समाधीत असू किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतील. बहुतेक त्या ध्यानधारणेशी मस्त्य कुंडल, कमळ, वीट ह्यांचा काही संबंध असावा.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Ashadhi-Wari-2023-Why-does-Vithu-Mauli-have-fish-in-her-ears</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मासोळी विक्रेत्याच्या मुलाचे नेत्रदिपक यश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Spectacular-success-of-a-fishmonges-son-in-mhtcet</link>
            <description>एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यशाच्या दिशेने भरारी घेतली. या सर्वांमध्ये एका विद्यार्थ्याचे यश अधोरेखित होत आहे. नागपुरातील मासोळी विक्रेत्याच्या मुलाने तब्बल 98.49 टक्के गुण प्राप्त करून आपल्या नेत्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-13/MHT-CET-2023-Full-Schedule.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यशाच्या दिशेने भरारी घेतली. या सर्वांमध्ये एका विद्यार्थ्याचे यश अधोरेखित होत आहे. नागपुरातील मासोळी विक्रेत्याच्या मुलाने तब्बल 98.49 टक्के गुण प्राप्त करून आपल्या नेत्रदिपक यशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दिनेश प्रल्हाद नायक असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो क्रिष्णा टॉकीज जवळ, संत्रा मार्केट येथील रहिवासी आहे. दिनेशचे वडिल प्रल्हाद नायक हे मासोळी विक्रीचा व्यवसाय करतात तर आई रेखा या गृहिणी आहेत. दिनेशने न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज महाल येथून बारावीचे शिक्षण पूर्ण केले.
दिनेश नायक याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (Physics, Chemistry, Biology) या ग्रुपसह एमएचटी-सीईटी परीक्षा दिली. त्याने रसायनशास्त्र विषयात 99.59 टक्के, भौतिकशास्त्र विषयात 97.23 टक्के आणि जीवशास्त्र विषयात 94.71 टक्के गुण मिळविले. त्याच्या संपूर्ण गुणांची टक्केवारी 98.49 टक्के एवढी आहे. बारावीमध्ये दिनेशने 76.16 टक्के गुण प्राप्त केले.
त्याने यशाचे श्रेय आई-वडील आणि न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज महाल येथील शिक्षकांना दिले आहे
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Spectacular-success-of-a-fishmonges-son-in-mhtcet</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुनर्रोपन केलेल्या दीडशे वर्ष जुन्या वटवृक्षाचा वाढदिवस उत्साहात साजरा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-birthday-of-the-replanted-150-year-old-banyan-tree-is-celebrated-with-enthusiasm</link>
            <description>वर्षभरापूर्वी प्रत्यारोपण करून नवजीवन देण्यात आलेल्या १५० वर्ष जुन्या वटवृक्षाचा आज (सोमवार, ५ जून) पर्यावरणदिनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त वटवृक्षाची सजावट करण्यात आली असून, वटवृक्ष परिसरात सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती.  संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले, नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या या स्तुत्य पुढाकाराबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी उद्यान विभागाचे संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.
झाडाचा वाढदिवस साजरा करताना उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, कार्यकारी अभियंता श्री. नरेश बोरकर, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, उद्यान विभागातील कर्मचारी यांच्यासह गोरेवाडा क्षेत्रातील नागरिक विशेषत्वाने उपस्थिती होती. हे वडाचे झ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-06/IMG-20230605-WA0007.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वर्षभरापूर्वी प्रत्यारोपण करून नवजीवन देण्यात आलेल्या १५० वर्ष जुन्या वटवृक्षाचा आज (सोमवार, ५ जून) पर्यावरणदिनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त वटवृक्षाची सजावट करण्यात आली असून, वटवृक्ष परिसरात सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती.  संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले, नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या या स्तुत्य पुढाकाराबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी उद्यान विभागाचे संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.
झाडाचा वाढदिवस साजरा करताना उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, कार्यकारी अभियंता श्री. नरेश बोरकर, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, उद्यान विभागातील कर्मचारी यांच्यासह गोरेवाडा क्षेत्रातील नागरिक विशेषत्वाने उपस्थिती होती. हे वडाचे झाड पुनर्जीवित  केल्याबद्दल नागरिकांनी मनपाच्या कार्याचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.
मागील वर्षी मे महिन्यामध्ये आलेल्या वादळामुळे मंगळवारी झोन मधील गोरेवाडा तलावाजवळील क्वाटर्स परिसरात असलेले जुने विशाल वडाचे झाड मुळासकट उन्मळून पडले होत. सुमारे दीडशे वर्ष जुन्या आणि १७ फुट विशाल घेर असलेल्या झाडाचे प्रत्यारोपण करून नवजीवन देण्याचा निर्णय उद्यान विभागाद्वारे घेण्यात आला होता. या स्तुत्य आणि कौतुकास्पद कार्यालाही मनपा आयुक्तांनी लगेच परवानगी दिली. झाडाचे मुळ स्थान अर्थात गोरेवाडा तलावाजवळील शासकीय क्वाटर्स परिसरात झाडाचे प्रत्यारोपण करण्याचे आव्हान स्वीकारले गेले.
गेल्यावर्षी प्रत्यारोपणाप्रसंगी उद्यान विभागाच्या कर्मचा-यांनी पडलेल्या झाडाच्या सर्व फांद्या छाटल्या. मुळापासून वर २० फुटापर्यंत झाडाची उंची ठेवण्यात आली. हे करताना मनपाच्या कारखाना विभागाद्वारे जेसीबीने २५ फुट रुंद आणि १२ फुट खोल मोठा खड्डा खणण्यात आला. झाडाचे यशस्वी प्रत्यारोपण करून ते पुढे जगावे यादृष्टीने पूर्ण काळजी घेण्यात आली. खणलेल्या खड्ड्याचे झाडाच्या वाढीच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. माती, खत सर्व टाकण्यात आले. झाडाच्या फांद्या कापताना झाडाचा तोल हळुहळू खड्ड्याकडे झुकला जात असल्याने कुठल्याही क्रेनचा आधार न घेता झाडाचे सहजतेने पुनर्रोपन करण्यात उद्यान विभागाला यश आले. झाडाच्या पुनर्रोपनाची प्रक्रिया सुमारे २० ते २५ दिवस चालली.
झाडाचे पुनर्रोपन झाल्यानंतर झाडाला जगविण्यासाठी आवश्यक घटकांची पूर्तता करण्यासाठी उद्यान विभागाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वनशेती विभागप्रमुख व्ही.एम. इल्लोरकर यांच्या सल्ल्यानुसार झाडाची मुळे विकसीत करण्यासाठी औषधोपचार करण्यात आला. त्यांच्या सल्ल्यानुसार झाडाच्या आजुबाजूला चार पाईप टाकण्यात आले. यामध्ये मोठ्या पाईपाद्वारे उन्हाळ्यात झाडाला पाणी तर इतर तीन पाईपांद्वारे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक ‘ग्रोथ हार्मोन्स’चा पुरवठा करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मनपाच्या उद्यान विभागाचे कर्मचारी प्रेमचंद तिमाने यांनी विशेष लक्ष देउन तज्ञांच्या सल्ल्यानुसार झाडाची निगा राखण्याचे काम केले.  
या यशस्वी कामगिरीनंतर आज वर्षभराने झाड बहरले असून झाडांवर पक्ष्यांनीही आपला अधिवास निर्माण केला आहे. सोमवारी, ५ जून जागतिक पर्यावरण दिनी या झाडाच्या यशस्वी प्रत्यारोपणाचा आनंद झाडाचा वाढदिवस साजरा करून व्यक्त करण्यात आला.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-birthday-of-the-replanted-150-year-old-banyan-tree-is-celebrated-with-enthusiasm</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ट्रॅव्हल्स बस अन् कारच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/6-people-died-in-a-terrible-accident-involving-a-travel-bus-and-a-car-in-Nagbhid</link>
            <description>नागपूरवरून नागभीडकडे येणार्‍या कारने नागभीडवरून नागपूरकडे जाणार्‍या एआरबी ट्रॅव्हल्सच्या बसला नागभीडपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कान्पा येथे जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील सर्व 6 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 4 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झाला. यात नागपूरचे रोहन विजय राऊत (30, नागपूर), ऋषिकेश विजय राऊत (28), गीता विजय राऊत (50), सुनीता रुपेश फेंडर (40, रा. नागपूर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-05/image (81).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूरवरून नागभीडकडे येणार्‍या कारने नागभीडवरून नागपूरकडे जाणार्‍या एआरबी ट्रॅव्हल्सच्या बसला नागभीडपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कान्पा येथे जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील सर्व 6 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 4 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झाला. यात नागपूरचे रोहन विजय राऊत (30, नागपूर), ऋषिकेश विजय राऊत (28), गीता विजय राऊत (50), सुनीता रुपेश फेंडर (40, रा. नागपूर), प्रभा शेखर सोनवणे (35, रा. लाखनी, जि. भंडारा), यामिनी फेंडर (9, रा. नागपूर) अशी मृतकांची नावे आहेत.

रुपेश विजय राऊत हे गेल्या एक वर्षापासून विभक्त राहत असलेल्या आपल्या पत्नी व मुलाला भेटायला ब्रम्हापूरी तालुक्यातील किन्ही या गावी भाऊ, आई व इतर नातेवाईकांसोबत नागपूर येथील शेजारी रोशन तागडे यांच्या गाडीने जात होते. या अपघाताची माहिती होताच नागभीड पोलिस ठाण्याचे ठाणेदार योगेश घारे आपल्या कर्मचार्‍यासह घटना स्थळी पोहचले व मृतकांना बाहेर काढले. यात दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला व एक बालिका व महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. यापैकी प्रभा सोनवाने हिचा जखमी अवस्थेत नागभीड येथील रुग्णालयात मृत्यू झाला. तर यामिनी रुपेश फेंडर (9) वर्षे हिचा नागपूर येथे रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. 

दरम्यान पोलिसांनी ट्रॅव्हल्सचे चालक राजेंद्र लाकडू वैरकर (रा. मेंडकी) यांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांनी भेट दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला. पोलिसांनी तत्परता दाखवत गावकर्‍यांच्या मदतीने खंतीने कारचे दरवाजे तोडून फसलेल्या मृतकांना व जखमींना बाहेर काढले. जखमी लहान मुलीला ठाणेदार घारे यांनी आपल्या दोन कर्मचार्‍यासोबत नागपूर येथील रुग्णालयात पाठवले होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/6-people-died-in-a-terrible-accident-involving-a-travel-bus-and-a-car-in-Nagbhid</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ trafficrewards:नागपुरात शिस्तपालन करणाऱ्या वाहनचालकांना मिळणार ३५ कोटींची बक्षिसे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/35-crore-rewards-for-disciplined-motorists-in-Nagpur-through-traffic-rewards-app</link>
            <description>वाहतुकीच्या दृष्टीने नियम अत्यंत महत्त्वाचे असतात, याच नियमांचे पालन करणाऱ्या शिस्तप्रिय नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून ट्रॅफिक रिवॉर्ड्स नावाचा एक अभिनव पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲपचे लोकार्पण करण्यात आले. हे देशातील प्रथमच ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲप आहे. नागरिकासाठी ॲपद्वारे ३५ कोटी रुपयांचे ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे.

याप्रसंगी कार्यक्रमात नागपूर महागरपालिककेचे आयुक तथा प्रशासक राधाकृष्णन बी., व्हीएनआयटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पडोळे, मनपाचे उपायुक्त रविंद्र भेलावे, मनपाच्या विद्युतविभागाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर, सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर गौतम यांच्यासह शहारातील गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातील नागरिक जेव्हा ट्रॅफिक सिग्नलचे पालन करतील तेव्हा त्यांना या अँपच्या माध्यमातून रिवॉर्ड पॉइंटस  देण्यात येतील. शंभराहून अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-05/image (80).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वाहतुकीच्या दृष्टीने नियम अत्यंत महत्त्वाचे असतात, याच नियमांचे पालन करणाऱ्या शिस्तप्रिय नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून ट्रॅफिक रिवॉर्ड्स नावाचा एक अभिनव पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲपचे लोकार्पण करण्यात आले. हे देशातील प्रथमच ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲप आहे. नागरिकासाठी ॲपद्वारे ३५ कोटी रुपयांचे ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे.

याप्रसंगी कार्यक्रमात नागपूर महागरपालिककेचे आयुक तथा प्रशासक राधाकृष्णन बी., व्हीएनआयटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पडोळे, मनपाचे उपायुक्त रविंद्र भेलावे, मनपाच्या विद्युतविभागाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर, सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर गौतम यांच्यासह शहारातील गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातील नागरिक जेव्हा ट्रॅफिक सिग्नलचे पालन करतील तेव्हा त्यांना या अँपच्या माध्यमातून रिवॉर्ड पॉइंटस  देण्यात येतील. शंभराहून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक ब्रँड्समधून रिवॉर्ड  घेण्यासाठी हे  पॉइंट वापरले जाऊ शकतील. या प्रकल्पाला भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून निधी देण्यात आला आहे.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, हा प्रकल्प नागपूर महानगरपालिकेने अत्यंत उत्तमरीत्या हाताळला असून याचे अनुकरण संपूर्ण देशभरात केल्या जाईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे वाहनांच्या  अपघाताची संख्या कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या शिस्तप्रिय नागरिकांना रिवॉर्ड दिल्या जाणार असल्याने वाहन चालकांना नियम पालन करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. असे सांगत श्री. गडकरी यांनी नागपूर महानगपालिकेच्या कार्याचे कौतुक केले. तर मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी या नाविन्यपूर्ण कल्पनेला नागरिकांनी देखिल उत्तम साथ दिल्याबद्दल अभिनंदन केले. याशिवाय अशा प्रकारचे प्रकल्प राबविणारे नागपूर देशातील प्रथम शहर असल्याचा अभिमान देखील व्यक्त केला.
 
सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर गौतम यांनी आपल्या प्रास्ताविकेतून संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत जवळपास एक लाख ट्रॅफिक रिवॉर्ड्स टॅगचे वितरण वाहनचालकांना करण्यात येणार आहे. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना ट्रॅफिकरिवॉर्ड्सचा (TrafficRewards) टॅग त्यांच्या घरी मोफत दिला जाईल. सध्या ही  यंत्रणा नागपुरात १० सिग्नलवर लावण्यात आलेली आहे . काही आकर्षक बक्षिसांमध्ये बीपीसीएल पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल, बजाज अलायन्झकडून विमा प्रीमियमवर सूट आणि विविध ब्रँडवरील इतर आकर्षक ऑफर्स यांचा समावेश आहे. या ॲपवर सध्या ३५ कोटी रुपयांच्या ऑफर्स उपलब्ध आहेत. हा प्रकल्प सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स प्रा.लि.तर्फे राबविण्यात आला असून व्हीएनआयटी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आहे.

कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्या हस्ते सेवाप्रसाद रेड्डी, पंकज जैन,  यतीम आशिष मिश्रा यशदीप माने,  राईससन डिसूजा, डॉ. प्रकाश खेतान,तुषार गावड,मोहम्मद परवेज,आर एन पात्रीकर, आर बी देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

असा वापरता येणार

रिवॉर्ड्स मिळविण्यासाठी वापरकर्त्याला गूगल प्ले स्टोअर किंवा ऍपल स्टोअर वरून ट्रॅफिकरिवॉर्ड्स (TrafficRewards)ॲप डाउनलोड करावे लागेल आणि त्यांचे तपशील नोंदवावे लागतील.   जेव्हा हा टॅग असलेले वाहन लाल सिग्नलवर थांबेल, तेव्हा तेथील RFID स्कॅनर आपोआप या टॅग ला स्कॅन करेल व नियम पाळणाऱ्या वाहन चालकाला त्याच्या अँपमध्ये  १० पॉइंटस  मिळतील. अशाप्रकारे, प्रत्येक वेळी वापरकर्त्याने सिग्नलचे पालन केल्यावर पॉइंटस  मिळतील. हे गोळा केलेले पॉइंट बीपीसीएल, बजाज अलायन्झ, पिझ्झा हट, केएफसी, किंगस्वे हॉस्पिटल, सिनेपोलीस,  ॲलेक्सिस हॉस्पिटल इत्यादी १०० हुन  ब्रँड सोबत रिडीम केले जाऊ शकतात. तरी नोंदणी करण्यासाठी, नागरिक ( www.trafficrewards.in) या संकेत स्थळाला भेट देऊ शकतात किंवा 7879066066 या क्रमांकावर Missed कॉल देऊ शकतात.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/35-crore-rewards-for-disciplined-motorists-in-Nagpur-through-traffic-rewards-app</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर एम्सला एनएबीएच मानांकन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-AIIMS-NABH-Latest-News</link>
            <description>नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) हे देशातील नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) मानांकन प्राप्त करणारे पहिले रुग्णालय ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या एम्स रुग्णालयातील पथकाचे अभिनंदन केले. 'एनएबीएच'ची मान्यता प्राप्त करणे या रुग्णालयासाठी महत्वाची पावती असून उच्च दर्जाची रुग्ण सेवा आणि सुरक्षितता प्रदान करण्याच्या रुग्णालयाच्या वचनबद्धत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-03/aiims.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) हे देशातील नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) मानांकन प्राप्त करणारे पहिले रुग्णालय ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या एम्स रुग्णालयातील पथकाचे अभिनंदन केले. 'एनएबीएच'ची मान्यता प्राप्त करणे या रुग्णालयासाठी महत्वाची पावती असून उच्च दर्जाची रुग्ण सेवा आणि सुरक्षितता प्रदान करण्याच्या रुग्णालयाच्या वचनबद्धतेचा हा दाखला आहे. 'एनएबीएच'ची मान्यता हे आरोग्य सेवेच्या गुणवत्तेसाठी जागतिकस्तरावर मान्यताप्राप्त मानाकंन आहे. ही मान्यता मिळणे हा कुठल्याही रूग्णालयासाठी मोठा सन्मान समजला जातो.

'एनएबीएच'ची मान्यता प्रक्रिया कठोर आणि सर्वसमावेशक असते. यामध्ये रुग्णांची काळजी, सुरक्षितता आणि संस्थांत्मक कार्यक्षमतेसह विविध क्षेत्रांमध्ये रुग्णालयाच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. नागपूरच्या 'एम्स' रुग्णालयाने या सर्व मापदंडामध्ये उत्कृष्टतेची वचनबद्धता दाखवून ही मान्यता मिळविली आहे. 'एम्स' रुग्णालयाने एनएबीएचची मान्यता मिळवून आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
'एम्स' नागपूरबाबतचे ट्विट सामायिक करीत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी रुग्णालयाचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले आहे की, या कामगिरीबद्दल एम्स नागपूरच्या चमूचे अभिनंदन, ही कामगिरी करत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याचा एक मापदंड स्थापित केला आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्ये झाले होते.

नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH) ही भारतीय गुणवत्ता परिषदेची एक घटक आहे. याची स्थापना आरोग्य सेवा संस्थांसाठी मान्यता प्रदान करणे व संचालित करणे यासाठी करण्यात आली आहे. एनएबीएच मंडळाचे कार्य स्वायत्त आहे. आरोग्य सुविधांच्या मान्यतेसह ही संस्था उत्कृष्ट परिचारिका घडविण्यास प्रोत्साहन देत असते. प्रयोगशाळा प्रमाणन उपक्रम राबविते, गुणवत्ता आणि रूग्णांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यशाळा, व्याख्याने आयोजित करीत असते.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-AIIMS-NABH-Latest-News</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 31 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उफ़ ये गर्मी! चा अजब प्रकार: 'ट्रे मध्ये ठेवलेल्या अंड्यांतून बाहेर आले पिल्ले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/chicks-came-out-of-the-eggs-kept-in-the-tray-going-from-Nagpur-to-Bhandara</link>
            <description>नागपूरसह संपूर्ण विदर्भात उन्हाळा तीव्र  तडाका बसत आहे. यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांच्या वर चढत आहे. त्याचा मानवावरच नाही तर निसर्गावरही गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या एक व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात तापमानामुळे टेम्पोमध्ये असलेल्या ट्रे मध्ये ठेवलेल्या कोंबडीच्या अंड्यातून पिल्ले बाहेर येताना दिसत आहेत.
   
मुळात, पिल्ले अं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-31/ande.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूरसह संपूर्ण विदर्भात उन्हाळा तीव्र  तडाका बसत आहे. यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांच्या वर चढत आहे. त्याचा मानवावरच नाही तर निसर्गावरही गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या एक व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात तापमानामुळे टेम्पोमध्ये असलेल्या ट्रे मध्ये ठेवलेल्या कोंबडीच्या अंड्यातून पिल्ले बाहेर येताना दिसत आहेत.
   
मुळात, पिल्ले अंड्यातून बाहेर येण्यासाठी उब मिळणे आवश्यक असते. मात्र, असामान्य तापमानामुळे पिल्ले उब न घेता अंड्यातून बाहेर पडत आहेत. असाच प्रकार नागपूरहून भंडारा जाणाऱ्या अंडा गाडीत घडला. हा व्हिडिओ नागपुरातील महामार्ग पोलिसांनी शूट केला आहे.

अंडा गाडी नागपूरहून भंडारा येथील हॅचरीकडे जात असताना ही घटना समोर आली आहे. ते काहीही असले तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
नागपुरातील पारा यंदा तीनवेळा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. नागपुरात यंदा तापमानाचा विक्रम मोडला नसला तरी उष्णतेच्या दिवसांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हे चित्र एकट्या नागपूरचे नाही. हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग यावर शास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. परंतु अलीकडच्या काळात जगभरात तापमानात वाढ झाली आहे आणि आता तापमानात झालेली ही वाढ सामान्य नाही यावर सर्वांचे एकमत आहे.
 
उष्णतेची ही स्थिती केवळ भारत, पाकिस्तान किंवा सौदी अरेबियामध्ये नाही. जगभरातील अनेक देशांना यंदा तीव्र उष्णतेच्या प्रकोपाचा सामना करावा लागला आहे. उत्तरेकडील देशांमध्येही यंदा तापमानात वाढ झाली आहे. डिसेंबर 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या एका वैज्ञानिक अभ्यासानुसार, आर्क्टिक समुद्रातील 95 टक्के जुना आणि खूप जाड बर्फ नाहीसा झाला आहे. उष्णतेच्या लाटेमागील मुख्य कारण म्हणजे निसर्गातील मानवी हस्तक्षेप म्हणजे प्रदूषण आणि जंगलतोड ही आहे.हा बदल निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे होत असल्याचा दावा करणारे विविध शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/chicks-came-out-of-the-eggs-kept-in-the-tray-going-from-Nagpur-to-Bhandara</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अहमदाबादच्या धर्तीवर नागपुरात साकारणार दोन मल्टी स्पोर्ट स्टेडियम ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Two-multi-sport-stadiums-will-be-built-in-Nagpur-on-the-lines-of-Ahmedabad</link>
            <description>नागपूर शहरातील पाच दशकांपेक्षा अधिक जुने झालेले यशवंत स्टेडियम व महाल येथील चिटणीस पार्कचा पुनर्विकास होणार आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील अहमदाबाद येथे तयार करण्यात आलेल्या मल्टी स्पोर्ट स्टेडियमच्या धर्तीवर या दोन्ही स्टेडियमच्या विकासाची योजना महानगरपालिकेने आखली असल्याचे सांगितले जात आहे.

अहमदाबादमध्ये ट्रान्सस्टेडिया कंपनीने पायाभूत सुविधांसह क्रीडा प्रकाराला </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-30/unnamed (6).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर शहरातील पाच दशकांपेक्षा अधिक जुने झालेले यशवंत स्टेडियम व महाल येथील चिटणीस पार्कचा पुनर्विकास होणार आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील अहमदाबाद येथे तयार करण्यात आलेल्या मल्टी स्पोर्ट स्टेडियमच्या धर्तीवर या दोन्ही स्टेडियमच्या विकासाची योजना महानगरपालिकेने आखली असल्याचे सांगितले जात आहे.

अहमदाबादमध्ये ट्रान्सस्टेडिया कंपनीने पायाभूत सुविधांसह क्रीडा प्रकाराला उद्योगासोबत जोडण्यात महत्त्वाची कामासाठी भूमिका बजावली आहे. नागपुरातही यशवंत स्टेडियम व चिटणीस पार्क स्टेडियमसाठी व्यावसायिक मॉडेल सल्लागाराकडून तयार केला जाणार आहे. त्यानंतर हे दोन्ही प्रकल्प पीपीपीनुसार राबविणार की इतर दुसऱ्या मॉडेलनुसार करणार, याबाबत महापालिका निर्णय घेणार आहे. यशवंत स्टेडियमला 53 वर्षे झाली आहे. त्यानुसार स्टेडियमचा विकास करने आवश्यक आहे.

या प्रकल्पात व्यावसायिक संकुल ही उभारण्यात येईल. यातून येणारी रक्कम देखभाल दुरुस्तीसाठी वापरली जाणार असून, महापालिकेला आर्थिक भुदंड बसणार नाही, अहमदाबादमध्ये ट्रान्सस्टेडिया कंपनीने व्यवसायातील आघाडीच्या कंपन्यांशी क्रीडा भागीदारी केली आहे. त्यामुळे यशवंत स्टेडियम व चिटणीस पार्कसाठी हाच उपाय केला जाण्याची शक्यता असल्याचे सांगितल्या जात आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी ही महानगरपालिकने यशवंत स्टेडियमच्या विकासाची योजना आखली होती. यावर 89 कोटी खर्च करून मैदानाचे आधुनिकीकरण, प्रशासकीय कक्ष, खेळाडूंसाठी वसतिगृहे, दुकाने व मुख्य रस्त्यावर एक शॉपिंग कॉम्प्लेक्स प्रस्तावित होते. परंतु ही योजना कागदावरच राहिली. आता सल्लागाराला या दोन्ही स्टेडियमचा आराखडा तयार करण्यास परवानगी दिल्याने येत्या काळात शहरात अत्याधुनिक स्टेडियमची भर पडणार आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Two-multi-sport-stadiums-will-be-built-in-Nagpur-on-the-lines-of-Ahmedabad</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Balu-Dhanorkar-Congress-MP-in-Maharashtra-passed-away</link>
            <description>चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे आज पहाटे निधन झाले. शुक्रवार 26 मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पहाटे त्यांचे निधन झाले.
खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 47 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-30/DHANGEKAR.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे आज पहाटे निधन झाले. शुक्रवार 26 मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पहाटे त्यांचे निधन झाले.
खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 47 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा स्तिमित करणारा प्रवास केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा धडाकेबाज प्रवास त्यानी लवकरच पूर्ण केला.
युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. 2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली.
महाराष्ट्रात निवडूण आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार
फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या हजेरीनंतरही शिवसेना वाढविली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे काँग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले.
लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती हा त्यांचा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवला. लोकसभेत आपल्या विविध भाषणाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरले आहेत.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Balu-Dhanorkar-Congress-MP-in-Maharashtra-passed-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महालक्ष्मी जगदंबा देवस्थान घेणार अनाथांचे पालकत्व ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Mahalakshmi-Jagdamba-temple-will-take-guardianship-of-orphans</link>
            <description>कोरोनामुळे आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदतीसह त्यांचे पालकत्व कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर प्रशासनाने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा शुभारंभ देवस्थानचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे अनाथ बालकांचे भविष्य घडविण्यासाठी मंदिर प्रशासनासह दानदात्यांचाही हातभार लागणार आहे.  


श्री महालक्ष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-29/image (66).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोरोनामुळे आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदतीसह त्यांचे पालकत्व कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर प्रशासनाने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा शुभारंभ देवस्थानचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे अनाथ बालकांचे भविष्य घडविण्यासाठी मंदिर प्रशासनासह दानदात्यांचाही हातभार लागणार आहे.  


श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाच्या आज झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत संस्थानाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या योजनेच्या अमलबजावणीचा प्रस्ताव एकमताने पारित केला. यावेळी संस्थानाचे उपाध्यक्ष नंदूबाबू बजाज, सचिव दत्तूची समरीतकर, कोषाध्यक्ष सुशीला मंत्री, प्रभाताई निमोने, केशवराव महाराज फुलझेले, अजय विजयवर्गी, अशोक खानोरकर, प्रेमलाल पटेल, बाबूराव भोयर, लक्ष्मीकांत तडस्कर, अॅड. मुकेश शर्मा उपस्थित होते.


कोरोनाच्या जागतिक संकटाच्या काळात नागपूर जिल्ह्यातील अनाथ पालकांचे पालकत्व श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाने स्वीकारावे असा प्रस्ताव अध्यक्ष बावनकुळे यांनी ठेवला होता. त्यात अनाथ झालेल्या बालकांना वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयासह अनाथांना मदत करणाऱ्या देशातील काही निवडक ट्रस्टमध्ये कोराडी देवस्थानचा समावेश झाला आहे. 


या बालकांचे स्वीकारले पालकत्व


संकेत किशोर बंधिया (देवलापार), अमन अंकुश हिरकने (देवलापार), प्रणाली किशोर बांधिया (देवलापार), दीक्षा अंकुश हिरकने (देवलापार), रोहिणि विजय चव्हाण (महादुला)


श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान संस्थानाने उचललेले हे पाऊल भविष्याचा दृष्टीने मोलाचे पाऊल ठरणार आहे. ज्यातील एक महत्त्वाचे संस्थान या नात्याने आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतून देवस्थानचे काम सुरू आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Mahalakshmi-Jagdamba-temple-will-take-guardianship-of-orphans</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आता मेडिकल आणि मेयोमधील जन्म, मृत्यू नोंदणी होणार तिथेच मनपा व खासगी रुग्णालयांशी संबंधित नोंदणी मनपामध्येच ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/there-will-be-birth-and-death-registration-in-Medical-and-Mayo-Registration-</link>
            <description>नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे होणारे जन्म आणि मृत्यूंची नोंदणी आता या दोन्ही रुग्णालयांमध्येच केली जाणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या पत्राच्या अनुषंगाने मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दोन्ही रुग्णालय प्रशा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-26/UN0268749.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे होणारे जन्म आणि मृत्यूंची नोंदणी आता या दोन्ही रुग्णालयांमध्येच केली जाणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या पत्राच्या अनुषंगाने मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दोन्ही रुग्णालय प्रशासनाला पत्राद्वारे आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात निर्देश दिले आहेत.
विशेष म्हणजे, येत्या १ जून २०२३ पासून शहरातील मेडिकल आणि मेयो मध्ये होणारे जन्म आणि मृत्यू यांची नोंद तेथेच ऑनलाईन माध्यमातून केली जाईल. तर मनपा रुग्णालयांसह नागपूर शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये होणारे जन्म आणि मृत्यू यांची नोंदणी नागपूर महानगरपालिकेमध्येच केली जाणार आहे.
राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांच्या प्रमुखांना जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या आरोग्य संस्थांची इमारत अथवा इमारतीच्या आवारात घडलेल्या सर्व जन्म आणि मृत्यू घटनांची नोंदणी प्रमाणपत्र वितरीत करणे अपेक्षित असल्याचे आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या पत्रात नमूद आहे. त्यानुसार www.crsorgi.gov.in या संकेतस्थळावर संबंधित आरोग्य संस्थांनी जन्म मृत्यूची नोंदणी करणे अनिवार्य आहे.
यासंदर्भात शहरातील मेडिकल आणि मेयो प्रशासनाद्वारे सदर ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करून त्यांच्या रुग्णालयांमध्ये जन्म आणि मृत्यू नोंदणी सुरू झाल्याबाबतचा अहवाल ८ दिवसांच्या आत उपसंचालक आरोग्य सेवा (आमाजीआ) पुणे तथा उपमुख्य निबंधक जन्म मृत्यू कार्यालयास सादर करण्याचेही त्यांनी निर्देशित केले आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/there-will-be-birth-and-death-registration-in-Medical-and-Mayo-Registration-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी बस सेवा सुरू करण्याच्या भाजपच्या या बड्या नेत्याच्या सूचना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/bjps-Bawankules-instructions-to-start-bus-service-for-student-travel</link>
            <description>
ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने नियमित बस सेवा सुरू करण्याच्या सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग नागपूरच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर विभागीय विभागीय नियंत्रक प्रल्हाद घुले, उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे, विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे, नीलेश धारगावे, संतोष शेगोकार व जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापकांकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-24/image (57).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने नियमित बस सेवा सुरू करण्याच्या सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग नागपूरच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर विभागीय विभागीय नियंत्रक प्रल्हाद घुले, उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे, विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे, नीलेश धारगावे, संतोष शेगोकार व जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापकांकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. लवकरच शाळा सुरू होणार असून ग्रामीण भागातून शिक्षणासाठी मोठ्या संख्येत विद्यार्थी मोठ्या गावांत, तालुक्याच्या ठिकाणी व नागपूर शहरात येतात. मात्र शाळा-महाविद्यालयांच्या वेळेवर अनेक मार्गावर बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो ही बाब निदर्शनास आणून दिली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळांच्या वेळेवर बस सेवा सुरू करण्याची गरज व्यक्त करीत बस सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले.

सावनेर मार्गावर धावणाऱ्या सर्व बसेस महादुला सव्हिर्स रोडने सुरू करून महादुला व कोराडी बसस्थानकावर थांबा द्यावा. सावनेर डेपोतून चिचोली-पाढूर्णा-वरूड बसगाडी सुरू करावी. भिवापूर, कुही, कन्हान, बेला, कांद्री या ठिकाणी बसस्थान बांधावे, नागपूर-कळमेश्वर-कोहळी-मोहपा-रामगिरी-चाकडोह-खैरी-डोरली (भिंगारे) यामार्गे बस सेवा सुरू करावी, नागपूर लोहगड बस सेवेमधील अडचणी दूर करून ती नियमित सुरू करावी अशा सूचना केल्या. बस स्थानकावर असणाऱ्या असुविधा दूर करून प्रवाशांना सर्व सोयी देण्याचा प्रयत्न करावा.

बससेची संख्या वाढविण्यासाठी प्रस्ताव द्या

नागपूर जिल्ह्यात ६०० बसेसची संख्या मागील वर्षांत कमी होऊन ४०० झाली असल्याचे यावेळी समोर आले. तर काटोल आगाराच्या बसगाड्यांची संख्या ७५ हून कमी होऊन ५५ झाली आहे, यामुळे नियमित ४९ फेऱ्या पूर्ण होत नसल्याचे सांगून ७५ बसेसचा कोटा पूर्ण करण्याची गरज आहे. तर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी बसगाड्यांची संख्या वाढवून पूर्ववत करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. हा प्रस्ताव सादर केल्यावर त्याचा पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी श्री बावनकुळे यांनी दिले. 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/bjps-Bawankules-instructions-to-start-bus-service-for-student-travel</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १० मिनिटांत जमा झाले शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे अनुदान - चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांना यश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Chandrasekhar-Bawankules-efforts-were-successful-in-10-minutes-farmers-got-crores-of-subsidy</link>
            <description>- २,३६२ खातेधारकांना ११.०६ कोटीचे प्रोत्साहन

महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान केवळ १० मिनिटात बॅंकेकडे वळते करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील २ हजार ३६२ लाभार्थ्यांच्या खात्यात ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन राशी मिळणार आहे. सोमवारी सायंकाळी बॅंकेच्या खात्यात ११ कोटी ६ लाख ७४ हजार २२१ रुपये बॅंकेच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.



नागपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा झाले नसल्याच्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आल्या होत्या. याची तातडी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-23/unnamed (5).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[- २,३६२ खातेधारकांना ११.०६ कोटीचे प्रोत्साहन

महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान केवळ १० मिनिटात बॅंकेकडे वळते करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील २ हजार ३६२ लाभार्थ्यांच्या खात्यात ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन राशी मिळणार आहे. सोमवारी सायंकाळी बॅंकेच्या खात्यात ११ कोटी ६ लाख ७४ हजार २२१ रुपये बॅंकेच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.



नागपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा झाले नसल्याच्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आल्या होत्या. याची तातडीने दखल घेत श्री बावनकुळे यांनी प्रोत्साहनपर अनुदान मिळवून दिले आहे.



सोमवारी बॅंकेच्या महाल येथील मुख्य कार्यालयात श्री बावनकुळे यांनी कर्जमाफी व प्रोत्साहन निधी याबाबतची माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. बॅंकेच्या अधिकाऱ्यांना अडचणींचा पाढाच वाचला. अडचणी समजून घेत बावनकुळे यांनी सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार व सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला व शेतकऱ्याच्या अडचणी सोडविण्यासाठी तातडीने प्रोत्साहन अनुदान जारी करण्याची विनंती केली.



यावर अतिरिक्त मुख्य सचिवांनी आजच अनुदान जारी केले जाणार असल्याचे सांगितले. काही वेळ बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांच्या समस्येबाबत बोलत असतानाच १० मिनिटांच्या आताच मध्यवर्ती बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदान बॅंकेकडे वळते करण्यात आल्याची बातमी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.आर. नाईक यांनी श्री बावनकुळे यांनी दिली.



आतापर्यंत २५९४ खातेधारकांना लाभ



२०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीत कर्ज घेऊन कोणतेही दोन वर्षे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची प्रोत्साहन राशी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या योजनेचे नागपूर जिल्ह्यातून ७,३७३ शेतकरी पात्र ठरले जहोते. तर मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे २,६५० पात्र खातेधारक प्रोत्साहनपर राशीच्या प्रतिक्षेत होते. त्यापैकी २३५ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ काही दिवसांपूर्वी मिळाला होता. सोमवारी श्री बावनकुळे यांच्या प्रयत्नाने २,३६२ खातेधारकांच्या खात्यात प्रोत्साहनपर राशी मंगळवारी जमा केली जाणार आहे. उर्वरित ५३ खातेधारकांना देखील तातडीने प्रोत्साहन राशी मिळावी यासाठी बॅंककडून पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती असल्याची माहिती नाईक यांनी दिली.



कर्जधारकांची समस्या सोडविणार



मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडे थकित असणाऱ्या कर्जाची माहिती देखील बावनकुळे यांनी घेतली. अशा शेतकऱ्यांच्या समस्या देखील सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची हमी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना व उपस्थित शेतकऱ्यांना श्री बावनकुळे यांनी दिली.



राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासणारे आहे. मागील मविआ सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असली तरी त्याची अमलबजावणी करण्याचे व  लाभ देण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच केले आहे. अर्थसंकल्पातून फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलेला प्रत्येक शब्द ते पाळतील.



-  चंद्रशेखर बावनकुळे ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Chandrasekhar-Bawankules-efforts-were-successful-in-10-minutes-farmers-got-crores-of-subsidy</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रक्तदान श्रेष्ठदान: भाजयुमोच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद     ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/raktadan-shresthadan-spontaneous-response-to-bhayum-s-blood-donation-camp</link>
            <description>रक्तदान श्रेष्ठदान असं म्हटल्या जात, कारण आपल्या रक्तदानाने कुणाचातरी जीव वाचू शकतो. हीच संकल्पना पुढे ठेवून भारतीय जनता युवा मोर्चा नागपुरतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती रोड स्थित नवीन फुटळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 
 </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-23/image (55).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[रक्तदान श्रेष्ठदान असं म्हटल्या जात, कारण आपल्या रक्तदानाने कुणाचातरी जीव वाचू शकतो. हीच संकल्पना पुढे ठेवून भारतीय जनता युवा मोर्चा नागपुरतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती रोड स्थित नवीन फुटळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 
 
रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदान हेच जीवनदान असा संदेश देण्यात आला. शिबिराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव संदीप जोशी, माजी नगरसेविका, डॉ. परिणीती फुके, भाजयुमोच्या महामंत्री शिवानी दाणी वखरे, पारेन्द्र पटले, युवा वॉरियर्स चे संदीपन शुक्ला अनिकेत ढोले यांच्यासह भाजयुमोचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित १५० हुन अधिक नागरिकांनी रक्तदान केले. डॉ. हेडगेवार रक्तपेढी आणि लाईफलाईन ब्लड बँक यांच्याद्वारे रक्तदात्यांचे रक्त संकलित करण्यात आले. शिबिरात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. 


आठवडाभर विविध कार्यक्रम


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या २७ मे पर्यंत शहरातील विविध भागात रक्तदान कार्यक्रम घेण्यात येणार आहेत अशी माहिती शिवानी दाणी वखरे यांनी दिली.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/raktadan-shresthadan-spontaneous-response-to-bhayum-s-blood-donation-camp</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ फुटला टाहो: सट्टेबाजीत पैसै गमावल्याने उचलले टोकाचे पाऊल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/He-committed-suicide-after-losing-money-in-betting</link>
            <description>नागपूरातील छापरू नगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ज्यामुळे एकाच घरात या घटनेनंतर एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.४८ तासातच एका कुटुंबातील २० वर्षीय मुलाची आत्महत्या आणि नंतर त्याच्या आईचीही शोकांतिका आहे.लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत आंबेडकर चौकाजवळील छापरू नगर संकुलात वाघवानी कुटुंब राहतात.या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.मृत 20 वर्षीय खितेन नरेश वाघवानी हा घरी परतला होता,असे सांगण्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-23/image (53).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूरातील छापरू नगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ज्यामुळे एकाच घरात या घटनेनंतर एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.४८ तासातच एका कुटुंबातील २० वर्षीय मुलाची आत्महत्या आणि नंतर त्याच्या आईचीही शोकांतिका आहे.लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत आंबेडकर चौकाजवळील छापरू नगर संकुलात वाघवानी कुटुंब राहतात.या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.मृत 20 वर्षीय खितेन नरेश वाघवानी हा घरी परतला होता,असे सांगण्यात येत आहे. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास.. घरी उशिरा आल्याबद्दल खितेनच्या आईने त्याला फटकारले.

मिळालेल्या माहितीनुसार खितेन हा सट्टा खेळण्याची सवय होता तो रोज सट्टा खेळायचा. शनिवारी  खितेन  घरी मध्यरात्री उशिरा  घरी  पोहोचल्याने त्याला त्याच्या आईने  रागावले. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण कुटुंब शहरातील आशीर्वाद नगर येथे नातेवाईकाच्या ठिकाणी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते.दरम्यान, खितेंनी घरातील स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली.परिवार घरी परतल्यावर त्यांनी खितेन फासावर लटकलेला आढळला. घडल्याचे दिसून आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

घरातील तरुण मुलाच्या मृत्यूला 48 तास उलटत नाही तोच त्याची आई दिव्या नरेश वाघवानी हिचाही मृत्यू झाला.मुलाच्या मृत्यूनंतर आई दिव्याची तब्येत अचानक बिघडली आणि तिची प्रकृती बिघडली, असे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी तपासणी करून आईला सुद्धा मृत घोषित केले. आईला आपल्या मुलाला शिव्या दिल्याचा पश्चाताप होत होता, तिच्या शिव्यामुळेच मुलाने आत्महत्या केली असे तिला वाटले असावे.

या संपुर्ण प्रकारामुळे, खितेनचे वडील आणि बहिणीला मोठ्ठा धक्का बसला आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लकडगंज पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/He-committed-suicide-after-losing-money-in-betting</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ...अन् त्या नवविवाहित जोडप्याने मारली धरणात उडी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/newlyweds-jumped-into-the-dam</link>
            <description>विवाह बंधनात अडकल्यावर प्रत्येकाचे वेगवेगळे स्वप्न असतात. आयुष्यात सहजीवन सहवास कारण्यासाठी नवविहीत दाम्पत्य अनेक कसमा खातात. अशाच एका नवविवाहित जोड्याने सामूहिकरीत्या आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. मेळघाट येथे नवविवाहित जोडप्याने धरणाच्या जलाशयात उडी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-20/image (50).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[विवाह बंधनात अडकल्यावर प्रत्येकाचे वेगवेगळे स्वप्न असतात. आयुष्यात सहजीवन सहवास कारण्यासाठी नवविहीत दाम्पत्य अनेक कसमा खातात. अशाच एका नवविवाहित जोड्याने सामूहिकरीत्या आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. मेळघाट येथे नवविवाहित जोडप्याने धरणाच्या जलाशयात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण  उघडकीस आले आहे. आत्महत्या केलेले नवविवाहित जोडपे मेळघाटातील चीच खेळा जामली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांचा ९ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.
 
अंकुश भोला बारवे (वय 26) आणि त्याची पत्नी तुलसी अंकुश बारवे (वय 22) असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे. मल्हारा ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. परतवाडा पोलिस या घटनेचा तपास करत आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल अकोले यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. परतवाडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप चव्हाण आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यानंतर आत्महत्या करणाऱ्या जोडप्याचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसून परतवाडा पोलिस घटनेचा तपास करीत आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/newlyweds-jumped-into-the-dam</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डिझेल टँक कापताना भीषण स्फोट; एकाचा मृत्यू  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Massive-explosion-while-cutting-diesel-tank-death-of-one-taken-place</link>
            <description>नागपूरमध्ये डिझेलचा टँक गॅस कटरने कापत असताना भीषण स्फोट झाल्याची दुर्घटना घडलीय. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण होरपळले आहेत. जखमी झालेल्या तिघां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-20/n50142633416845760598651aa6eec020c6f30a71642bae3d8e762a9d49505a74d810a26ddccb572ce47e8e.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूरमध्ये डिझेलचा टँक गॅस कटरने कापत असताना भीषण स्फोट झाल्याची दुर्घटना घडलीय. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण होरपळले आहेत. जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेचा पंचनामा नागपूर पोलिसांनी केला असून यात कोणताही घातपात नाही असं पोलिसांनी म्हटलंय. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ऑटोमोटिव्ह चौकात एस एस बॉडी वर्क्स नावाचे गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये डिझेल गॅस टँक दुरूस्ती केला जात होता. रिकामा डिझेल टँक गॅस गटरने कापत असताना अचानक मोठा स्फोट झाला.

हा स्फोट इतका भीषण होता की यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Massive-explosion-while-cutting-diesel-tank-death-of-one-taken-place</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पोट, ओठ अन् डोळ्यांवर हल्लाकरीत युवकाची निर्घृण हत्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Youth-killed-due-to-old-dispute-in-nagpur-</link>
            <description>नागपूर जिल्ह्यात एका जुन्या वादातून एका १९ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी पुढे आली होती, प्रकाश रमेश मिटकर (वय १९, रा. द्रुगधामना, दवलामेटी, आठवा मैल) असे मृतकाचे नाव असून, आरोपींनी प्रकाशच्या पोटावर, ओठांवर तसेच डोळय़ांवर धारदार शस्त्रांनी वार केले. गोंडखैरी टी-पॉइंट स्थित न्यू रिंग रोड स्थित करली शिवारात एक शव मिळाल्यानंतर ही घटना </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-19/image (49).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर जिल्ह्यात एका जुन्या वादातून एका १९ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी पुढे आली होती, प्रकाश रमेश मिटकर (वय १९, रा. द्रुगधामना, दवलामेटी, आठवा मैल) असे मृतकाचे नाव असून, आरोपींनी प्रकाशच्या पोटावर, ओठांवर तसेच डोळय़ांवर धारदार शस्त्रांनी वार केले. गोंडखैरी टी-पॉइंट स्थित न्यू रिंग रोड स्थित करली शिवारात एक शव मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी १२ तसांत दोन आरोपींना अटक केली आहे. अजय दशरथ इटकर (वय २२), सुरेश चीमा लश्कर (वय २३, दोन्ही रा. वडार वस्ती, द्रुगधामना, दवलामेटी) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृतक हे जुगार तसेच दारूच्या आदी होते.  आरोपी आणि मृतक हे सर्व जुगार खेळण्याकरिता गेले होते. दुपारी आरोपी हे प्रकाशला सोबत वाहनावर आठवा मैल येथे घेऊन आले. यानंतर ते वडधामना येथे पोहोचले. यानंतर संध्याकाळी ते गोंडखैरी परिसरातील एका ढाब्यावर जेवण करण्याकरिता येत होते. जेवणाच्या बहाण्याने आरोपी त्याला नवीन रिंग रोड येथून गोंडखैरी परिसरातील टी-पॉइंटवर आणले. याच्या काहीच अंतरावर ते थांबले. यानंतर त्यांनी प्रकाशला करली शिवारातील एका मैदानात आणले. येथे आरोपींनी प्रकाशवर धारदार शस्त्रांनी वार केले. त्याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जवळच असलेल्या एका विहिरीत फेकला. दरम्यान, हत्या केल्यानंतर आरोपींनी प्रकाशचा मृतदेह जमिनीवर फरफटत विहिरीजवळ नेला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर आरोपींचा शोध सुरू झाला. १२ तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात आली. यातील एक आरोपी हा कोराडी, तर दुसरा चंद्रपूरचा आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Youth-killed-due-to-old-dispute-in-nagpur-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर मेट्रोची खास ऑफर महिन्याभराकरिता मोफत मिळवा 'महा कार्ड' ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-Metro-Special-Offer-Get-Free-Maha-Card-for-a-Month</link>
            <description>- १६ मे ते १५ जून दरम्यान नागपूर मेट्रोची अनोखी योजना*
 




महा मेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले असून याकरता मोबाइल ऍप आणि महा कार्ड सह अनेक पर्याय प्रवाश्यांना उपलब्ध करून दिले आहेत. यात भर घालत आज दिनांक १६ मे २०२३ ते १५ जून २०२३ या कालावधीत २०० रुपयांचे टॉप अप करत महा कार्ड मोफत मिळवता येईल. २०० रुपयांचे टॉप अप केल्यावर कार्ड खरेदीकरता कुठलीही रक्कम वेगळ्याने देण्याची गरज नाही. सोबत २०० रुपयांचे टॉप अप प्रवास दरम्यान तिकीट खरेदी करता देखील वापरता येते. महा कार्ड खरेदी करतांना १५० रुपये द्यावे लागतात परंतु पुढील १ महिन्याकरिता केवळ टॉप अप करत हे कार्ड मिळवता येईल. देश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-17/image (38).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[- १६ मे ते १५ जून दरम्यान नागपूर मेट्रोची अनोखी योजना*
 




महा मेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले असून याकरता मोबाइल ऍप आणि महा कार्ड सह अनेक पर्याय प्रवाश्यांना उपलब्ध करून दिले आहेत. यात भर घालत आज दिनांक १६ मे २०२३ ते १५ जून २०२३ या कालावधीत २०० रुपयांचे टॉप अप करत महा कार्ड मोफत मिळवता येईल. २०० रुपयांचे टॉप अप केल्यावर कार्ड खरेदीकरता कुठलीही रक्कम वेगळ्याने देण्याची गरज नाही. सोबत २०० रुपयांचे टॉप अप प्रवास दरम्यान तिकीट खरेदी करता देखील वापरता येते. महा कार्ड खरेदी करतांना १५० रुपये द्यावे लागतात परंतु पुढील १ महिन्याकरिता केवळ टॉप अप करत हे कार्ड मिळवता येईल. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्ष पुरणे झाल्याने आझादी का अमृत महोत्सव साजरा होत असल्याने त्यासंबंधी निमित्त साधून हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
उल्लेखनीय आहे कि मेट्रो प्रवाश्यानी महा कार्डची मोठ्या प्रमाणात केलेली खरेदी केले असून या वतीने मेट्रो प्रवास दरम्यान तिकिटावर १० टक्के सूट दिल्या जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) सहकार्याने या कार्डचे संचालन करण्यात येत आहे.

प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता महा मेट्रोने EMV (युरो मास्टर व्हिसा) स्मार्ट कार्ड आधारित ओपन लूप ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) प्रणाली स्वीकारली आहे आणि ही नागपुरातील सर्व मेट्रो स्थानकांवर लागू आहे. या प्रणालीच्या माध्यमाने प्रवाशांना गाडीत चढताना आणि उतरताना मेट्रो स्टेशनवर ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेटवर फक्त त्यांचे कार्ड टॅप करावे लागते आणि त्या माध्यमाने प्रवासी भाडे कार्डमधून कापल्या जाते. महत्वाचे म्हणजे कार्डच्या माध्यमाने मेट्रोने प्रवास केल्यास प्रवाश्यांना तिकीट दरावर १० % सुट देखील मिळते. महा कार्ड मेट्रो स्थानकांवर खरेदी करता येते.

महा कार्ड आणि अत्याधुनिक एएफसी प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक असून जेवढा प्रवास केला असेल तेवढेच भाडे कार्ड मधून वजा केल्या जाते. ईएमव्ही मानक आधारित स्मार्ट कार्ड ओरिएंटेड ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टीम (AFC) हे प्रवास भाडे भरण्यासाठी उत्तम उपाय आहे.


*महा कार्डची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :*

·         मेट्रो स्थानकांवर महा कार्डची खरेदी तसेच टॉप करते येते.

·         अत्यंत सुरक्षित चिप आधारित ड्युअल इंटरफेस (संपर्क आणि संपर्करहित) स्मार्ट कार्ड.

·         स्वाईप करण्याच्या पद्धतीचा अवलंब

·         इंटरनेट आणि मोबाइल आधारित व्यवहारांसाठी सुसंगत

·          (Europay, Master, Visa, Rupay) प्लॅटफॉर्मवर स्वीकृत वैयक्तिक कार्ड.


महा कार्ड आणि एएफसी प्रणालीमुळे मेट्रोने प्रवास करणे सोपे आणि स्वस्त तर झाले आहेच पण या सोबतच कार्डचा वापार केल्याने तिकीट घेण्याची गरज नसल्याने मेट्रो ट्रेन राईड सुखकर देखील केली आहे. आता या सोबत महा कार्ड मोफत मिळणार असल्याने या सोयीचा नागपूरकरांनी लाभ घ्यावा हे आवाहन नागपूरमेट्रोने केले आहे..


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-Metro-Special-Offer-Get-Free-Maha-Card-for-a-Month</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महामंडळाच्या बसचा विचित्र अपघात तीन बसची धडक : १७ प्रवासी जखमी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Strange-accident-of-corporation-bus-Three-buses-collided</link>
            <description>वर्धा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस एकामागून एक धडकल्याने झालेल्या विचित्र अपघातात चालकासह १७ प्रवासी जखमी झालेत. यातील अनेकांना डोक्याला, हाताला व चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाची इजा झाली. ही घटना आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नागपूर तुळजापूर महामार्गावर महाबळा नजिकच्या जंगलापूर फाट्याजवळ घडली.

महाबळा शिवारातील जंगलापूर फाट्याजवळ एसटी महामंडळाची एम एच ४० वाय ५५८५ क्रमांकाची बस पंक्चर झाल्याने रस्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-10/medium_2023-05-10-9bc424580a.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वर्धा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस एकामागून एक धडकल्याने झालेल्या विचित्र अपघातात चालकासह १७ प्रवासी जखमी झालेत. यातील अनेकांना डोक्याला, हाताला व चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाची इजा झाली. ही घटना आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नागपूर तुळजापूर महामार्गावर महाबळा नजिकच्या जंगलापूर फाट्याजवळ घडली.

महाबळा शिवारातील जंगलापूर फाट्याजवळ एसटी महामंडळाची एम एच ४० वाय ५५८५ क्रमांकाची बस पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी होती. यावेळी सदर बसमधील प्रवाशांना घेण्यासाठी तिच्या पाठीमागे एमएच ०६ एस ८०९० क्रमांकाची नागपूर ते दिग्रस ही बस थांबून होती. दरम्यान नागपूर येथून वर्ध्याकडे जाणारी देगलूर ते नांदेड ही एमएच २० बीएल ४१०४ क्रमांकाची बस ही ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उभ्या असलेल्या दोन्ही बसवर जोरात आदळली.

ही घटना आज बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास जंगलापूर फाट्याजवळ घडली. या विचीत्र अपघातात एका बस चालकासह १७ प्रवासी जखमी झाले. यात बालाजी नरसिंग कावळे(वय४४) रा. उदगीर, अंकुश बिसेन माकडे(वय३८) रा. नागपूर, पुजा राजू तिजारे(वय१६), कुंदा राजू तिजारे(वय४२), पियुष राजू तिजारे(वय२०) तिघेही रा. वर्धा, लक्ष्मी महादेव मुटकुरे(वय७०) रा. नागपूर, गणेश गोविंद नागोसे(वय४०), दुर्गा गणेश नागोसे(वय३६) दोन्ही रा. पारडी, नागपूर, अनिकेत नरेश चांदोरे(वय२२) रा. आमगांव ता. सेलू, देवल केशव वालके(वय२९) रा. नागपूर, श्रुतिका रमेश दांडेकर(वय१४), रत्नमाला रमेश दांडेकर(वय३९), नैतिक रमेश दांडेकर(वय९) तिन्ही रा. माना, पुणे, शिबा मोहम्मद हेतेश्याम(वय२८), मोहम्मद हेतेश्याम मोहम्मद शाबीर(वय४०), मोहम्मद सैफ मोहम्मद हेतेश्याम(वय५), मोहम्मद फैयाज मोहम्मद हेतेश्याम(वय६) चौघेही रा. विनोबा भावे नगर, नागपूर अशी सदर अपघातातील जखमींची नाव आहेत. यातील कोणाला गंभीर तर कोणाला किरकोळ स्वरूपाची इजा झाली असून जखमींवर सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Strange-accident-of-corporation-bus-Three-buses-collided</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'डिझाईन अँड बिल्ड' स्पर्धेचे पारितोषिक वितरीत’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/nmc-commissioner-distributed-the-prize-of-design-and-build-competition</link>
            <description>नागपूर महानगरपालिका आणि नागपूर @२०२५ च्या वतीने घेण्यात येत असलेल्या डिझाईन अँड बिल्ड स्पर्धेचे पारितोषिक वितरण मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते सोमवारी (8 मे) रोजी  करण्यात आले. ‘युवकांनी शहराप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे त्यांनी शहराच्या विकासाकडे टाकलेले पहिले पाऊल आहे’ असे मार्गदर्शन आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी युवकांना केले. यावेळी स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट १५ स्पर्धक गटांना आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या प्रथम ५ विजेत्यांना प्रत्येकी ७० हजार रुपये आणि इतर १० विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

           	  नागपूर महानगरपालिकेच्या महाल स्थित राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे आयोजित पारितोषिक कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे मुख्य अभियंता  राजू गायकवाड, नागपूर @२०२५ चे मुख्य कार्यकारी अधिकारी  मल्हार देशपांडे, समन्वयक . निमिष सुतारीया, श्री. शिवकुमार राव, भावेश टहलरामानी, मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त  किरण बगडे, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, उद्यान अधीक्षक  अमोल चौरपगार, नागपूर @२०२५  मुकुल कोगजे, सोनल पारेख, दिगंत शाह, प्रवीण सिंग यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्पर्धेत सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.

                 नागपूर शहरातील तलावांच्या काठांवर सौंदर्यीकरण करून येथे प्रेक्षणिक स्थळांची निर्मिती करण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-10/image (25).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर महानगरपालिका आणि नागपूर @२०२५ च्या वतीने घेण्यात येत असलेल्या डिझाईन अँड बिल्ड स्पर्धेचे पारितोषिक वितरण मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते सोमवारी (8 मे) रोजी  करण्यात आले. ‘युवकांनी शहराप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे त्यांनी शहराच्या विकासाकडे टाकलेले पहिले पाऊल आहे’ असे मार्गदर्शन आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी युवकांना केले. यावेळी स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट १५ स्पर्धक गटांना आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या प्रथम ५ विजेत्यांना प्रत्येकी ७० हजार रुपये आणि इतर १० विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

           	  नागपूर महानगरपालिकेच्या महाल स्थित राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे आयोजित पारितोषिक कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे मुख्य अभियंता  राजू गायकवाड, नागपूर @२०२५ चे मुख्य कार्यकारी अधिकारी  मल्हार देशपांडे, समन्वयक . निमिष सुतारीया, श्री. शिवकुमार राव, भावेश टहलरामानी, मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त  किरण बगडे, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, उद्यान अधीक्षक  अमोल चौरपगार, नागपूर @२०२५  मुकुल कोगजे, सोनल पारेख, दिगंत शाह, प्रवीण सिंग यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्पर्धेत सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.

                 नागपूर शहरातील तलावांच्या काठांवर सौंदर्यीकरण करून येथे प्रेक्षणिक स्थळांची निर्मिती करणे, बाजारांची योग्य रचना करून येथेही सौंदर्यीकरण करणे, अतिव्यस्त बाजार भागात प्रसाधनगृहांची निर्मिती, बसण्याची व्यवस्था, वस्त्यांमधील मोकळ्या जागांचे सौंदर्यीकरण करून चिमुकल्या पासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हक्काचे उद्यान निमर्ण करणे, उड्डाण पूलाखालील जागेचा योग्य उपयोग करून येथे रमणीय स्थळांची निर्मिती करणे, स्मार्ट वाहतूक सिग्नल तयार करून चौकांचा कायापालट करणे अशा एक ना अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना नागपूर शहराप्रति येथील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. या संकल्पनांचे कौतुक करीत मनपा आयुक्त तथा
प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी मनपा व नागपूर @२०२५ च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘डिझाईन अँड बिल्ड’ स्पर्धेतील सहभागींना पुरस्कार प्रदान केले.

                     यावेळी मार्गदर्शन करतांना आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. म्हणाले की, शहराचा सर्वागीण विकास हा लोकसहभागाने शक्य आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमधून हा सर्वसामान्य नागरिक थेट विकास कार्याशी जोडले जाते. युवकांचा सहभाग असल्यास प्रशासनालाही कार्यकरण्याचे प्रोत्साहन मिळते. त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेमुळे विकासकार्यात गती मिळते. जी २०  परिषदेवेळी हे आपण सर्वानी अनुभवलेलं आहे. त्यामुळे युवकांनी अधिकाधिक प्रमाणात पुढे यावे असे आवाहन देखील आयुक्तांनी केले. नागपूर@ 2025 तर्फे चांगली संकल्पना मांडण्यात आली असून यावर मनपा सुध्दा उत्तम प्रतिसाद देत आहे. विद्यार्थ्यांतर्फे मांडलेली संकल्पनेवर निश्चित स्वरूपात अमल केले जाईल, असेही आयुक्त म्हणाले.

                     अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी देखील स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरिकांचा मिळत असलेल्या सहभागाचे महत्त्व विषद केले. तसेच वॉल पेंटिंग स्पर्धा आणि  ‘डिझाईन अँड बिल्ड’ स्पर्धेत सहभागाची झालेल्या स्पर्धकांचे कौतुक करीत अभिनंदन केले. कार्यक्रमात  प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीजचे प्राचार्य निशांत मानापुरे, मनपाचे नगररचनाकार श्री रुतुराज जाधव यांचे  सत्कार करण्यात आला. ‘डिझाईन अँड बिल्ड’ स्पर्धेचे परीक्षण वाहतूक पोलिसच्या एसीपी श्रीमती तृप्ती जाधव, मनपाचे नगररचनाकार श्री रुतुराज जाधव, मनपाच्या पीडब्ल्यूडीचे उपअभियंता श्री राजीव गौतम, स्टुडिओ अनाहतचे संचालक ए.आर.अमित पिंपळे,  ATR Design Studio च्या तेजल रक्षमवार ललित विकंशी,क्षितिज शिरखेडकर यांनी केले.
 
सर्वोत्कृष्ट १५ विजेते

१) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीजचे - आकांक्षा काळे, चैतन्य मुगलीवार, देवांग चव्हान, अनिशा संगमनेरकर

२) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीजचे - रेणुका गुप्ता, वृषाली जानवे, साक्षी चौधरी, केतकी राजंदेकर, भावी चंद्राकर

३) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज - विशाल सोनी, आयुषी जैन, अंकिता परयानी, निखिल साहू, मोहित अंदानी

४) श्रीमती मनोरामाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर -  सौम्या पांडे, आचल अडकिने, रचना शेरेकर, वलय भावसार

५) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज - इब्राहिम फिरोज हुसैन, हर्ष लक्ष्मण गोस्वामी, विनम्रकुमार गुप्ता, केतकी अशोक होळे

६) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीज- ध्रुव ठक्कर, चार्वी साहू, अनुश्री दोनोडे, चेतन्या लांगडे

७) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज - वैष्णवी बंग, दिशा तालडा, तुलिका धांडोळे, मोहिक धकाते, अवंती जीवतोडे  

८) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज- अक्षा पौनीकर, मधुश्री घिये, नकीया नजमी

९) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज - साहिल बोंदाडे, खुशबू जैन, प्रांजल धाकुलकर

१०) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीज- अंजली सोनटक्के, भक्ती प्रतापवार, शर्वरी गोन्नाडे, रिदम गोबरे, सत्यजित हेडाऊ
 ११) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज - सेजल यादव, लक्ष्मी महाकाळकर, आयुष बावणे, प्रतीक गाडगे

१२) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीज - फिरदौस तबस्सूम शेख, हिमांशू हरिदास, गार्गी प्रवीण शिंदे  

१३) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीज - चिन्मय नरेश जावरकर, रोहित असाटी, पूनम घोंगे, अर्चित धुमाळ

१४) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीज-  अमिता सिल्ही, आदित्य बजाज, दीक्षिता कोचर, अनघा खुणे, शीतल डेकाटे

१५) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज - प्रथम गेमनानी, पलाश चौहान, ईश्वर डहाके, ओम सरोदे, गौरव परवानी

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/nmc-commissioner-distributed-the-prize-of-design-and-build-competition</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संदीप जोशी उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील कार्यालयाचे मानद सचिव ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Sandeep-Joshi-Honorary-Secretary-Latest-News</link>
            <description>नागपूर. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील उपमुख्यमंत्री कार्यालयाचे मानद सचिव (Honorary Secretary) म्हणून नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून ही माहिती दिली आहे. संपूर्ण विदर्भातून येणा-या विविध समस्या आणि निवेदनांच्या समन्वयाची जबाबदारी संदीप जोशी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-04/WhatsApp Image 2023-05-01 at 4.13.56 AM (1).jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील उपमुख्यमंत्री कार्यालयाचे मानद सचिव (Honorary Secretary) म्हणून नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून ही माहिती दिली आहे. संपूर्ण विदर्भातून येणा-या विविध समस्या आणि निवेदनांच्या समन्वयाची जबाबदारी संदीप जोशी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.


गुरूवारपासून संदीप जोशी यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. देवगिरी, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे दररोज सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत जोशी कार्यरत असणार आहेत. विदर्भातील जनतेकडून येणा-या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा सर्वोतोपरी करण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील उपमुख्यमंत्री कार्यालयाचे नवनियुक्त मानद सचिव (Honorary Secretary) माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली. विदर्भातील जनतेने त्यांच्या समस्यांचे निवेदन दोन प्रतिमध्ये उपरोक्त वेळेत उपमुख्यमंत्री कार्यालय देवगिरी येथे सादर करण्याचे आवाहन देखील संदीप जोशी यांनी केले आहे.


विदर्भातील जनतेच्या अनेक समस्यांना मधल्या काळात दुर्लक्षित करण्यात आले. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भासाठी आवश्यक कामांचा धडाका लावला होता. मात्र मधल्या काळातील सरकारने विदर्भाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा विदर्भाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या कामाचा अवाका संपूर्ण महाराष्ट्र आहे. अशात नागपूर आणि विदर्भाकडे दुर्लक्ष होउ नये याकरिता महत्वाची जबाबदारी त्यांनी सोपविली आहे. विदर्भातील जनतेला न्याय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी पार पाडताना प्रत्येक समस्येकडे जातीने लक्ष देउन त्याचा योग्य पाठपुरावा घेतला जाईल, अशीही ग्वाही संदीप जोशी यांनी दिली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Sandeep-Joshi-Honorary-Secretary-Latest-News</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वादळ, गारपीट अन् मुसळधार पाऊस अशी आहे विदर्भाची स्थिती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Storm,-hail-and-heavy-rain-at-places-in-Vidarbha</link>
            <description>विदर्भ: कधी नव्हे असा उन्हाळ्यात पावसाळा सुरू आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारी अमरावती व गडचिरोली जिल्हा वगळता विदर्भाला झोडपून काढले. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे व वाहतूक विस्कळीत झाल्याने एकूणच जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुठेही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जिल्ह्य़ात घरांची पडझड झाली आहे.
पुलगाव परिसरात वादळी वार्‍यासह गारपीट
वर्धा : अवकाळी पाऊस व गारपीट झाली असून काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. देवळी, पुलगाव, दहेगाव, बाभूळगाव बोबडे, सोनोरा, इंझाडा, विजयगोपाल यासह परिसरात गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दहेगाव ते बाबुळगाव बोबडे रस्त्यावर वादळी वार्‍यामुळे झाडांची पडझड झाली असून वाहतूक खोळंबली आहे. या पावसामुळे तीळ, फूल, शेती, फळबाग लागवड व भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. दहेगाव ते सोनोरा रस्त्यावर पडलेली झाडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरून हटवली. त्यामुळे काहीशी वाहतूक सुरळीत झाली आहे
अवकाळी पावसाचा कहर सुरूच
भंडारा : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारीसुद्धा काही भागात पावसाने जोर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-03/image (18).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[विदर्भ: कधी नव्हे असा उन्हाळ्यात पावसाळा सुरू आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारी अमरावती व गडचिरोली जिल्हा वगळता विदर्भाला झोडपून काढले. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे व वाहतूक विस्कळीत झाल्याने एकूणच जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुठेही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जिल्ह्य़ात घरांची पडझड झाली आहे.
पुलगाव परिसरात वादळी वार्‍यासह गारपीट
वर्धा : अवकाळी पाऊस व गारपीट झाली असून काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. देवळी, पुलगाव, दहेगाव, बाभूळगाव बोबडे, सोनोरा, इंझाडा, विजयगोपाल यासह परिसरात गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दहेगाव ते बाबुळगाव बोबडे रस्त्यावर वादळी वार्‍यामुळे झाडांची पडझड झाली असून वाहतूक खोळंबली आहे. या पावसामुळे तीळ, फूल, शेती, फळबाग लागवड व भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. दहेगाव ते सोनोरा रस्त्यावर पडलेली झाडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरून हटवली. त्यामुळे काहीशी वाहतूक सुरळीत झाली आहे
अवकाळी पावसाचा कहर सुरूच
भंडारा : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारीसुद्धा काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. आणखी काही दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्हाभर अवकाळी पावसाचा प्रहार सुरू आहे. या पावसामुळे शेतपिकांसह अन्य मालमत्तांचे नुकसान झाले आहे. आतापयर्ंत कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी पावसामुळे सामान्य नागरिक मोठय़ा प्रमाणात प्रभावित झाले आहे. मंगळवारी संध्याकाळी लाखनी तालुक्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस बरसला. यात अनेक ठिकाणातील झाडे उन्मलून पडली.
वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट
चंद्रपूर : शहर तथा जिल्ह्यात सायं. ५ वाजताच्या सुमारास वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. या पावसाचा जोर इतका होता की आझाद बागेसमोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. यामुळे महापालिकेची पोलखोल झाली. गेल्या सात दिवसांपासून शहर तथा जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पाऊस पडत आहे. रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यानंतर सोमवारी सकाळी पाऊस झाला. त्यानंतर दुपारी संततधार पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजताचे सुमारास पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू असतानाच सर्वत्र जोरदार टपोर्‍या गारा पडल्या. गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. ही गारपीट सर्वत्र होती. तसेच आझाद बगीचासमोर गुडघ्याभर पाणी साचले होते. या भागातील अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरले.
पावसाचा कहर सुरूच
यवतमाळ : गेल्या एक आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतीपिकांसह फळबागा, भाजीपाला तसेच ग्रामीण भागातील घरांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने सर्वसामान्य नागरिकांच्या व शेतकर्‍यांच्या मनात या अवकाळी पावसाने धडकी भरवली आहे. मंगळवारी दिवसभर आकाश निरभ होऊन कडक ऊन तापले. आता अवकाळी पावसाचे संकट गेले असे वाटत असताना सायंकाळी ५ वाजतापासून जिल्ह्यातील अनेक भागात पुन्हा वादळी पावसाने धुमाकूळ घातला. ग्रामीण भागातील शेतशिवार जलमय झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी व सामान्य नागरिकही त्रस्त झाला असून एकदाचा थांब रे बाबा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.


दोन दिवसापासून पावसाने घेतली विश्रांती


अमरावती : दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसानंतर जिल्हयात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. दरम्यान पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून जनसामान्यानाही अवेळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.दोन दिवसापासून वातावरण काहीशे शांत असले तरी अधुनमधून निर्माण होणार्‍या गारव्यामुळे पाऊस कधी तांडव करेल याची शक्यता नाकारता येत नाही. दोन दिवसापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पावसाचा तांडव सुरू झाला आणि संपूर्ण शहर अंधारमय झाले होते. सकाळपर्यत संपूर्ण शहरात हैदौस माजला होता. शहरातील जवळपास सर्वच परिसरातील वीज बंद होती. रस्त्यावरील झाडे विजेच्या तारांवर पडल्यामुळे १२ ते २४ विज पूरवठा बंद होता. मनपा प्रशासन आणि महावितरण तसेच स्थानिक नागरिकांच्या मादतीमुळे सर्व परिस्थीती नियंत्रणात आली.


गडचिरोलीत अवकाळीची विश्रांती


गडचिरोली : मागील आठवडा भरापासून जिल्ह्यातील वादळीवार्‍याने अवकाळी पावसाने काही भागाड झोडपून काढले यात अनेक घरांची पडझड झाली तर काही घरांवरील छप्परे उडाले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. तर काही रिपरिप सुरू होती. आलेल्या अवकाळी पासवानू शेतकर्‍यांच्या उन्हाळी धान, मका व भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलास मिळाता. परंतु हवामान खात्याने २ ते ६ मे पयर्ंत पावसाचा अंदाज वर्तविल्याने नागरिकांत पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Storm,-hail-and-heavy-rain-at-places-in-Vidarbha</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आझाद पार्क सुधार समितीच्या श्रमदानाने बहरले परिसर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/-area-flourished-with-the-labor-donation-of-Azad-Park-Improvement-Committee</link>
            <description>

स्वत:च्या घराची व परिसराची स्वच्छता ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच 'स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे' असे म्हटले जाते. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिकदृष्टीने खूप महत्त्वाची असून, या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. स्वच्छतेची जाणीव ठेवत नागपूर महानगरपालिकेच्या हनुमाननगर झोनचे स्वच्छता कर्मचारी, अधिकारी आणि आझाद पार्क सुधार समिती यांच्या सहकार्याने आझाद पार्क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-03/03ab76e7-4f35-4f30-98a2-49705fc6708a.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

स्वत:च्या घराची व परिसराची स्वच्छता ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच 'स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे' असे म्हटले जाते. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिकदृष्टीने खूप महत्त्वाची असून, या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. स्वच्छतेची जाणीव ठेवत नागपूर महानगरपालिकेच्या हनुमाननगर झोनचे स्वच्छता कर्मचारी, अधिकारी आणि आझाद पार्क सुधार समिती यांच्या सहकार्याने आझाद पार्क गणेशनगर येथे श्रमदान व स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
'स्वच्छ मोहल्ला स्पर्धेत' सहभागी असलेल्या आझाद पार्क सुधार समितीच्या श्रमदानाने संपूर्ण परिसर स्वच्छ बहरल्याचे दिसून आले. श्रमदान आणि स्वच्छ जनजागृती उपक्रम हा स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचा सकारात्मक परिणाम असल्याचे दिसून येत आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या या र्शमदान व स्वच्छता जनजागृती उपक्रमात आझाद पार्क , गणेशनगर परिसरातील ६0 हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. परिसरातील नागरिकांनी सर्वप्रथम संपूर्ण परिसर स्वच्छ केला. नागरिकांनी स्वत: झाडू, फावडा आणि इतर साहित्य घेऊन परिसरातील मार्ग साफ केले. रस्त्यालगत असलेले गवत, झाडाचा पालापाचोळा, जमा झालेला कचरा, प्लास्टिक वेगळे केले. जमा झालेला ओला कचरा नागरिकांनी हिरव्या कचरा कुंडीत व सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत टाकला. विलगीकरण केलेला हा कचरा मनपाच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर समितीच्या सदस्यांद्वारे स्वच्छता जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले. यात कंपोस्टिंग सह स्वच्छते विषयी माहिती देण्यात आली. दरम्यान, स्पर्धेच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येत असून, परिसरात विविध जनजागृती बॅनर लावण्यात येत आहे. यात विशेषत: कचरा वर्गीकरण, प्लास्टिक पिशव्यांवर बंदी, अस्वच्छता पसरवू नये अशा बॅनरचा समावेश आहे, अशी माहिती परिसरातील नागरिक विलास गावंडे यांनी दिली.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/-area-flourished-with-the-labor-donation-of-Azad-Park-Improvement-Committee</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटते ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/chandrasekhar-bawankule-said-that-every-party-wants-its-leader-to-be-the-chief-minister</link>
            <description>येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच होतील, असे ठाम मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. 
ते म्हणाले, " प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे. यामुळे मुख्यमंत्री कोण व्हावे हे पक्षाने ठरवायचे असते. याशिवाय बहुमत सुद्धा महत्वाचे असते."


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांनी यावेळी अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगर पंचायतच्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-27/image (14).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच होतील, असे ठाम मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. 
ते म्हणाले, " प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे. यामुळे मुख्यमंत्री कोण व्हावे हे पक्षाने ठरवायचे असते. याशिवाय बहुमत सुद्धा महत्वाचे असते."


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांनी यावेळी अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगर पंचायतच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले," नगर पंचायतमधील काही नगरसेवकांनी तीव्र विरोध करीत मंजूर ठराव नामंजूर करण्याची मागणी केली. राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या कॉंग्रेस नगरसेवकांवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारवाई करतील का? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.


तुम्ही मोदीजींचे फोटो लावूनच जिंकले!


उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेतृत्त्वाविषयी अपशब्द बोलू नये. त्यांनी अनेकदा पंतप्रधान श्री  नरेंद्र मोदीजी व अमितभाई शाह यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. शिवसेनेचे आमदार मोदीजींचे फोटो लावून निवडून आणले आहेत. युतीत असताना मोदीजींचे तोंडभरून कौतुक करीत होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीवर बसल्यावर मोदीजींविषयी एकेरी बोलू नये, अन्यथा चुकीतून चूक होते. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा सल्ला बावनकुळे यांनी दिला.


• लोकाधिकार अबाधित ठेवून निर्णय 


रिफायनरी बारसू येथेच व्हावी यासाठी परवानगी द्यावी, असे स्पष्ट पत्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारला दिले होते. त्याचवेळी ठाकरे यांनी लोकसुनावणी घेतली असती तर त्यांना आता बोलता आले असते. बारसू प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर नेते याबाबत जनतेचे अधिकार अबाधित राखून योग्य निर्णय घेतील, अशी आशा मला आहे. 


बार्शी टाकळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी कॉंग्रेस नगरसेवकांनी विरोध केला. यातून कॉंग्रेसचे बेगडी प्रेम समोर आले. याबाबत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर द्यावे, अशीही मागणी मी करतो.


- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/chandrasekhar-bawankule-said-that-every-party-wants-its-leader-to-be-the-chief-minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 20 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत नागपूर महापालिकेला  १५ कोटीचा  पुरस्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/15-crore-award-to-Nagpur-Municipal-Corporation-in-city-beautification-and-cleanliness-competition</link>
            <description>राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्याबाबत घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये नागपूर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्य नगर विकास दिनाच्या अनुषंगाने गुरूवारी (ता.२०) मुंबई येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्य शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत विजेते ठरलेल्या ना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-20/FsX9zv8WIAI1gzN.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्याबाबत घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये नागपूर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्य नगर विकास दिनाच्या अनुषंगाने गुरूवारी (ता.२०) मुंबई येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्य शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत विजेते ठरलेल्या नागपूर महानगरपालिकेला पुरस्कार स्वरूपात १५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
मुंबई येथील एनसीपीए सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी यांची विशेष उपस्थिती होती. 
शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये सुंदर जलाशय/पाणीसाठे, सुंदर हिरवे पट्टे/जागा, सुंदर पर्यटन/वारसा स्थळ, सुंदर बाजार/व्यावसायिक ठिकाण या चार बाबींवर मूल्यांकन करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळे, शहरातील तलाव, ऐतिहासिक स्थळे, वारसा स्थळे, शहरातील वृक्षआच्छादन असलेली स्थळे यासोबतच स्वच्छतेसंबंधी राबविण्यात येणारी प्रकल्प आदींची माहिती स्पर्धेद्वारे सादर केली. याशिवाय जी-२० शिखर परिषदेच्या अनुषंगाने शहरात करण्यात आलेले सौंदर्यीकरण व निर्माण करण्यात आलेल्या सौंदर्यस्थळांची देखील माहिती राज्य शासनाकडे सादर करण्यात आली.
शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये "अ" व" ब" वर्ग महानगरपालिका गटामध्ये नागपूर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर द्वितीय क्रमांक ठाणे महानगरपालिका व तृतीय क्रमांक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्राप्त केला आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस अनुक्रमे १५ कोटी, १० कोटी व ५ कोटी या प्रमाणे पारितोषिक देण्यात आले. मनपाच्या या यशाबद्दल आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी आनंद व्यक्त करीत संपूर्ण नागपूरकरांचे अभिनंदन केले आहे. 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/15-crore-award-to-Nagpur-Municipal-Corporation-in-city-beautification-and-cleanliness-competition</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 20 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रशासक काळात दुसऱ्यांदा नागपूर महापालिकेची ‘गतिमानतेत’ बाजी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-Municipal-Corporation-won-in-Mobility</link>
            <description>राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने 'राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा' राबविण्यात आली होती. राज्य शासनातर्फे या स्पर्धेच्या पुरस्काराची घोषणा बुधवारी (ता. १९) करण्यात आली. यात राज्यातील महानगरपालिका गटातून नागपूर महानगरपालिकेच्या GeoCivic मालमत्ता कर व्यवस्थापन प्रणालीसाठी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-20/nmc (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने 'राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा' राबविण्यात आली होती. राज्य शासनातर्फे या स्पर्धेच्या पुरस्काराची घोषणा बुधवारी (ता. १९) करण्यात आली. यात राज्यातील महानगरपालिका गटातून नागपूर महानगरपालिकेच्या GeoCivic मालमत्ता कर व्यवस्थापन प्रणालीसाठी अर्थात ‘एंड टू एंड जीओसिविक प्रॉपर्टी टॅक्स मॅनेजमेंट सिस्टिम’ (End-to-End Geo Civic Property Tax Management System) साठी प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.


विशेष म्हणजे, प्रशासक कार्यकाळात सलग दुसऱ्या वर्षी नागपूर महानगरपालिकेला ‘राजीव गांधी गतिमानता पुरस्कार’ जाहीर झालेला आहे. मागील वर्षी महापालिकेच्या टॅक्स मॉनिटरिंग प्रणालीसाठी दुसरा पुरस्कार प्राप्त झाला होता. यावर्षी मात्र कर प्रणालीतील सुसूत्रतेसाठी पहिला पुरस्कार जाहीर झालेला आहे. मुंबईत लवकरच होणा-या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल. प्रथम पुरस्कार स्वरूपात नागपूर महापालिकेला राज्य शासनाकडून रोख १० लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येणार आहेत.


राज्य शासनातर्फे 'राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा' अंतर्गत २०२२-२३ साठी राज्यातील विविध कार्यालये, विभाग, महापालिका यांच्याकडून सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम यांचे प्रस्ताव मागविण्यात आलेले होते. राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेतील राज्यस्तरीय निवड समितीमार्फत पात्र व अंतिम विजेते ठरलेल्या स्पर्धकांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये प्रशासकीय गतीमानता पुरस्कारासाठी महानगरपालिका गटात नागपूर महानगरपालिकेचे नाव जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेत नागपूर महानगरपालिकेतर्फे 'लोकाभिमुखता (Public Oriented)' कार्यक्षेत्रात नागपूर महानगरपालिका मालमत्ता कर निर्धारण ते मालमत्ता कर वसुली पर्यंत कार्यप्रणालीच्या माध्यमातून भाग घेण्यात आलेला होता.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-Municipal-Corporation-won-in-Mobility</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 19 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समृद्धी महामार्ग ठरतोय मरणमार्ग… भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचा मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Samruddhi-Mahamarga-Death-News-2023</link>
            <description>नागपूर ते शिर्डी पर्यंत तयार झालेला समृद्धी महामार्ग हा मरणमार्ग ठरत आहे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले तेव्हापासून या महामार्गावर अनेक अपघात सातत्याने होत आहेत. मंगळवारी या महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचं निधन झालं. माजी क्रिकेटपटू प्रविण हिंगणीकर यांच्या पत्नी सुवर्णा यांचा या अप</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-19/Wife-killed,-ex-Vid-Ranji-captain_202304190830228637_H@@IGHT_300_W@@IDTH_500.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर ते शिर्डी पर्यंत तयार झालेला समृद्धी महामार्ग हा मरणमार्ग ठरत आहे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले तेव्हापासून या महामार्गावर अनेक अपघात सातत्याने होत आहेत. मंगळवारी या महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचं निधन झालं. माजी क्रिकेटपटू प्रविण हिंगणीकर यांच्या पत्नी सुवर्णा यांचा या अपघातात मृत्यू झाला. बुलडाण्यातील मेहकर जवळच्या लासुरा फाट्याजवळ क्रेटा गाडी उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन धडकली. या अपघातात हिंगणीकर यांच्या पत्नीचं निधन झालं तर एक जण जखमी झाला आहे. जखमीला मेहकरमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्रविण हिंगणीकर आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा पुण्याहून नागपूरला जात होते. कार चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. प्रविण हिंगणीकर हे विदर्भाच्या रणजी टीमचे कर्णधार होते. यानंतर त्यांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशनसाठी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या.

यानंतर 2018 साली हिंगणीकर यांची बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पिच क्युरेटर म्हणून नियुक्ती केली होती. रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भाकडून खेळताना प्रविण हिंगणीकर कर्णधारासोबतच ऑलराऊंडर आणि विकेट कीपर म्हणूनही मैदानात उतरले. प्रविण हिंगणीकर यांनी 52 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 29.52 च्या सरासरीने 2,805 रन केल्या, यामध्ये 3 शतकं आणि 16 अर्धशतकांचा समावेश होता. याशिवाय त्यांनी 47 विकेटही घेतल्या. 25 रनवर 5 विकेट ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Samruddhi-Mahamarga-Death-News-2023</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 15 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपुरातील नाईक तलाव व लेंडी तलाव पुनरूज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nitin-Gadkari-and-Deputy-Chief-Minister-Devendra-Fadnavis-Latest-News</link>
            <description>नागपूर, ता. १४ : नागपूर शहराच्या मध्य भागातील नाईक तलाव आणि लेंडी तलावाच्या पुनरूज्जीवन कार्याचे शुक्रवारी (ता.१४) केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

नाईक तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प रु. १२.९५ कोटीचा तर लेंडी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प रु. १४.१३ कोटीचा आहे. दोन्ही प्रकल्पात केंद्र शासनाचा 25 टक्के, राज्य शासनाचा 25 टक्के आणि महापालिकेचा 50 टक्के वाटा आहे.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी म्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-15/image_6483441 (8).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर, ता. १४ : नागपूर शहराच्या मध्य भागातील नाईक तलाव आणि लेंडी तलावाच्या पुनरूज्जीवन कार्याचे शुक्रवारी (ता.१४) केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

नाईक तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प रु. १२.९५ कोटीचा तर लेंडी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प रु. १४.१३ कोटीचा आहे. दोन्ही प्रकल्पात केंद्र शासनाचा 25 टक्के, राज्य शासनाचा 25 टक्के आणि महापालिकेचा 50 टक्के वाटा आहे.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले, तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे नाईक तलाव आणि लेंडी तलावामध्ये असलेली घाण स्वच्छ करून तलावाचे खोलीकरण केले जाणार आहे. त्यामुळे तलावात स्वच्छ पाणी राहील, तलावाचे सौंदर्यीकरण होईल, नागरिकांना फिरायला जागा निर्माण होईल. मात्र हे सर्व करताना तलावात घाण जाणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी येथील रहिवासी जनतेची आहे. तलावात अतिक्रमण आणि घाण होणार नाही, याची नागरिकांनी जबाबदारी घेण्याचे आवाहन यावेळी ना. गडकरी यांनी केले. तलावाचे सौंदर्यीकरण ठेवण्याची नागरिकांनी जबाबदारी स्वीकारल्यास या ठिकाणी फ्लोटिंग बोट ची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील गतवैभव प्राप्त असलेल्या नाईक आणि लेंडी तलावांचे पुनरुज्जीवन हा ऐतिहासिक क्षण असल्याचे नमूद केले. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी यांनी अमृतकाळात आणलेल्या अमृत योजने अंतर्गत तलावांचे पुनरुज्जीवन होणार आहे. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून दोन्ही तलावांचे पुनरुज्जीवन होणार असून या कार्यासाठी मध्य नागपूरचे आमदार श्री विकास कुंभारे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. 
 
 आमदार प्रवीण दटके यांनी प्रकल्पाच्या कार्यप्रति आनंद व्यक्त करीत स्थानिक नागरिकांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार असल्याचे सांगितले. त्यांनी या भागात उड्डाण पूल आणि विद्युत खांबांच्या विषयाकडे लक्ष वेधले. 
आमदार विकास कुंभारे यांनी दोन्ही तलावांच्या पुनरुज्जीवन कार्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्याबद्दल मध्य नागपूरच्या जनतेच्या वतीने ना. श्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nitin-Gadkari-and-Deputy-Chief-Minister-Devendra-Fadnavis-Latest-News</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अग्निशमन सेवा दिनी नागपुरात शहिद अग्निशमन जवानांना श्रद्धांजली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Tribute-to-martyred-firefighters-in-Nagpur-who-gave-fire-service</link>
            <description>नागपूर शहरात महानगरपालिकेच्या अग्निशमन सेवेमधील शहिद जवानांना अग्निशमन सेवा दिवसाच्या अनुषंगाने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महापालिकेमध्ये आयोजित कार्यक्रमात स्थानिक प्रशासक व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जवानांच्या स्मृतीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. विशेष म्हणजे, महापालिकेने दोन शहिद जवानांच्या पत्नींना अनुकंपा तत्वावर नोकरी दिली असून या कुटुंबियांचा आज त्यां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-14/DSC_2440.JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर शहरात महानगरपालिकेच्या अग्निशमन सेवेमधील शहिद जवानांना अग्निशमन सेवा दिवसाच्या अनुषंगाने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महापालिकेमध्ये आयोजित कार्यक्रमात स्थानिक प्रशासक व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जवानांच्या स्मृतीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. विशेष म्हणजे, महापालिकेने दोन शहिद जवानांच्या पत्नींना अनुकंपा तत्वावर नोकरी दिली असून या कुटुंबियांचा आज त्यांनी सन्मान केला.


यावेळी बोलताना मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी अहोरात्र जीवाची पर्वा न करता शहर आणि शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचे कार्य अग्निशमन विभाग सातत्याने करत आले आहे. या कार्यात अनेकांना आपल्या प्राणाची बाजी देखील लावावी लागली आहे. शहर वाढत असताना विभागाची जबाबदारी सुद्धा वाढत आहे. नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकास दर्जेदार अग्निशमन सुरक्षा सेवा प्रदान करण्यास नागपूर महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे सांगितले.


दुर्घटनेमध्ये होणारी हानी लक्षात घेता महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचा-यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळावी यासाठी कर्मचा-यांचे टर्म लाईफ इन्स्युरन्स काढण्याचा निर्णय देखील नागपूर महापालिकेने घेतला आहे. यासाठी त्यांच्या वार्षिक बजेटमध्ये देखील तरतूद करण्यात आली आहे.
१४ एप्रिल १९४४ रोजी लंडनहून कराची मार्गे मुंबईत गोदीत दाखल झालेल्या ‘एस.एस.फोर्ट स्टिकींग’ या जहाजाचा स्फोट होउन भीषण आग लागली. या आगीशी झुंज देताना अग्निशामक दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या दिवसाचे स्मरण म्हणून अग्निशमनाचे कार्य करताना प्राणाची आहुती देणा-या अग्निशमन सेवेतील शहिदांच्या कर्तव्याची जाणीव व प्रेरणा देणा-या सर्व हौतात्म्यांना या दिवशी संपूर्ण भारतात श्रद्धांजली अपर्ण केली जाते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Tribute-to-martyred-firefighters-in-Nagpur-who-gave-fire-service</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यापीठाकडून घेतलेल्या पैशांतील अर्धेही कर्मचाऱ्यांना मिळत नाही… वाचा सविस्तर बातमी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Employees-dont-get-even-half-of-the-money-taken-from-the-university</link>
            <description>सफाईसाठी नियुक्त एजन्सींकडून विद्यापीठाकडून तब्बल २० हजार रुपये घेतले जातात मात्र प्रत्यक्षात एजन्सीद्वारे अर्धेही पैसे कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याचा प्रताप उघडकीस आलेला आहे. सदर बाब महाराष्ट्र राज्याची उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर शहरातील असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील हा प्रकार आहे. नागपूर विद्यापीठाद्वारे नियुक्त एजन्सींचा हा प्रताप शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी उघडकीस काढला आहे.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-12/WhatsApp Image 2023-04-12 at 3.16.02 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सफाईसाठी नियुक्त एजन्सींकडून विद्यापीठाकडून तब्बल २० हजार रुपये घेतले जातात मात्र प्रत्यक्षात एजन्सीद्वारे अर्धेही पैसे कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याचा प्रताप उघडकीस आलेला आहे. सदर बाब महाराष्ट्र राज्याची उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर शहरातील असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील हा प्रकार आहे. नागपूर विद्यापीठाद्वारे नियुक्त एजन्सींचा हा प्रताप शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी उघडकीस काढला आहे.
त्यांनी यासंदर्भात अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या सोबत कुलगुरूंचे कार्यालय गाठून त्यांच्या समस्येवर दाद मागितली आहे.
सविस्तर बातमी अशी की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे स्वच्छतेसाठी तीन एजन्सी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठ, कॅम्पसमधील विभाग, वसतीगृह आणि इतर कार्यालयांची स्वच्छता उत्तम व्हावी यासाठी खासगी एजन्सीला काम देण्यात आले आहे.
प्रति स्वच्छता कर्मचारी २०८८६ रुपये मासिक वेतन या दराने तिनही एजन्सीला विद्यापीठाद्वारे देयक दिले जाते. मात्र प्रत्यक्षात या तिनही एजन्सी सफाई कर्मचा-यांना केवळ ७ किंवा ८ हजार रुपये एवढेच वेतन देतात. एका कर्मचा-यामागे या एजन्सी १२ ते १३ हजार रुपये कमाई करते तर दुसरीकडे दिवसभर स्वच्छता कार्य करणा-या कर्मचा-यांना मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. किमान वेतन कायद्यानुसारही या कर्मचा-यांना पैसे मिळत नाही. त्यामुळे या कर्मचा-यांना न्याय मिळावा यादृष्टीने विद्यापीठाचे मा. कुलगुरू श्री. सुभाष चौधरी यांची भेट घेउन चर्चा केल्याचे यासंदर्भात बोलताना श्री. संदीप जोशी यांनी सांगितले.
कर्मचा-यांच्या हिताच्या दृष्टीने कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसादर दिलेला असून. शनिवारी १५ एप्रिल रोजी कुलगुरूंनी तिनही एजन्सींची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय न झाल्यास आक्रमक भूमिका घेउ, असा इशारा श्री. संदीप जोशी यांनी दिला.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Employees-dont-get-even-half-of-the-money-taken-from-the-university</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वकील हा समाजाचा प्राण: ॲड. श्रीरंग भांडारकर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Lawyer-is-life-of-society-Srirang-Bhandarkar</link>
            <description>समाजातील सर्वच ज्वलंत प्रश्नांची जाण वकिलांना असते. त्या समस्यांचे समाधान देखील त्यांनाच शोधावे लागते. त्यामुळे वकील हा समाजाची नाडी म्हणजेच प्राण असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी केले.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील 'अनुगूंज २०२३' या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप पार पडला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. भांडारकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. 


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनात आयोजित समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू यांनी भूषविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. श्रीरंग भांडारकर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रवीणा खोब्रागडे, डॉ. अधरा देशपांडे उपस्थित होते. विद्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-10/image (5).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[समाजातील सर्वच ज्वलंत प्रश्नांची जाण वकिलांना असते. त्या समस्यांचे समाधान देखील त्यांनाच शोधावे लागते. त्यामुळे वकील हा समाजाची नाडी म्हणजेच प्राण असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी केले.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील 'अनुगूंज २०२३' या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप पार पडला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. भांडारकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. 


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनात आयोजित समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू यांनी भूषविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. श्रीरंग भांडारकर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रवीणा खोब्रागडे, डॉ. अधरा देशपांडे उपस्थित होते. विद्यापीठ गीत व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पुढे बोलताना या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून नवीन पिढीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे माझे भाग्य असल्याचे ॲड. भांडारकर म्हणाले. विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत ते दिवस विस्मरणीय होते, असे ते म्हणाले. या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन अनेक नामवंत न्यायाधीश, वकील झाले आहेत. त्यांचे कार्य तुम्हास प्रेरणादायी ठरणार आहे. शिवाय स्वतःला वकील म्हणून सिद्ध करण्यासाठी तुम्ही एक कठोर व्यक्ती असणे गरजेचे आहे. चांगला वकील होण्याकरिता सर्व भान विसरून तुम्हाला कायद्याचा अभ्यास करावा लागेल असे भांडारकर म्हणाले. चांगला वकील होण्याकरिता अधिक परिश्रम करून स्वतःला त्यामध्ये झोकून द्यावे लागेल असे ते म्हणाले. माजी विद्यार्थी म्हणून महाविद्यालयाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगत विधीक्षेत्रातील अन्य सहकार्यांना देखील याबाबत अवगत करणार असल्याचे ते म्हणाले.


सामाजिक जाणिवेची क्षमता निर्माण होईल - डॉ. कडू


यावेळी अध्यक्षीय भाषण करताना आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू यांनी  मार्गदर्शन करताना अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवेची क्षमता निर्माण होईल, असे प्रतिपादन केले. मुख्य अतिथींनी कायद्याच्या क्षेत्रात जे ध्येय तुम्हाला निश्चित करण्यास सांगितले आहे. ते ध्येय तुमच्या स्वतःच्या सहभागाशिवाय प्राप्त होऊ शकणार नाही. ध्येयाकडे वाटचाल करत असताना आनंदी जीवन जगण्याकरिता सामाजिक दायित्वाचे भान देखील विद्यार्थ्यांनी ठेवावे असे कडू म्हणाले. समाजातील समस्या ओळखून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशाच एका सामाजिक समस्याची दखल घेत अनुगूंज मध्ये विद्यार्थ्यांनी हाती घेतलेला 'हॅपी कॉलेज स्टोअर' हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. स्वतःमधील सर्वोत्कृष्ट गुण लक्षात घेत जिंकण्याचा प्रयत्न करावा. मात्र, त्याचा कधीही गर्व नसावा असे कडू म्हणाले.


प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. प्रवीणा खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांनी सुरू केलेला सामाजिक उपक्रम 'हॅपी कॉलेज स्टोअर' बाबत माहिती दिली. वार्षिक स्नेहसंमेलनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. सेमिस्टर आठच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पुरस्कार मिळवत चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ. रवी मोर, डॉ. चिन्मयी निमखेडकर, डॉ. अर्चना प्रांजळे, हर्षदा वाळके, डॉ. प्रवीणा उराडे, प्रा. ममता काचोरे, प्रा. मृण्मयी कुकडे,  प्रा. कल्याणी कापसे, प्रा. राहुल ढोबळे यांच्यासह अन्य शिक्षकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन हर्षिता पांडे व सची खरपे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रेयस कुंभलकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रेयस कुंभलकर, आदेश ठाकूर, दिशा छाजेड, सुरुची कानगो, अनिकेत दयानी, गणेश बिस्सा, मनीष पेरके, पृथ्वीराज सपकाळ, वेदिका तिवारी यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Lawyer-is-life-of-society-Srirang-Bhandarkar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयआयएमसी प्रवेश प्रक्रिया सुरू, 19 एप्रिलपर्यंत अर्जाची मुदत  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Latest-IIMC-admission-process-2023</link>
            <description>अमरावती. भारतीय जन संचार संस्थान  (IIMC) मधील पाच पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक सत्र 2023-24 साठी आयोजित या प्रक्रियेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2023 आहे. ऑनलाइन अर्ज राष्ट्रीय परीक्षा एजंसी (NTA) च्या अधिकृत वेबसाइट http://cuet.nta.nic.in वर उपलब्ध आहे.


आयआयएमसीमध्ये गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही विद्यार्थ्यांना कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET PG) 2023 द्वारे प्रवेश मिळेल. इंग्रजी पत्रकारिता, हिंदी पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्क, रेडिओ आणि टेलिव्हिजन पत्रकारिता</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-08/image_6483441 (3).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अमरावती. भारतीय जन संचार संस्थान  (IIMC) मधील पाच पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक सत्र 2023-24 साठी आयोजित या प्रक्रियेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2023 आहे. ऑनलाइन अर्ज राष्ट्रीय परीक्षा एजंसी (NTA) च्या अधिकृत वेबसाइट http://cuet.nta.nic.in वर उपलब्ध आहे.


आयआयएमसीमध्ये गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही विद्यार्थ्यांना कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET PG) 2023 द्वारे प्रवेश मिळेल. इंग्रजी पत्रकारिता, हिंदी पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्क, रेडिओ आणि टेलिव्हिजन पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया या विषयातील पीजी डिप्लोमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल.


                मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थी आयआयएमसीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.जे विद्यार्थी त्यांच्या बॅचलर पदवीच्या अंतिम वर्षात किंवा सेमिस्टर परीक्षेत बसले आहेत किंवा जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. निवड झाल्यावर, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या तात्पुरत्या मार्कशीटची किंवा प्रमाणपत्राची मूळ प्रत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावी लागेल.


                राष्ट्रीय परीक्षा एजंसी (NTA) च्या माहिती पुस्तिकेत, आयआयएमसी च्या अभ्यासक्रमांना 'सामान्य' श्रेणी अंतर्गत ठेवण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका कोड COQP17 असा आहे. संस्थानच्या  विविध अभ्यासक्रमांचे चाचणी पेपर अनुक्रमांक 1043 ते 1047 वर आहेत. इच्छुक  उमेदवारांनी प्रवेश परीक्षेशी संबंधित अपडेटसाठी  एनटीए  आणि आयआयएमसीच्या वेबसाइटला भेट देत राहण्याचा सल्ला प्रवेश प्रभारी प्रो. राकेश गोस्वामी यांनी दिला आहे.


प्रवेश प्रक्रिया संबंधी अधिक माहितीसाठी किंवा अडचणी संदर्भात विद्यार्थांनी आयआयएमसीच्या ०११-२६७४२९२०, २६७४२९४०, २६७४२९६० (२३३) या दूरध्वनी क्रमांकांवर अथवा मोबाईल क्रमांक ७८३८०५५४२० वर संपर्क साधावा.  विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती मिळवायची असल्यास ७०१४५५१४१० या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवू शकतात.


भाषिक पत्रकारितेसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाईल


मराठी, ओरिया,मल्याळम आणि उर्दू पत्रकारितेच्या डिप्लोमा कोर्ससाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी सूचना लवकरच आयआयएमसीच्या अधिकृत वेबसाइट www.iimc.gov.in वर उपलब्ध होईल अशी माहिती  प्रवेश प्रभारी प्रो. राकेश गोस्वामी यांनी दिला आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Latest-IIMC-admission-process-2023</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ व्हीएनआयटीत फिरायला आलेल्यांना जावे लागले आल्या पावली परत; नेमकं प्रकरण काय? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Those-who-came-to-visit-VNIT-had-to-go-back-step-by-step;-What-exactly-is-the-case</link>
            <description>नागपुरातील विश्वेश्वरैय्या  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात VNIT परिसरात सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांना आत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. व्हीएनआयटी परिसरात सर्वसामान्य नागरिकांसाठी सकाळी आणि संध्याकाळी 'वॉकिंग'ची वेळ निश्चित करण्यात आली आहे. असे असतानाही शनिवारी सकाळी नागरिकांना परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली.


वाढत्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-08/1488194191phpdR6AxM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपुरातील विश्वेश्वरैय्या  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात VNIT परिसरात सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांना आत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. व्हीएनआयटी परिसरात सर्वसामान्य नागरिकांसाठी सकाळी आणि संध्याकाळी 'वॉकिंग'ची वेळ निश्चित करण्यात आली आहे. असे असतानाही शनिवारी सकाळी नागरिकांना परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली.


वाढत्या शहरीकरणातही आपल्या निसर्गरम्य वातावरणामुळे नागरिकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी परिसरात शेकडो नागरिक 'वॉकिंग'साठी सकाळ सायंकाळ येतात. शैक्षणिक परिसरात असलेल्या वृक्ष, निसर्गरम्य वातावरण, सुस्थितीतील रस्ते यामुळे बाहेरील नागरिकांची हा परिसरला पसंतीस देतात. शैक्षणिक परिसरात प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. या प्रवेशद्वारातून पहाटे साडेपाच ते सकाळी साडेसात आणि सायंकाळी साडेपाच ते साडेसात 
वाजे दरम्यान बाहेरच्या नागरिकांना परिसरात प्रवेश दिला जातो. परिसरात प्रवेश केल्यानंतर नागरिकांनी काय करावे, कुठल्या मार्गाने मार्गक्रमण करावे याचे दिशानिर्देश दर्शविणारे फलक देखील परिसरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. परंतु शनिवारी सकाळी कुठलीही पूर्वसूचना न देता नागरिकांना आत प्रवेश करण्यात मनाई करण्यात आली यामुळे फिरायला आलेल्या नागरिकांना आल्यापावली परतावी लागली. 


फलकावर फेरफटका मारण्यासाठी निश्चित वेळ लिहिली असून देखील परिसरात प्रवेश न मिळाल्यामुळे अनेक नागरिकांच्यां संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या संदर्भात प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अद्याप संपर्क झालेला नाही.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Those-who-came-to-visit-VNIT-had-to-go-back-step-by-step;-What-exactly-is-the-case</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 05 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपुरातील नाल्यांवर सौंदर्यीकरण करून सेल्फी पॉईंट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Selfie-point-by-beautifying-the-canals-in-Nagpur</link>
            <description>नागपूर शहरातील वस्त्यांमधून वाहणा-या नाल्यांच्या मुख्य मार्गावरील पुलांवर कठडे उभारून त्यावर सौंदर्यीकरण करीत नागपूर महानगरपालिकेने सेल्फी पॉईंट उभारले आहेत. स्वच्छ, सुंदर आणि स्वच्छ नागपूरसाठी हा बदल करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाद्वारे सांगण्यात येत आहे.
मनपा प्रशासनानुसार, शहरातून वाहणा-यां नाल्यांमध्ये कचरा टाकला जाउ नये यासाठी स्लम विभागाद्वारे नाल्यांवरील पुलांवर कठडे लावण्यात आले आहेत. या कठड्यांवर लोखंडी जाळी लावण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-05/WhatsApp Image 2023-04-05 at 7.20.40 AM (2).jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर शहरातील वस्त्यांमधून वाहणा-या नाल्यांच्या मुख्य मार्गावरील पुलांवर कठडे उभारून त्यावर सौंदर्यीकरण करीत नागपूर महानगरपालिकेने सेल्फी पॉईंट उभारले आहेत. स्वच्छ, सुंदर आणि स्वच्छ नागपूरसाठी हा बदल करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाद्वारे सांगण्यात येत आहे.
मनपा प्रशासनानुसार, शहरातून वाहणा-यां नाल्यांमध्ये कचरा टाकला जाउ नये यासाठी स्लम विभागाद्वारे नाल्यांवरील पुलांवर कठडे लावण्यात आले आहेत. या कठड्यांवर लोखंडी जाळी लावण्यात आली असून या जाळ्यांवर सौंदर्यीकरण करून नागपूर शहराशी संबंधित संदेश देण्यात आले आहेत. ‘टायगर कॅपीटल’, ‘ऑरेंज सिटी’, ‘आय लव्ह नागपूर’ अशी आकर्षक सौंदर्यीकरण कार्य शहरातील तरुणाईंसाठी नवीन सेल्फी पॉईंट ठरले आहेत. मनपाची अभिनव ही संकल्पना नागरिकांच्या पसंतीस उतरली असून या सेल्फी पॉईंटला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शहर स्वच्छतेसोबतच सौंदर्यीकरण कार्यातून नागरिकांच्या चेह-यांवर आनंद निर्माण करण्याचा नागपूर महानगरपालिकेचा मानस आहे.
नागपूर महानगरपालिकेद्वारे फुटाळा टी पॉईंट, जिल्हा न्यायालय, गुप्ता हाउस, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ते फ्रीडम पार्क, अजीत बेकरी वर्धा रोड, साई मंदिर छत्रपती चौक, सोमलवाडा वर्धा रोड आदी ठिकाणी नाल्यांच्या कठड्यांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. नाल्यामध्ये टाकल्या जाणा-या कच-यामुळे नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने पाणी साचून राहते व त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. या सर्व समस्यांच्या निरसरणाकरिता मनपाद्वारे नाल्यांमध्ये कचरा टाकला जाणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे व यासाठीच नाल्यांवर सेल्फी पॉईंट उभारल्याचे मनपाचे अधिकारी सांगतात.
विशेष म्हणजे, नागपूर शहरातील मुख्य मार्गांवरील नाल्यांवर करण्यात आलेल्या या सुशोभीकरणाचे विद्रुपीकरण सुद्धा सुरू झाले असून अनेक सेल्फी पॉईंटची तोडफोड केलेली दिसून येत आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे सुद्धा याबाबत नागरिकांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Selfie-point-by-beautifying-the-canals-in-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपुरात होणार स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे समापन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Swatantraveer-savarkar-Gaurav-Yatra-concludes-in-Nagpur</link>
            <description>स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी अपशब्द काढून आक्षेपार्ह विधान केले. महाराष्ट्राचे सुपूत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टीने सावरकर गौरव यात्रा काढली. या गौरव यात्रेचे समापन आज  मंगळवार 4 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता नागपुरातील शंकर नगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके व माजी महापौर सं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-04/yatra.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी अपशब्द काढून आक्षेपार्ह विधान केले. महाराष्ट्राचे सुपूत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टीने सावरकर गौरव यात्रा काढली. या गौरव यात्रेचे समापन आज  मंगळवार 4 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता नागपुरातील शंकर नगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके व माजी महापौर संदीप जोशी यांनी  दिली.
याप्रसंगी नागपुरातील सहाही विधानसभा क्षेत्रातून स्वातंत्र्यवीर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. पूर्व नागपूरमधून आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, नरेंद्र (बाल्या) बोरकर, मंडळ अध्यक्ष संजय अवचट यांच्या नेतृत्वात, उत्तर नागपूरमधून प्रा. संजय भेंडे, माजी आमदार मिलिंद माने, मंडळ अध्यक्ष संजयजी चौधरी यांच्या नेतृत्वात तर पश्चिम नागपुरातून माजी आमदार सुधाकरजी देशमुख, संजयजी बंगाले, मंडळ अध्यक्ष विनोद कन्हेरे यांच्या नेतृत्वात त्याचप्रमाणे दक्षिण-पश्चिम नागपुरातून शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, मंडळ अध्यक्ष किशोर वानखेडे यांच्या नेतृत्वात, दक्षिण नागपुरातून आमदार मोहन मते, भोजराज डुंबे, मंडळ अध्यक्ष देवेंद्र दस्तुरे यांच्या नेतृत्वात, मध्य नागपुरातून आमदार विकास कुंभारे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, किशोर पालांदूरकर यांच्या नेतृत्वात यात्रा काढण्यात येणार आहे. उपरोक्त मान्यवरांच्या नेतृत्वात सर्व यात्रा सायंकाळी 7 वाजता शंकर नगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ जमा होतील.
यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते मा. सुधांशूजी त्रिवेदी यांचे प्रमुख वक्ते म्हणून भाषण होईल. यासोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील संबोधन होईल.
स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रेच्या समापन प्रसंगी मंचावर मा. राजे मुधोजी भोसले, मा. गोंड राजे वीरेंद्र शाह, मा. राष्ट्र सेविका समिती प्रमुख शांताक्का, विदर्भ प्रांत संघचालक मा. राम हरकरे, मा. खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार अजय संचेती, माजी खासदार विकास महात्मे, मा. जसविंदरसिंह राजपाल, मा. रमेश ठुबरीकर, माजी आ. भोला बढेल, मा. महादेवराव बाजीराव, मा. चंद्रकांत वानखेडे, मा. मेहरसिंह मेहरोलीया, नॅशनल रेल्वे मजदुर युनियनचे कार्यकारी अध्यक्ष मा. हबीब खान, मा. डॉ. सुरेश यादव, मा. भैय्यासाहेब  बिघाने, मा. जयदीप कवाडे, भारतीय विचार मंचचे अध्यक्ष मा. रमेश पटेल, परमिंदरसिंग, भगीरथ महाराज, सद्गुरुदास महाराज विजयराव देशमुख, गुडुजी केवलरामानी यांची उपस्थिती असेल.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Swatantraveer-savarkar-Gaurav-Yatra-concludes-in-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्वच्छता चमूच्या सेवाकार्यासह नागपूर होतंय स्वच्छ  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-is-becoming-clean-with-the-services-of-the-nmc-swachhta-chamu</link>
            <description>नागपूर महानगरपालिकेच्या ‘स्मार्ट स्वच्छता टिम’ च्या साथीने  नागपूर स्वच्छ सुंदर होत आहे. सणासुदीच्या दिवशी  नागपूर शहरातील विविध भागातून काढण्यात येणाऱ्या अनेक शोभायात्रेच्या मार्गांची रात्रीच स्वच्छता करण्याचे महत्वाचे कार्य मनपाच्या स्वच्छता चमूद्वारे करण्यात येत आहे.
     नुकत्याच झालेल्या रामनवमी निमित्त नागपूर शहरात मध्य न</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-04/5.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर महानगरपालिकेच्या ‘स्मार्ट स्वच्छता टिम’ च्या साथीने  नागपूर स्वच्छ सुंदर होत आहे. सणासुदीच्या दिवशी  नागपूर शहरातील विविध भागातून काढण्यात येणाऱ्या अनेक शोभायात्रेच्या मार्गांची रात्रीच स्वच्छता करण्याचे महत्वाचे कार्य मनपाच्या स्वच्छता चमूद्वारे करण्यात येत आहे.
     नुकत्याच झालेल्या रामनवमी निमित्त नागपूर शहरात मध्य नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिर, पश्चिम नागपुरातील रामनगर चौकातील राम मंदिर यासह विविध भागातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेला लाखो नागपूरकरांनी उपस्थिती दर्शविली. शहरातील विविध भागातून काढण्यात येणा-या शोभायात्रेच्या मार्गावर स्वच्छता रहावी, मनपाच्या ‘स्मार्ट स्वच्छता टिम’ने स्वच्छता कार्य पार पाडले.
          शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या मार्गांवर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले तर अनेक ठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवर्षाव करण्यात आला. या संपूर्ण मार्गांवर स्वच्छता राखली जाईल याकडे मनपाद्वारे विशेषत्वाने लक्ष देण्यात आले. त्याचेच परिणाम शोभायात्रेचे मार्ग रात्रीच स्वच्छ करून ते सकाळपर्यंत वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आले. या स्वच्छतेच्या कार्यात मनपाच्या ६० कर्मचा-यांनी सकाळपाळीत तर १९० कर्मचा-यांनी रात्रपाळीत सेवा दिली. एकूण २५० स्वच्छता कर्मचा-यांच्या या सेवाकार्यात सर्व मार्गांवर ३० टाटा एस वाहने व ४ कॉम्पॅक्टरची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आली होती. मनपाच्या ‘स्मार्ट स्वच्छता टिम’ द्वारे रात्री उशीरापर्यंत स्वच्छता कार्य करण्यात येत आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-is-becoming-clean-with-the-services-of-the-nmc-swachhta-chamu</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Dec 2022 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nag-Nadi-Rejuvenation-Project-Unveiled-by-Hon.-Prime-Minister-Shri.-Narendra-Modi</link>
            <description>देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर शहरातील ऐतिहासिक नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे कोनशिला अनावरण रविवारी (ता.१२) झाले. याप्रसंगी राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर शहरातील ऐतिहासिक नाग नदीच्या पुनर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2022-12-12/nrr.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर शहरातील ऐतिहासिक नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे कोनशिला अनावरण रविवारी (ता.१२) झाले. याप्रसंगी राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर शहरातील ऐतिहासिक नाग नदीच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाने पुढे पाऊल टाकत प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू केली आहे. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी प्रदान केल्यानंतर रविवार (ता. ११) रोजी शहरातील विविध विकासकामांच्या लोकापर्ण प्रसंगी त्यांनी नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचेही कोनाशिला अनावरण मा. पंतप्रधानांनी केले.
नागपूर महानगरपालिका हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला. त्यांनी या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळ, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील जवळपास ५०० किमी सिवरलाईन नेटवर्कचे नूतनीकरण करण्यात येईल. या प्रकल्पाचा एकूण खर्च १९२७ कोटी एवढा आहे. प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महानगरपालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात हिस्सा आहे. केंद्र शासनाकडून १११५.२२ कोटी, राज्य शासनाकडून ५०७.३६ कोटी व मनपाकडून १५ टक्के म्हणजे ३०४.४१ कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून १३१८६१ घरांना सिवर नेटवर्कमध्ये जोडण्यात येईल. प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेकडून केली जाणार आहे. यासाठी नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा ते वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे, प्रसाधनगृह आदी कामे प्रकल्पांतर्गत होणार आहेत. नागपुरकरांसाठी महत्वपूर्ण ठरणारा आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nag-Nadi-Rejuvenation-Project-Unveiled-by-Hon.-Prime-Minister-Shri.-Narendra-Modi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Apr 2022 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिलेला शब्द पाळणे ही आमची संस्कृती ---खा बाळू धानोरकर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-word-given-is-also-our-culture-----Balu-Dhanorkar</link>
            <description>कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असली पाहिजे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी लोकांनी आमच्याकडे सत्ता सोपविली आणि आम्ही दिलेला शब्द पाळला. शेतकऱ्यां करता मिनी बस ची  व्यवस्था करण्याचे दिलेले  आश्वासन आम्ही पाळले याचा आनंद असल्याचे प्रतिपादन  खा बाळू धानोरकर यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा च्या वतीने आयोजित वरोरा येथील बाजार समितीच्या 70 नवीन बांधकाम केलेल्या दुकानांचा आणि शेतकऱ्यांसाठी मिनी बसच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.




 याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाच्या उदघाटिका प्रतिभा धानोरकर , प्रमु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2022-04-23/baludhanorkar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असली पाहिजे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी लोकांनी आमच्याकडे सत्ता सोपविली आणि आम्ही दिलेला शब्द पाळला. शेतकऱ्यां करता मिनी बस ची  व्यवस्था करण्याचे दिलेले  आश्वासन आम्ही पाळले याचा आनंद असल्याचे प्रतिपादन  खा बाळू धानोरकर यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा च्या वतीने आयोजित वरोरा येथील बाजार समितीच्या 70 नवीन बांधकाम केलेल्या दुकानांचा आणि शेतकऱ्यांसाठी मिनी बसच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.




 याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाच्या उदघाटिका प्रतिभा धानोरकर , प्रमुख उपस्थिती म्हणून  जि प चे माजी बांधकाम सभापती, प्रकाश मुथा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  राजेंद्र चिकटे ,उपसभापती देवानंद मोरे ,माजी सभापती विशाल बदखल, सुनंदा जिवतोडे आणि संचालक वर्ग उपस्थित होते.


       याप्रसंगी बोलताना खा धानोरकर यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांकरता विमा काढण्याचे दिलेले आश्वासन लवकरच पूर्ण करण्यात येईल असे सांगत आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि बाजार  समित्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस एक हाती सत्ता मिळेल असा विश्वास व्यक्त केला.  आ प्रतिभा धानोरकर यांनी बाजार समितीने शेतकऱ्यां करता केलेल्या सहकार्याचे कौतुक करीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्याच्या हिताचे कामे यापुढे सातत्याने करत राहणार असल्याचे सांगितले. आपत्ती ग्रस्त शेतकऱ्यांचे धनादेश त्यांच्या घरी जाऊन दिले आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यातून त्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे त्या म्हणाल्या. प्रकाश मुथा यांनी बाजार समितीने केलेल्या चांगल्या कामामुळे व्यापाराची संधी उपलब्ध झाली, आणि बाजार समितीचे उत्पन्न भरघोस वाढले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे यांनी आपल्या कारकीर्दीत केलेल्या विविध लोकोपयोगी कामांचा आढावा उपस्थितांत पुढे मांडत, बाजार समितीचे उत्पन्न आज पाच कोटींच्या घरात असल्याचे प्रतिपादित केले. या  रकमेतून यापुढे शेतकरी हिताचे विविध उपक्रम राबविले जातील आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल असे त्यांनी सांगितले.


 याप्रसंगी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. गाळ्यांचे बांधकाम करणार्‍या मेहाडिया कन्स्ट्रक्शन च्या संचालकांचा ही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

 कार्यक्रमाचे संचालन सचिव चंद्रसेन शिंदे यांनी तर आभार उपसभापती देवानंद मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला सरपंच, सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष आणि व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-word-given-is-also-our-culture-----Balu-Dhanorkar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 28 Sep 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर डेपोची नांदेड-नागपूर बस यवतमाळ जिल्ह्यात पुरात वाहून गेली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nanded-Nagpur-bus-of-Nagpur-Depot-was-swept-away-in-the-floods-in-Yavatmal-district</link>
            <description>आज मंगळवार २८ सप्टेंबर रोजी नांदेडहून निघालेली नांदेड-नागपूर ही नागपूर </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-09-28/Image_2021-09-28_1343.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आज मंगळवार २८ सप्टेंबर रोजी नांदेडहून निघालेली नांदेड-नागपूर ही नागपूर डेपोची बस सकाळी ८ वाजताच्या सुमारास उमरखेड-पुसद मार्गावरील दहीगाव नाल्यावरून जात असताना नाल्याच्या पुरात वाहून गेली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून याबाबतची माहिती यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली….
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nanded-Nagpur-bus-of-Nagpur-Depot-was-swept-away-in-the-floods-in-Yavatmal-district</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 22 Sep 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जागतिक ‘कार फ्री’ दिना निमित्त सायकल रॅलीचे आयोजन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/-bicycle-rally-on-the-occasion-of-World-Car-Free-Day</link>
            <description>स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने जागतिक ‘कार फ्री’ दिनानिमित्त आज बुधवारी २२ सप्टेंबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सिव्हिल लाईन्स येथील लेडीज क्लब चौकातून सकाळी ६.३० वाजता रॅलीला सुरूवात झाली आणि याद्वारे ‘कार सोडा, सायकल आणि मेट्रो पकडा’ आणि पर्यावरण संरक्षणासाठी मेट्रोचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.

महा मेट्रो, नागपूर महानगरपालिका, नागपूर पोलिस, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-09-22/nocaray.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने जागतिक ‘कार फ्री’ दिनानिमित्त आज बुधवारी २२ सप्टेंबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सिव्हिल लाईन्स येथील लेडीज क्लब चौकातून सकाळी ६.३० वाजता रॅलीला सुरूवात झाली आणि याद्वारे ‘कार सोडा, सायकल आणि मेट्रो पकडा’ आणि पर्यावरण संरक्षणासाठी मेट्रोचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.

महा मेट्रो, नागपूर महानगरपालिका, नागपूर पोलिस, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, मिल्स अँड मिलर्स, सायकल फॉर चेंज, इंडिया पेडल्स, लाफ्टर रायडर अँड रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला होता.

 पर्यावरणाच्या दृष्टीने मेट्रो आणि सार्वजनिक वाहुतुक फायदेशीर: मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.
जागतिक ‘कार फ्री’ सायकल रॅली मध्ये नागपूर महानगर पालिका आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले कि नागपूर मध्य भारतातील सर्वात मोठे शहर असून येथे नॉन मोटराइज्ड ट्रान्स्पोर्टला (NMT) प्रोत्साहन देण्यात येत आहे. ‘कार फ्री डे ’ च्या निमित्ताने सर्व नागरिकांना त्यांनी आवाहन केले कि दैनंदिन वापरामध्ये कमीत कमी मोटराइज्ड वाहनाचा उपयोग करावा, शहरात उत्कृष्ट दर्ज्याची मेट्रो सेवा तसेच सार्वजनिक वाहुतुक सेवा उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. हे पर्यावरण आणि स्वास्थाच्या दृष्टीने फायदेमंद आहे.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. मेट्रो प्रवासा सोबतच फिडर सर्विस देखील उपलब्ध आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता मेट्रो ट्रेन मध्ये सायकल नेता येते आणि नागरिकांची याला पसंती मिळत आहे. त्यामुळे आता मेट्रो सोबत सायकल अशी पर्यावरणपूरक प्रवासी सेवा नागरिकांच्या फायद्याची ठरणार आहे. मेट्रोसह्या डब्ब्यांमध्ये सायकल स्वारांकरिता योग्य सूचना फलक तसेच सायकल ठेवण्याकरिता उपयुक्त जागा नेमली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/-bicycle-rally-on-the-occasion-of-World-Car-Free-Day</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 27 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गोरेवाडा येथे ‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नागपुरात घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gondwana-theme-park-to-be-set-up-at-Gorewada</link>
            <description>नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नावाने अस्वस्थ होऊ नका. आमच्या धमण्यात विदर्भाप्रती प्रेम आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या माध्यमातून जागतिक पर्यटकांपुढे स्थानिक संस्कृती मांडायची आहे. गोंडसमुहाची संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला जगापुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी या उद्यानामध्ये ‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.

महाराष्ट्र वन विकास महामंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वने व भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या लोकार्पणाप्रसंगी बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण  केले. तसेच या उद्यानातील जंबू अस्वलाच्या प्रतिकाचे अनावरण केल्यानंतर उद्यानाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान राजकुमार वाघाने, बिबट तसेच अस्वलाच्या पिल्लांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले.

त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मीताई बर्वे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री विकास ठाकरे, अभिजित वंजारी, दुष्यंत चतुर्वेदी, ॲड. आशिष जायस्वाल, नरेंद्र भोंडेकर, नितीन देशमुख, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त संजीव कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., राज्याचे प्रधान वन मुख्य संरक्षक डॉ. एन. रामाबाबू, वन विकास म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-27/gwadaudghatan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नावाने अस्वस्थ होऊ नका. आमच्या धमण्यात विदर्भाप्रती प्रेम आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या माध्यमातून जागतिक पर्यटकांपुढे स्थानिक संस्कृती मांडायची आहे. गोंडसमुहाची संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला जगापुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी या उद्यानामध्ये ‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.

महाराष्ट्र वन विकास महामंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वने व भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या लोकार्पणाप्रसंगी बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण  केले. तसेच या उद्यानातील जंबू अस्वलाच्या प्रतिकाचे अनावरण केल्यानंतर उद्यानाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान राजकुमार वाघाने, बिबट तसेच अस्वलाच्या पिल्लांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले.

त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मीताई बर्वे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री विकास ठाकरे, अभिजित वंजारी, दुष्यंत चतुर्वेदी, ॲड. आशिष जायस्वाल, नरेंद्र भोंडेकर, नितीन देशमुख, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त संजीव कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., राज्याचे प्रधान वन मुख्य संरक्षक डॉ. एन. रामाबाबू, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, प्रधान मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर, मुख्य महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, तसेच लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भाच्या विकासाबद्दल सरकार कटिबद्ध आहे. विदर्भात महिन्याभरात चार दौरे झाले आहे. वन, जंगल या गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत. देशात आतापर्यंत नसेल अशा प्रकारचे सिंगापूरमधील प्राणिसंग्रहालयाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय उद्यान येथे तयार होईल. गोंडसमूह संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला या उद्यानात समर्पकपणे मांडण्यात येईल. नागपूरमध्ये लवकरच सिंगापूर सारखी ‘नाईट सफारी ‘सुरू होईल. त्यासाठी हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल.

गोसीखुर्द प्रकल्प विदर्भासाठी वरदान आहे. गोसीखुर्दच्या पाण्याने विदर्भाचे मागासलेपण धुऊन काढायचे आहे. त्याआधी एक मे पर्यंत समृद्धी महामार्ग शिर्डी पर्यंत धावायला लागेल. लवकरच सुरजगड प्रकल्प पूर्ण करणार आहे. विदर्भाचा विकास सुरु राहील. एकसंघ विकास काय असतो हे आघाडी सरकार दाखवून देईल.

सफारी दरम्यान त्यांना ‘गोरेवाडाचा राजकुमार’ संबोधल्या गेलेल्या डौलदार वाघाचे दर्शन झाले. त्याचा उल्लेख करून ते म्हणाले, माणसाचा स्वभाव वाघासारखा विशाल असावा. विदर्भाच्या विकासाबाबत असाच विशाल दृष्टिकोन आपला आहे. ते म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या व्यस्ततेत केवळ संजय यांच्या हट्टापायी आज उद्घाटनाला आलो. मात्र हा प्रकल्प सुंदर असून तो निश्चित पूर्णत्वास जाईल. श्री. राठोड यांनी या प्रकल्पासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.

डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी पर्यटन हे विदर्भाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचे स्पष्ट केले. प्राणी उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समर्पक असून ठाकरे कुटुंबियांनी आपल्या आजोळ असणाऱ्या विदर्भाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे. विदर्भात वनपर्यटन वन्यजीव पर्यटन सोबतच खान पर्यटनाला प्रचंड संधी आहे. नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणी असणाऱ्या खाणीमध्ये हे पर्यटन सुरू झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटकांना नवे आकर्षण निर्माण होईल. नागपुरातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढीसाठी हा प्रकल्प तातडीने पूर्णत्वास जावा. गोरेवाडा येथील दोन्ही प्रकल्प जोडण्यासाठी ‘ओव्हरब्रीज ‘ करण्यात यावा. समृद्धीच्या मार्गाने विदर्भाचा विकास व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्री. आदित्य ठाकरे यांनी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात दहा संरक्षित अभयारण्य जाहीर करण्यात आले आहे. नागपूर सभोवताल असलेल्या व्याघ्र प्रकल्पामुळे मोठ्याप्रमाणात पर्यटक आकर्षित होत आहे. त्यामुळे नागपूर ही खऱ्या अर्थाने देशाची वन राजधानी असून त्यादृष्टीने येथील प्रकल्पाला चालना देण्यात येत आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान निर्मितीसाठी वन विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक करताना विकास, वन आणि पर्यावरण यांची सांगळ घालून साकारलेला हा देशातील एकमेव प्रकल्प असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, वाघाचे संवर्धन करण्यासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी व्याघ्र प्रकल्प ही संकल्पना राबविण्यात सुरुवात केली. विदर्भातील सात प्रकल्पामुळे वाघाच्या संख्येतही सातत्याने वाढत होत आहे. त्यामुळेच नागपूरला ‘टायगर कॅपीटल’ म्हूणन नवी ओळख मिळाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवताल राहणाऱ्या आदिवासींना वनीकरणाच्या कामांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे वन विभागाने आदिवासींना वनीकरणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन द्यावा अशी सूचना यावेळी केली.

श्री. सुनील केदार म्हणाले, नागपूर शहराच्या तसेच विदर्भाच्या विकासाला गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या माध्यमातून रोजगाराच्या तसेच पर्यटनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीनेही नागपूरकरांसाठी शहराचे हृदय असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील सर्वात मोठे वन्यप्राण्यावरील उपचारासाठी गोरेवाडा येथे केंद्र सुरु झाले असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे अशी विनंती यावेळी त्यांनी केली.

अध्यक्षीय भाषणात वन मंत्री श्री. राठोड म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान प्रकल्पाच्या निर्मितीसाठी ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शासनाने शंभर कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्यामुळे पहिल्या टप्प्यातील इंडियन सफारीचे उद्घाटन होत आहे.उर्वरित निधी तातडीने मिळाल्यास हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान या प्रकल्पाच्या नामकरणासंदर्भात आदिवासी समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. आदिवासी संस्कृतीचे संवर्धन व जतन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येथे सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन येथे येणाऱ्या पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी गोंडवाना थीम पार्क हा प्रकल्पा प्राध्यांनाने पूर्ण करण्यास मंजूरी द्यावी, असे यावेळी श्री. राठोड यांनी सांगितले.

वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर म्हणाले, मानव आणि वन्यप्राणी यातील संघर्ष कमी करण्यास आम्ही प्राधान्य दिले असून वन व पर्यावरणाचे विकासासाठी घेतलेल्या निर्णयामुळे गोरेवाडासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना मिळाली आहे. शासनाच्या या धोरणामुळे वन विभागाला नवी ओळख मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचलन श्रीमती श्वेता शेलगावकर तर मुख्य महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन यांनी आभार मानले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gondwana-theme-park-to-be-set-up-at-Gorewada</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 27 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्राला भूषणावह ठरेल अशी यशोगाथा निर्माण केली – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Created-a-success-story-that-will-be-admirable-to-Maharashtra</link>
            <description>वर्धा (जिमाका) :- सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी लढा दिला, त्यावेळी त्यांच्यावर चिखल आणि दगडांचा मारा झाला होता. त्यांनी झेललेल्या संकटापेक्षा तुम्ही केलेले कष्ट कमी असले तरी सावित्रीबाई फुले यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन त्यांचेच स्वप्न साकार करीत आहात. ग्रामीण भागातील महिलांनी निर्माण केलेली वेगळ्या प्रकारच्या उद्योगाची ही यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे ,असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी केले



वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कवठा झोपडी या गावात मागासवर्गीय महिलांनी तेजस्वी सोलर एनर्जी को-ऑपरेटिव्ह संस्था निर्माण करून या माध्यमातून सोलर पॅनल निर्मितीचा उद्योग उभारला आहे. आज याचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, उपाध्यक्ष वैशाली येरावार,</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-27/solarEComp.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वर्धा (जिमाका) :- सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी लढा दिला, त्यावेळी त्यांच्यावर चिखल आणि दगडांचा मारा झाला होता. त्यांनी झेललेल्या संकटापेक्षा तुम्ही केलेले कष्ट कमी असले तरी सावित्रीबाई फुले यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन त्यांचेच स्वप्न साकार करीत आहात. ग्रामीण भागातील महिलांनी निर्माण केलेली वेगळ्या प्रकारच्या उद्योगाची ही यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे ,असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी केले



वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कवठा झोपडी या गावात मागासवर्गीय महिलांनी तेजस्वी सोलर एनर्जी को-ऑपरेटिव्ह संस्था निर्माण करून या माध्यमातून सोलर पॅनल निर्मितीचा उद्योग उभारला आहे. आज याचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उमेदच्या स्वाती वानखेडे, तेजस्वी सोलर एनर्जी कंपनीच्या संचालक संगीता वानखेडे, मनीष कावळे उपस्थित होते.

महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे, शिक्षण घेऊन मोठे होण्याचे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करीत असल्याबाबत त्यांनी तेजस्वी सोलर एनर्जी कंपनीच्या सर्व महिलांचे अभिनंदन केले. या प्रकल्पात तयार होणाऱ्या सोलर पॅनलच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. या फॅक्टरीमध्ये तयार होणारा माल हा गोडाउनमध्ये शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी महिलांना दिली.



महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर झपाट्याने विकासाच्या कामाला सुरुवात झाली. पण भूतो न भविष्यती असे जागतिक संकट कोरोनाच्या रूपाने मानवावर येऊन पडले. अख्ख्या जगाला थांबावे लागले. अशा या संकटात वर्धा जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक- राजकीय संघटना, पत्रकार यांनी एकोपा ठेवला. कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने आपले काम आणि कर्तव्य चोख बजावले. भर उन्हाळ्यात कापूस खरेदी,तूर खरेदी असो की मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचविण्याचा विषय असो शासनाने योग्यरित्या काम करून प्रश्न सोडवलेत. त्याचबरोबर मोठे आर्थिक संकट असूनही कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार थांबवला नाही की कपातही केला नाही. जिल्हा विकास निधी सुद्धा आता शंभर टक्के जिल्ह्याला मिळाला आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महिला बचत गट महिला व बाल विकास खाते यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही सुनील केदार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना खासदार यांनी नोकरी मागणारे बनण्यापेक्षा महिलांनी दुसऱ्यांना नोकरी देण्याचा पर्याय स्वीकारून उद्योग उभारला आहे. हा उद्योग स्पर्धेत टिकण्यासाठी त्याचे योग्य मार्केटिंग करण्याचा सल्ला यावेळी दिला.



मागासवर्गीय महिलांना या उद्योगामुळे गावातच रोजगार मिळाला ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे असे मनोगत जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी यावेळी व्यक्त केले.

महिलांनी सुरू केलेला हा राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच आणि देशातील दुसरा प्रकल्प आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. मात्र या उद्योगात मोठ्या आणि परदेशी कंपन्या असल्यामुळे आपल्यासमोर गुणवत्ता आणि किंमत या दोन बाबींवर स्पर्धेत टिकणे महत्वाचे आहे. त्यामुळे उद्योगातील उत्पादन गुणवत्तापूर्ण राहील याची काळजी घ्यावी. यासाठी आपल्याला सहकार्य करण्यास मी या क्षेत्राचा आमदार म्हणून सदैव तयार असेल अशी ग्वाही आमदार रणजित कांबळे यांनी याप्रसंगी बोलताना दिली.



मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ओंबासे यांनी प्रास्ताविकात महिलांच्या उद्योगाची माहिती दिली. तर कंपनीच्या संचालिका संगीता वानखेडे यांनी मनोगत व्यक्त करताना 3 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा खडतर प्रवास आज आनंद आणि समाधान देणारा ठरत आहे. आमच्यासारख्या 10 वी 12 वी शिकलेल्या महिलांनी घेतलेली ही गरुड झेप प्रशासनाच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी पालकमंत्री केदार व उपस्थित मान्यवरांनी कंपनीची पाहणी करून महिलांच्या प्राविण्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार सत्यजित बडे यांनी व्यक्त केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Created-a-success-story-that-will-be-admirable-to-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 27 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुख्यमंत्र्यांचे चार दौरे, चार आशय… अन् एक सूत्र बांधिलकीचे ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Four-visits-of-the-Chief-Minister-four-intentions-and-one-formula-of-commitment</link>
            <description>नागपूर : राज्याच्या उपराजधानीत आज साजरा झालेला देशाचा प्रजासत्ताक दिन एक अनोखा ऋणानुबंध दृढ करणारा होता. त्यासाठी निमित्त ठरले ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या नागपूर भेटीचे. मुख्यमंत्र्यांचा गेल्या काही दिवसातला हा विदर्भातील चौथा दौरा. या चारही दौऱ्यांमागचा उद्देश वेगवेगळा असला तरीही त्यामागचे सूत्र एकच होते, ते म्हणजे विदर्भाशी विविध पातळ्यांवर असलेली एक अतूट आणि परिपूर्ण बांधिलकी अधिक दृढ करण्याचे !

कोरोनाचे सावट ओसरु लागत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध आघाड्यांवरील कामांना गती दिली आहे. या साथीमुळे राज्याच्या विकासाला कोणतीही खीळ बसू नये, यासाठी त्यांची सातत्याने धडपड राहिली आहे. राज्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या आणि मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असणाऱ्या प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचा त्यांचा‍ निर्धार कृतीच्या पातळीवर उतरत आहे. यासोबतच विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या राज्यातील भागांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विदर्भाने गेल्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-27/CMatgorewada.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : राज्याच्या उपराजधानीत आज साजरा झालेला देशाचा प्रजासत्ताक दिन एक अनोखा ऋणानुबंध दृढ करणारा होता. त्यासाठी निमित्त ठरले ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या नागपूर भेटीचे. मुख्यमंत्र्यांचा गेल्या काही दिवसातला हा विदर्भातील चौथा दौरा. या चारही दौऱ्यांमागचा उद्देश वेगवेगळा असला तरीही त्यामागचे सूत्र एकच होते, ते म्हणजे विदर्भाशी विविध पातळ्यांवर असलेली एक अतूट आणि परिपूर्ण बांधिलकी अधिक दृढ करण्याचे !

कोरोनाचे सावट ओसरु लागत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध आघाड्यांवरील कामांना गती दिली आहे. या साथीमुळे राज्याच्या विकासाला कोणतीही खीळ बसू नये, यासाठी त्यांची सातत्याने धडपड राहिली आहे. राज्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या आणि मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असणाऱ्या प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचा त्यांचा‍ निर्धार कृतीच्या पातळीवर उतरत आहे. यासोबतच विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या राज्यातील भागांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विदर्भाने गेल्या काही दिवसांत त्याची प्रत्यक्ष प्रचिती घेतली आहे.

या विकासकामांच्या आढाव्याचा प्रारंभ त्यांनी गेल्याच महिन्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामास प्रत्यक्ष भेट देऊन केला. त्यासाठी त्यांनी अमरावती जिल्ह्याचा दौरा केला होता. अत्यंत काटेकोरपणे त्यांनी महामार्गाशी संबंधित सर्व कामांची पाहणी करुन येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत शिर्डीपर्यंतचा टप्पा कार्यान्वित करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि त्यानुषंगाने संबंधित यंत्रणेला गतीने कार्यवाही करण्याचे आदेशही दिले.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र विधिमंडळाच्या कायमस्वरुपी कक्षाचे ऑनलाईन उद्घाटन करताना विदर्भ आपल्या हृदयात असून, या माध्यमातून हा अनुबंध अधिक घट्ट करण्याचे वचन दिले होते. हे वचन अवघ्या महिन्याभरात कृतीत आणताना त्यांनी त्यानंतर तीन दौरे केलेत. विदर्भ विकासाचे खऱ्या अर्थाने सिंचन करु शकणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पास त्यांनी भेट दिली. हा महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प सर्व घटकांच्या सहकार्याने येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही देतानाच प्रकल्प पूर्ण करतानाच त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावे तसेच ते पूर्ण झाल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. या दौऱ्यात त्यांनी गोसेखुर्द जलाशयात येणाऱ्या स्थलांतरीत पक्ष्यांची अतिशय आस्थेने माहिती घेतली. त्यांची ही कृती पर्यावरणाप्रती संवेदनशीलता दाखविणारी ठरली. विकासासोबतच पर्यावरणविषयक घटकांचेही संवर्धन करण्याची भूमिकाच जणू त्यांनी त्यातून दाखवून दिली.

विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात केली असतानाच भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेमुळे व्यथित झालेले मुख्यमंत्री त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तातडीने भंडारा येथे दाखल झाले. भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत येऊन त्यांनी दोन्ही शोकाकूल मातांची भेट घेतली. त्यांची वेदना ऐकून ते काही क्षण निःशब्द झाले. त्यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या कुटुंबांची सर्वतोपरी काळजी घ्यावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. या दुर्घटनेमुळे बालकांच्या कुटुंबांची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही, याची मला जाणीव आहे. स्वतःचं मूल अशा पद्धतीने जाणं हे अत्यंत हृदयद्रावक आहे, अशा शब्दात सहवेदना व्यक्त करतानाच यापुढे अशी घटना घडणार नाही असे वचनच जणू मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही मातांना दिले. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेली ही विनम्र सह्रदयता पाहून दोघींचे कुटुंबीय सद्गदित झाले.

आज मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात विदर्भाशी आपले रक्ताचे नाते असल्याची भावनिक ग्वाही दिली. विकासाचा निर्धार, पर्यावरणाचे संवर्धन, भावनिक एकरुपता आणि सर्वसामान्यांप्रती संवेदनशीलता अशा विविध स्वरुपाच्या आशयातून साकारलेले मुख्यमंत्र्यांचे हे चारही दौरे विदर्भासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहेत. यातून विदर्भाशी असलेल्या अतूट बांधिलकीच्या सूत्राला मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा आवर्जून उजाळा दिला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Four-visits-of-the-Chief-Minister-four-intentions-and-one-formula-of-commitment</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानामध्ये बनणार आदिवासी समाजाचे ‘गोंडवाना थीम पार्क’ – वनमंत्री संजय राठोड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gondwana-theme-park-to-be-set-up-in-Balasaheb-Thackeray-Gorewada-International-Park</link>
            <description>यवतमाळ: नागपूर येथे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी होत आहे. या उद्यानाचे नामकरण करण्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उद्यानाचे नाव गोंडवाना उद्यान करावे, अशी  आदिवासी बांधवांची मागणी होती, असे चित्र निर्माण करून दिशाभूल करण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला जात आहे. मात्र सध्या या उद्यानात केवळ 20 टक्केच भागाचे उद्घाटन होत आहे. या उद्यानात आणखी  सफारी, नाईट सफारी, जैवविविधता उद्यान हे उपक्रम आहेत. भविष्यात या उद्यानामध्ये आदिवासी समाजाच्या रूढी, परंपरा, जीवनमान याबाबत सर्वसमावेशक असे ‘गोंडवाना थीम पार्क’ करण्याचे नियोजन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीने करणार आहोत, अशी भूमिका राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी या उद्यानाच्या नामकरणावरून होत असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना मांडली.


उद्यानास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यावरून दिश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-25/gorewwada.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[यवतमाळ: नागपूर येथे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी होत आहे. या उद्यानाचे नामकरण करण्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उद्यानाचे नाव गोंडवाना उद्यान करावे, अशी  आदिवासी बांधवांची मागणी होती, असे चित्र निर्माण करून दिशाभूल करण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला जात आहे. मात्र सध्या या उद्यानात केवळ 20 टक्केच भागाचे उद्घाटन होत आहे. या उद्यानात आणखी  सफारी, नाईट सफारी, जैवविविधता उद्यान हे उपक्रम आहेत. भविष्यात या उद्यानामध्ये आदिवासी समाजाच्या रूढी, परंपरा, जीवनमान याबाबत सर्वसमावेशक असे ‘गोंडवाना थीम पार्क’ करण्याचे नियोजन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीने करणार आहोत, अशी भूमिका राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी या उद्यानाच्या नामकरणावरून होत असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना मांडली.


उद्यानास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे दुर्दैवी आहे, असे वनमंत्री राठोड म्हणाले. बाळासाहेब ठाकरे हे स्वत: पर्यावरणप्रेमी व वन्यजीव प्रेमी होते. एवढेच नव्हेतर सर्व ठाकरे कुटुंबीय हे पर्यावरणप्रेमी व आदिवासी समाजाचे हितच पाहणारे आहेत. मागील 10 वर्षांपासून हे पार्क बनवण्याच्या घोषणा होत गेल्या. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही केली नाही, ही वस्तुस्थिती आहे. 10 वर्षांपासूनच्या सर्व प्रशासकीय नस्ती तपासाव्यात गोंडवाना नाव देण्याचा कुठेही प्रस्ताव शासनाकडे नव्हता, असेही राठोड यांनी म्हटले आहे. खरेच हा प्रस्ताव होता तर मग तेव्हाच नाव का दिले नाही, याचे उत्तर विरोधकांना देता येणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला प्रत्यक्ष विरोध करण्याची हिंमत नसल्याने आदिवासी समाजाचा वापर करून अप्रत्यक्ष विरोध करू नका, असे आवाहनही वनमंत्री राठोड यांनी केले आहे.

गोरेवाडा उद्यान हे जवळपास दोन हजार हेक्टरवर पसरलेले भारतातील सर्वात मोठे प्राणी उद्यान असणार आहे. आता फक्त त्यातील भारतीय प्राणी सफारीचे उद्घाटन होत आहे. एकूण क्षेत्रफळाच्या हा केवळ 20 टक्के भाग आहे. भविष्यात येथे गोंडवाना थीम पार्क उभारण्याचा मानस आहे. याकरिता झारखंड, छत्तीसगडमधील आदिवासी थीम पार्कचा अभ्यास करून त्यापेक्षा सरस आणि सुसज्य असे गोंडवाना पार्क या उद्यानाअंतर्गत निर्माण करण्यात येईल, असे वनमंत्री राठोड यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी उद्यान हे नागपूर आणि विदर्भवासीयांची शान ठरणार आहे, याची पूर्ण खात्री आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी स्वत: येण्याचे मान्य केले होते. कोकणातील निसर्गसंपदा वाचविण्यासाठी, रिफायनरीचा विरोध, संजय गांधी उद्यानातील अतिक्रमणे थांबविण्याचा विषय, अवनी वाघिणीला मारण्याचा विरोध करण्याचा विषय आणि आरे कॉलनीतील झाडे तोडण्याचा प्रश्न हे सर्व विषय ठाकरे कुटुंबियांनी पर्यावरण, जंगल, वन्यजीव वाचविण्यासाठी पुढाकाराने केले आहेत. त्यांच्या नावाचा विरोध करणे हे दुर्दैवी आहे, असे वनमंत्री म्हणाले. आदिवासी बांधवांसाठी अनेक गोष्टी करण्याचा ठाम निश्चय सरकारचा आहे. त्यामुळे अपप्रचार व खोट्या माहितीच्या आधारावर होणाऱ्या विरोधाला आपण साथ देऊ नये, असे आवाहन संजय राठोड यांनी केले आहे.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमाकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले आहे. त्याचबरोबर स्थानिक आमदार व खासदार यांना देखील आमंत्रित केलेले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर केवळ 50 जणांना निमंत्रित करण्याचे बंधन ठेवण्यात आले आहे. कोविड अनुषंगाने शासनाच्या सर्व दिशा निर्देशांचे पालन करून हा कार्यक्रम होणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gondwana-theme-park-to-be-set-up-in-Balasaheb-Thackeray-Gorewada-International-Park</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार – गृहमंत्री अनिल देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/to-build-one-lakh-houses-for-police-in-the-state</link>
            <description>नागपूर : पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी घरे आहेत. पोलीस दलाची घरांची वाढती मागणी पाहता राज्य पोलीस दलासाठी एक लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केली.

नागपुरातील पोलीस महासंचालक कार्यालय आणि पाचपावली तसेच इंदोरा येथील पोलीस अंमलदारांच्या निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत होते. व्यासपीठावर पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी, डॉ. दिलीप झळके, विनिता साहू, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांना मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगून राज्यात स्वातंत्र्यापूर्वी 48 टक्के घरे होती. मात्र नंतरच्या काळात केवळ 42 टक्के घरे बांधण्यात आली. घरांची ही कमतरता पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण संस्थेने तीन वेगवेगळ्या पद्धतीचे प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-25/polisna-ghar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी घरे आहेत. पोलीस दलाची घरांची वाढती मागणी पाहता राज्य पोलीस दलासाठी एक लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केली.

नागपुरातील पोलीस महासंचालक कार्यालय आणि पाचपावली तसेच इंदोरा येथील पोलीस अंमलदारांच्या निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत होते. व्यासपीठावर पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी, डॉ. दिलीप झळके, विनिता साहू, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांना मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगून राज्यात स्वातंत्र्यापूर्वी 48 टक्के घरे होती. मात्र नंतरच्या काळात केवळ 42 टक्के घरे बांधण्यात आली. घरांची ही कमतरता पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण संस्थेने तीन वेगवेगळ्या पद्धतीचे प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केले आहेत, असे गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले.

कोरोनामुळे राज्य शासनाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे पोलीस विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वरळी पोलीस सोसायटीच्या जागेत बांधण्यात येणार आहे. प्रकल्प बांधताना पूर्णत: बाहेरुन निधी उभारण्यात येणार असून कंत्राटदाराला 4 एफएसआय देण्यात येणार आहे.
तसेच राज्य पोलीस दल जेल पर्यटन सुरु करत असून, त्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी येरवडा जेल येथून होणार आहे. स्वातंत्र्य सैनिकांना ठेवण्यात आलेल्या खोल्या, महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेला पुणे करार, चाफेकर बंधू यांना फासावर चढवण्यात आलेला यॉर्डही पर्यटकांना पाहता येणार आहेत. पुण्यानंतर रत्नागिरी, नाशिक, धुळे आदी जेलमध्येही पर्यटन सुरु करण्यात येणार आहे.
नागपुरातील पोलीस मुख्यालय, आणि आयुक्त कार्यालय इमारतींचेही बांधकाम पूर्ण करत येथे घोडदळ सुरु करण्याबाबत विचाराधीन असल्याचे सांगून, पोलिसांसाठी बॉडी वॉर्म कॅमेऱ्यांनंतर सेल्फ बॅलन्सींग स्कूटरही पोलिसांच्या मदतीला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्य पोलीस दल सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे सांगून गृहमंत्री देशमुख यांनी 900 कोटी रुपयांच्या प्रकल्पात सायबर सिक्युरीटी, सेंटर फॉर एक्सलन्स प्रकल्पाचा यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
112 ही आपत्कालीन सेवा लवकरच मुंबईत सुरु करणार असून, त्याची दुसरी कंट्रोल रुम नागपुरात करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी लागणाऱ्या दुचाकी-चारचाकी गाड्यांची खरेदीही करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.  

शिबीर कार्यालय सुरु झाल्यामुळे कामाला गतीशिलता येणार – पालकमंत्री
नागपुरात हिवाळी अधिवेशन काळात पोलीस महासंचालक शिबीर कार्यालय सुरु राहायचे. इथे, कायमस्वरुपी कार्यालयाची इथे गरज होती. आता हे कार्यालय सुरु होत असल्यामुळे त्याचा आनंदही आहेच. शिवाय कायदा व सुव्यवस्थेसह प्रशासकीय कामामध्ये गतीशिलता येणार आहे. प्रत्येक कामासाठी मुंबई येथे जाण्याची गरज राहणार नसल्याचा विश्वास पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला.

या कार्यालयाचे बांधकाम जवळपास दोन एकर परिसरात झाले असून, ते 13 महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मागणीनुसार पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत इमारतीत कोरोना क्वारंटाईन केंद्र बंद करुन ते पोलिसांसाठी देण्यात येणार आहे. तथापि, तेथील आरटीपीसीआर केंद्र यापुढेही सुरु राहणार असल्याचे पालकमंत्री श्री. राऊत म्हणाले. पोलीस दल वादळ-वाऱ्यात, उन्हा-पावसात आणि सणासुदीच्या दिवसातही अहोरात्र सेवा बजावतात. त्यांना निवारा मिळावा, यासाठी या इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. या इमारत परिसरात मोठा हॉल बांधण्यात येणार असून, विविध कार्यक्रम करता येणार असून, येथे वाचनालयाचीही निर्मिती करण्यात येणार आहे. कोरोनाकाळात पोलिसांनी उत्तम जबाबदारी पार पाडली असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पोलीस गृहनिर्माण संस्थेचे कार्याची माहिती देत हिंगणा, हुडकेश्वर, इमामवाडा, नवीन कामठी येथील पोलीस ठाणे आणि निवासस्थानांच्या बांधकाम सुरु असल्याचे सांगितले. राज्यात 2 लाख 20 हजार पोलीस कार्यरत असून, त्या तुलनेत अत्यंत कमी घरे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख हे 70 हजारावर पोलिसांना निवासस्थाने देण्याचा प्रयत्न करतील, असा आशावाद श्री.नगराळे यांनी व्यक्त केला. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.

गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री डॉ.नितीन राऊत आणि पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते सहायक फौजदारआणि पोलिस कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात निवासस्थानांची चावी देत वाटप करण्यात आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/to-build-one-lakh-houses-for-police-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 20 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gorewada-International-Zoo-will-now-be-known-as-Balasaheb-Thackeray-Gorewada-International-Zoo-Nagpur</link>
            <description>मुंबई : नागपूरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली .

नागपूरजवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान  साकारण्यात येत असून त्या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा  उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे व्यवस्थापकीय संचालक, </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-20/gorewadanamkaran.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : नागपूरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली .

नागपूरजवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान  साकारण्यात येत असून त्या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा  उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांच्या अखत्यारित असून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी भारतीय सफारीचे उद्घाटन
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे वैविध्यपूर्ण असून त्यामधील भारतीय सफारीचे काम पूर्ण झाले आहे. ही सफारी 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जनतेसाठी खुली केली जाणार आहे. या भारतीय सफारीमध्ये व्याघ्र सफारी, बिबट सफारी, अस्वल सफारी, तृणभक्षी प्राणी सफारी कार्यान्वित करण्यासाठी प्राण्यांचे स्थलांतरणसुद्धा करण्यात आलेले आहे. भारतीय सफारीचे उद्घाटन  झाल्यानंतर 40 आसन क्षमतेची 3 विशेष वाहने व ऑनलाईन तिकीट बुकींग सुविधा जनतेसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर उभारणी
जवळपास 2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान साकारण्यात येत असून यामधील महत्त्वाची कामे महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांचेकडून पूर्ण करण्यात आलेली आहेत.
 

उद्यानातील सुविधा
नागपूर शहराच्या मध्यापासून गोरेवाडा हे ठिकाण फक्त 6 किलोमीटर असून भविष्यात हे एक महत्त्वाचे व मोठे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. हा प्रकल्प नागपूर शहरास लागून असल्याने या प्रकल्पामुळे या भागात निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होणार आहेत. वन्यजीव संवर्धन, संशोधन व शिक्षण तसेच वन्यजीवांचे पुनर्वसन याबाबतचे कामही  या आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात केले जाणार आहे. प्राणी उद्यानात ये-जा करणाऱ्या पर्यटकांकरिता पार्किंग, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, वाहने इत्यादी सुविधा करण्यात आलेल्या आहेत, अशीही माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gorewada-International-Zoo-will-now-be-known-as-Balasaheb-Thackeray-Gorewada-International-Zoo-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आधारभूत खरेदी योजनेत मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Maize-sorghum-procurement-resumes-in-basic-procurement-scheme-</link>
            <description>अमरावती : आधारभूत खरेदी योजनेपासून मेळघाटातील मका, ज्वारी उत्पादक शेतकरी बांधव वंचित राहू नयेत म्हणून खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्र शासनाला केली होती. ती मान्य झाली असून, जिल्ह्यात आधारभूत खरेदी योजनेत मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे मेळघाटातील गरीब मका, ज्वारी उत्पादक शेतकरी बांधवांना न्याय मिळाला आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज सांगितले.

अमरावती जिल्ह्याच्या प्राप्त उद्दिष्टानुसार शेतक-यांच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-19/aadharbhutkharde.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अमरावती : आधारभूत खरेदी योजनेपासून मेळघाटातील मका, ज्वारी उत्पादक शेतकरी बांधव वंचित राहू नयेत म्हणून खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्र शासनाला केली होती. ती मान्य झाली असून, जिल्ह्यात आधारभूत खरेदी योजनेत मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे मेळघाटातील गरीब मका, ज्वारी उत्पादक शेतकरी बांधवांना न्याय मिळाला आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज सांगितले.

अमरावती जिल्ह्याच्या प्राप्त उद्दिष्टानुसार शेतक-यांच्या मका पीकाची खरेदी सुरू झालेली असताना उद्दिष्ट पूर्ण झाले होते. त्यासह विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर अनेक शेतकरी बांधवांचा मका खरेदी करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांचा एक मोठा वर्ग यापासून वंचित राहत होता. हे लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी तातडीने केंद्रीय रेल्वे तथा उपभोक्ता कार्य, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री पीयुष गोयल, केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मान्यवरांना केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

अमरावती जिल्ह्यातील विशेषत: मेळघाटातील आदिवासी शेतकरी बांधवांची मागणी लक्षात घेऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला व त्याबाबत पालकमंत्र्यांची केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांच्या उपस्थितीत बैठकही झाली. या मागणीनुसार अमरावती जिल्ह्यासाठीचे उद्दिष्ट व कालावधी वाढवून देत असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांनी स्वत: सांगितले.

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने मका उत्पादक शेतकरी बांधवांना न्याय मिळाला आहे. मका खरेदीसाठी सहा हजार 500 क्विंटल व ज्वारीसाठी 6 हजार 300 क्विंटल व 31 जानेवारीपर्यंतचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. साद्राबाडी, बैरागड, चुरणी, कौलखेडा बाजार येथील विविध केंद्रे सोमवारपासून सुरू होतील. त्याचप्रमाणे, धारणी, चाकर्दा, टिटंबा, सावलखेडा येथील केंद्रासाठीही गोदामांची व्यवस्था करण्यात येत असून, तेही एक-दोन दिवसातच सुरु होतील. उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे खरेदीला अडचणी येत होत्या. मात्र, आता मान्यता मिळाल्याने खरेदीपासून वंचित राहिलेल्या अनेक शेतकरी बांधवांना न्याय मिळणार आहे, असे आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक सुनीता महाजन यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Maize-sorghum-procurement-resumes-in-basic-procurement-scheme-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विशेष तक्रार निवारण शिबिरामुळे पोलीस नागरिकांचे संबंध वृद्धिंगत – गृहमंत्री अनिल देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Special-grievance-redressal-camp-enhances-police-citizen-relations-</link>
            <description>नागपूर : शहरातील गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस विभाग उत्तम कामगिरी करीत आहे. नागरिकही सजगता बाळगून पोलिसांना सहकार्य करीत आहेत. या शिबिराच्या माध्यमातून पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध अधिक वृद्धिंगत होत आहेत, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले. यावेळी 75 तक्रारदारांनी आपली गाऱ्हाणी मांडली.

पोलीस  जिमखाना येथे ‘विशेष तक्रार निवारण शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. भूमाफियांना निर्बंध घालणारा ‘विशेष तक्रार निवारण शिबिर’ हा पथदर्शी प्रकल्प आहे. या शिबिराच्या माध्यमातून भूखंडाच्या बाबतीत फसवणूक तसेच वाढत्या गुन्हेगारीवर  आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करुन नागरिकांच्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्यात येत असून आज 75 प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणांवर संबंध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-13/speciaotakrar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : शहरातील गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस विभाग उत्तम कामगिरी करीत आहे. नागरिकही सजगता बाळगून पोलिसांना सहकार्य करीत आहेत. या शिबिराच्या माध्यमातून पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध अधिक वृद्धिंगत होत आहेत, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले. यावेळी 75 तक्रारदारांनी आपली गाऱ्हाणी मांडली.

पोलीस  जिमखाना येथे ‘विशेष तक्रार निवारण शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. भूमाफियांना निर्बंध घालणारा ‘विशेष तक्रार निवारण शिबिर’ हा पथदर्शी प्रकल्प आहे. या शिबिराच्या माध्यमातून भूखंडाच्या बाबतीत फसवणूक तसेच वाढत्या गुन्हेगारीवर  आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करुन नागरिकांच्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्यात येत असून आज 75 प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणांवर संबंधित विभागांना  यावेळी सूचना देण्यात आल्यात.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी, डॉ. दिलीप झळके, उपायुक्त विनीता साहू, लोहीत मतानी, अक्षय शिंदे,  निलोत्पल, गजानन राजमाने, विवेक मसाळ, सारंग आव्हाड, डॉ. बसवराज तेली, डॉ. संदीप पखाले तसेच महापालिका उपायुक्त मिलिंद मेश्राम, महेश मोरोने, नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यकारी अभियंता एस. एन. चिमुरकर, सह उपनिबंधक किशोर बलिंगे, अनंत अरमरकर, सह जिल्हा निबंधक अ. स. उघडे, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे उपसंचालक आर. पी. चौरसिया, नगर भूमापन अधिकारी सतीश पवार, जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, भूमि अभिलेख अधीक्षक गजानन दाबेराव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मोठ्या शहरांमध्ये विविध आमिषे दाखविण्यासह दबाव व दहशत निर्माण करुन कोट्यवधी रुपयांचे भूखंड बळकावून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते. असे कृत्य करणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर वेळीच निर्बंध आणणारे दुसरे विशेष तक्रार निवारण शिबिर  श्री. देशमुख यांच्या उपस्थितीत आज येथे पार पडले.

वाढत्या गुन्हेगारीला जेरबंद बसविण्यासाठी अनेक असामाजिक तत्त्वांवर मोक्का लावण्यात आला. तर काहींना तडीपार करण्यात आले आहेत. तरीदेखील भूखंडाच्या बाबतीत फसवणूक, हवाला ऑपरेटर, भूखंडावर अतिक्रमण, डब्बा ट्रेलर, अवैधधंद्यांना आळा घालून  वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसावा व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तातडीने व्हावे, यासाठी विशेष तक्रार निवारण शिबिर आयोजित करण्यात येते. या शिबिराला नागरिक सुसंवाद साधून उत्तम प्रतिसाद देत आहेत.

या शिबिरात गुंडगिरी, भूमाफिया, अवैध व्यवसाय, आर्थिक फसवणूक, अतिक्रमण करणे, अवैधरित्या मालमत्तेवर ताबा मिळविणे अशा स्वरुपाच्या 75 तक्रारी आल्या. नागरिकांनी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी त्यासंबंधित संस्थेची खातरजमा करावी. कोणाच्याही आमिषांना किंवा भूलथापांना बळी पडू नये. नागरिकांना भयमुक्त जगता यावे, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही श्री. देशमुख यावेळी म्हणाले.

नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी तसेच पोलीस विभागाचे झोनल अधिकारी यांच्या समन्वयाने दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. या शिबिरात शहराच्या विविध भागातील भूमाफियांच्या कारवाईबाबत नागरिकांनी ठोस तक्रारी केल्यात. यासंबंधात पोलिसांच्या नोंदी, नागरिकांच्या तक्रारी तसेच याबाबत वस्तुस्थितीवर चर्चा झाली.

प्रथम विशेष तक्रार निवारण शिबिर गेल्या ऑक्टोबरमध्ये घेण्यात आले होते. यावेळी  दाखल झालेल्या 50 अर्जांवर पोलीस विभाग तसेच शासनाच्या इतर प्रशासकीय विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Special-grievance-redressal-camp-enhances-police-citizen-relations-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून भंडारा सामान्य रुग्णालयाची पाहणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Governor-Bhagat-Singh-Koshyari-inspects-Bhandara-General-Hospital</link>
            <description>भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, असे निर्देश देतानाच प्रत्येक मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथील  सामान्य रुग्णालयाच्या पाहणीनंतर सांगितले.

राज्यपाल कोश्यारी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-13/rajypal-bhandar-bhet.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, असे निर्देश देतानाच प्रत्येक मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथील  सामान्य रुग्णालयाच्या पाहणीनंतर सांगितले.

राज्यपाल कोश्यारी यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनिल मेंढे, आमदार परिणय फुके, नरेंद्र भोंडेकर, राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव आदी उपस्थित होते.

गेल्या शनिवारी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुणालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत  दहा बालकांचा मृत्यू झाला होता.  तसेच सात बालकांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले. वाचलेल्या बालकांच्या कक्षाला राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी भेट देऊन शिशूंच्या मातांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. बालक व मातांची योग्य काळजी घेण्याची सूचना यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर दुर्घटनाग्रस्त आयसीयु कक्षाला भेट दिली. ही पाहणी केल्यानंतर श्री.कोश्यारी यांनी या घटनेत मृत पावलेल्या प्रत्येक बालकांच्या कुटुंबियांना स्वेच्छानिधीतून दोन लाख रुपये मदत देण्यासंदर्भात सूचना दिल्या.

तत्पूर्वी राज्यपालांचे सकाळी येथील विश्रामगृहावर आगमन झाले. जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्याकडून त्यांनी  रुग्णालयातील आगीच्या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती घेतली. विविध संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी राज्यपालांना भेटून या घटनेसंदर्भात निवेदन दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Governor-Bhagat-Singh-Koshyari-inspects-Bhandara-General-Hospital</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सामान्य रुग्णालयाची पाहणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Public-Works-Minister-Eknath-Shinde-inspects-the-general-hospital</link>
            <description>भंडारा: नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांच्याकडून  घडलेल्या घटनेसंदर्भात विस्तृत माहिती घेतली. यावेळी आमदार नरेंद्र भों</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-13/eshindee.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भंडारा: नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांच्याकडून  घडलेल्या घटनेसंदर्भात विस्तृत माहिती घेतली. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, माजी खासदार मधुकर कुकडे आदी उपस्थित होते.

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुणालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीमुळे दहा बालकांचा मृत्यू झाला तसेच सात बालकांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्त आयसीयू कक्षाला तसेच वाचलेल्या बालकांच्या कक्षाला भेट दिली.

या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून या समितीचा अहवाल तातडीने प्राप्त होणार आहे, असे श्री.शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. घटना अत्यंत दुर्दैवी असून यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Public-Works-Minister-Eknath-Shinde-inspects-the-general-hospital</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 09 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गोसेखुर्द प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ग्वाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gosekhurd-project-to-be-completed-in-three-years---Testimony-of-Chief-Minister-Uddhav-Thackeray</link>
            <description>भंडारा दि. ८ : राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात आपण विदर्भापासून केली असून गोसेखुर्द हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही देतानाच प्रकल्प पूर्ण करतानाच त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावे तसेच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य द्यावे असे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले.

पूर्व विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पस्थळाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आयोजित बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते.

या बैठकीत गोसेखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचन क्षमता याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वाटचालीची माहिती त्यांनी घेतली. येथील जलविद्युत प्रकल्पाला भेट देवून पाहणी केली.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या आढाव्याची सुरूवात विदर्भातील समृध्दी महामार्गापासून केली</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-09/gosekhurd3vashatpurna.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भंडारा दि. ८ : राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात आपण विदर्भापासून केली असून गोसेखुर्द हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही देतानाच प्रकल्प पूर्ण करतानाच त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावे तसेच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य द्यावे असे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले.

पूर्व विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पस्थळाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आयोजित बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते.

या बैठकीत गोसेखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचन क्षमता याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वाटचालीची माहिती त्यांनी घेतली. येथील जलविद्युत प्रकल्पाला भेट देवून पाहणी केली.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या आढाव्याची सुरूवात विदर्भातील समृध्दी महामार्गापासून केली आहे. हे सारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची गरज असली तरी राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेवून त्याचे नियोजन केले जाईल. अडचणीवर मात करून कामे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण प्रकल्पांची कामे लांबल्यास त्याचा भार राज्याच्या तिजोरीवर पडतो. हा प्रकल्प सर्व घटकांच्या सहकार्याने नियोजित वेळेत पूर्ण केला जाईल. तो पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष कामाचे नियोजन व येणाऱ्या खर्चासंदर्भात प्रत्यक्ष आराखडा तयार करा, त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येईल. पर्यटन विकासाचाही या अनुषंगाने विचार करण्यात यावा. प्रकल्प पूर्ण करतांना पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे हा आमचा आग्रह आहे. या जलाशयात प्रदूषण दर्शविणाऱ्या घटकांचे अवशेष आढळून आले. प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. नाग नदीमुळे येथील पाण्याचे प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. नाग नदी प्रदूषणासंदर्भात दीर्घकालीन आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. भूसंपादनासाठी प्राधान्य देण्यात येणार असून प्रकल्पाच्या अपूर्ण राहिलेल्या भूसंपादनासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन भूसंपादनाची कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचनाही श्री.ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

अतिरिक्त मुख्य सचिव श्री. गौतम यांनी प्रास्ताविक केले. विविध कालावधित प्रकल्पाच्या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यास भविष्यातील संभाव्य अपव्यय टळू शकेल असे सांगितले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. मोहिते आणि या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई यांनी सादरीकरण केले. येत्या तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरासरी दरवर्षी दीड हजार कोटी निधीची आवश्यकता आहे आहे. पुनर्वसन करताना पुनर्वसित गावात मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी चंद्रपूर, नागपूर व भंडारा जिल्ह्यातील वितरिकांच्या कामासाठी 495 हेक्टर भूसंपादन करणे आवश्यक असून यामध्ये 96 हेक्टर सरळ खरेदीने तर 407 हेक्टर भूसंपादन भूसंपादनाच्या कायद्यानुसार कामांचे नियोजन आहे. भूसंपादनाची कार्यवाही येत्या आठ महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या प्रकल्पामुळे एकूण 85 गावे बाधित होणार असून या संपूर्ण गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. बाधित गावांमध्ये 51 गावे नागपूर जिल्ह्यातील तर 34 गावे भंडारा जिल्ह्यातील आहेत. बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन चांगल्या पद्धतीने व्हावे अशी सूचना लोकप्रतिनिधींनी यावेळी केली. त्यावर विकास प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या प्रकल्पातील बाधित होणाऱ्या गावांमध्ये नागरी सुविधांची कामे सुरू असून 75 गावांमध्ये ही कामे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पामुळे 14 हजार 984 कुटुंबे बाधित झाली असून अकरा हजार 663 कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहे.

गोसेखुर्द प्रकल्प हा पूर्व विदर्भातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. 18 हजार 495 कोटी रूपये खर्चाच्या या  प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्याला सिंचनासाठी मोठा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता 2 लाख 50 हजार 800 हेक्टर एवढी आहे. या प्रकल्पात एकूण जलसाठा 1146 दशलक्ष घनमीटर एवढा राहणार आहे त्यापैकी  740 द.ल.घ.मी  उपयुक्त जलसाठा आहे. धरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. कालवे व वितरिकाच्या या माध्यमातून प्रवाही सिंचन 63 टक्के पूर्ण झाले आहे तर उपसा सिंचनाव्दारे 37 टक्के सिंचन झाले आहे. या प्रकल्पातून जास्तीत जास्त क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा यासाठी बंद नलिका वितरण प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या प्रणालीअंतर्गत 1 लाख 22 हजार 177 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, राजू पारवे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार गौतम, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजिवी प्रसाद, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, अधीक्षक अभियंता अंकूर देसाई तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gosekhurd-project-to-be-completed-in-three-years---Testimony-of-Chief-Minister-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 09 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पक्षीनिरीक्षणातून उलगडला मुख्यमंत्र्यांच्या तरल संवेदनशीलतेचा परिचय! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Introduction-to-CMs-fluid-sensitivity-revealed-from-bird-watching</link>
            <description>नागपूर : आपल्यातील संवेदनशील पर्यावरणप्रेमी व्यक्तिमत्वाचा परिचय करून देतांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अत्यंत व्यस्त आणि धकाधकीच्या अशा दौऱ्यातही निसर्गातील घटकांची माहिती घेतली तसेच त्यांच्या संवर्धनाविषयी जाणीवेने उपाययोजना करण्याची ग्वाहीही दिली. निमित्त होते भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्याचे.

पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पवनी तालुक्यातील प्रकल्पस्थळाला भेट दिली. या भेटीतील नियमित उपक्रमांसोबतच एक अनोखा उपक्रम होता तो या जलाशयातील पक्षीसंपदेची माहिती करून घेण्याचा. वन परिक्षेत्र अधिकारी आणि पक्षी निरीक्षक पांडुरंग पाखले यांनी मुख्यमंत्र्यांना जलाशय परिसरातील पक्षांच्या विविध प्रजातींची माहिती दिली. येथे येणाऱ्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-09/pakshinirikshan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : आपल्यातील संवेदनशील पर्यावरणप्रेमी व्यक्तिमत्वाचा परिचय करून देतांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अत्यंत व्यस्त आणि धकाधकीच्या अशा दौऱ्यातही निसर्गातील घटकांची माहिती घेतली तसेच त्यांच्या संवर्धनाविषयी जाणीवेने उपाययोजना करण्याची ग्वाहीही दिली. निमित्त होते भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्याचे.

पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पवनी तालुक्यातील प्रकल्पस्थळाला भेट दिली. या भेटीतील नियमित उपक्रमांसोबतच एक अनोखा उपक्रम होता तो या जलाशयातील पक्षीसंपदेची माहिती करून घेण्याचा. वन परिक्षेत्र अधिकारी आणि पक्षी निरीक्षक पांडुरंग पाखले यांनी मुख्यमंत्र्यांना जलाशय परिसरातील पक्षांच्या विविध प्रजातींची माहिती दिली. येथे येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांची माहिती जाणून घेण्यास मुख्यमंत्र्यांनी विलक्षण आस्था दर्शविली. जलाशयात विहार करीत असलेल्या पक्ष्यांच्या सवयी, अधिवास, वैशिष्ट्ये आदींबाबतही त्यांनी विविध बाबी अतिशय औत्सुक्याने जाणून घेतल्या.

या प्रकल्पात निर्माण झालेल्या जलसाठ्यामुळे विविध स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षी येथे मोठ्या प्रमाणात येतात. मुख्यमंत्र्यांनी येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा भ्रमण मार्ग आणि त्यांचे मूळचे अधिवासी देश यासंदर्भात माहिती घेतली. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये सायबेरिया, चीन, दक्षिण आफ्रिका यासह लडाख, हिमाचल आधी भागातूनही मोठ्या प्रमाणात पक्षी येतात. त्यासोबतच स्थानिक पक्षांबद्दल उत्सुकतेने माहिती घेतली. येथील जलाशयात पाणकावळे, बगळे, खंड्या, ढोकरी, तुयीया अशा अनेक प्रजाती कायम वास्तव्याला असतात. त्यांच्या आवडीचे मासे मोठ्या प्रमाणात येथे उपलब्ध आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज या परिसरातील 50 पेक्षा जास्त पक्षांचे निरीक्षण केले.

काही पक्षी दक्षिणेकडे जाताना त्यांचा काही काळ मुक्काम या परिसरात राहतो तर काही पक्षी अधिक काळही येथे वास्तव्याला राहतात. अमोर फालकन या पक्षाबद्दल त्यांनी अधिक माहिती घेतली. हा पक्षी सध्या लोणावळ्यात वास्तव्याला आहे. तो मंगोलियातून राज्याच्या विविध भागात येतो. या पक्षाला हिमालयासारख्या उंच पर्वतावरून उडता येत नसल्यामुळे तो  नागालँड येथून भारतात प्रवेश करतो. भारतातील वास्तव्यानंतर ते आफ्रिकेत परत जातात. या पक्षाबद्दल पक्षीप्रेमींना विशेष आकर्षण आहे स्थलांतरित पक्षी ज्या भागात येतात आणि ज्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य आहे ती जागा संरक्षित करण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केली. पक्षीनिरीक्षण हा पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय असल्यामुळे स्थलांतरित व स्थानिक पक्षांचे जेथे वास्तव्य आहे त्यांचे वास्तव्य अधिक सुरक्षित करण्यात यावे. त्यामुळे स्थानिक पर्यटनाला अधिक चालना मिळेल असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूरच्या गोरेवाडा परिसरात पक्ष्यांच्या 225 पेक्षा अधिक प्रजाती आहेत स्थलांतरित पक्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती यावेळी त्यांनी घेतली. समृद्ध अशा पर्यटनस्थळांना संरक्षित करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी या भेटीमध्ये विशेष रुची दाखवली. गोरेवाडा प्राणीसंग्रहालय परिसरातील पक्षीनिरीक्षणासाठी श्री.पाखले यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी  निमंत्रित केले.

या पाहणीनंतर झालेल्या बैठकीत त्यांनी पर्यटन विकासासाठी होऊ शकणाऱ्या प्रयत्नांबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. श्री. ठाकरे निसर्गप्रेमी असून त्यांना वन्यजीवांविषयी विशेष आस्था असल्याचे साऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र आज या दौऱ्याच्या निमित्ताने  या साऱ्यांतून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे राजकारणापलीकडची तरल संवेदनशिलता दर्शविणारे एक मनोहारी व्यक्तिमत्व उलगडले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Introduction-to-CMs-fluid-sensitivity-revealed-from-bird-watching</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 09 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गोसेखुर्द धरणाच्या कामाची पाहणी करून परतताना मुख्यमंत्री जेव्हा गाडीतून उतरून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतात…. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/On-way-back-after-inspecting-the-Gosekhurd-dam</link>
            <description>नागपूर : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या व्यथा मांडण्यासाठी वाट पाहणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आनंदाचा धक्का तेव्हा बसला जेव्हा अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गाडीतून उतरून शेतकऱ्यांना भेटले आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

दुपारी नागपूर दौऱ्यात गोसे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-09/mukhyamantri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या व्यथा मांडण्यासाठी वाट पाहणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आनंदाचा धक्का तेव्हा बसला जेव्हा अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गाडीतून उतरून शेतकऱ्यांना भेटले आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

दुपारी नागपूर दौऱ्यात गोसेखुर्द धरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी  घोडाझरी शाखा कालवा येथे भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा काही अंतरावरील  हेलिपॅडकडे जाण्यासाठी निघाला तेवढ्यात शेतकऱ्यांचा घोळका हातात कागद घेऊन थांबला असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले, त्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी वाहने थांबविण्याचे आदेश दिले व ते स्वत: झटकन गाडीतून उतरून जमलेल्या शेतकऱ्यांकडे गेले.

यावेळी शेतकऱ्यांनी १५ वर्षांपासून गोसेखुर्द धरणातील पाण्याचा एकही थेंब चंद्रपूरमधील शेतकऱ्यांना न मिळाल्याने काहीच फायदा मिळत नसल्याची व्यथा मांडली, मोबदला मिळाला नाही अशी तक्रारही त्यांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे सर्वांशी बोलून आणि त्यांच्या व्यथा जाणून घेऊन यावर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात येतील असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी थांबून आपले म्हणणे ऐकून घेत आहेत यावर शेतकऱ्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/On-way-back-after-inspecting-the-Gosekhurd-dam</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 09 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भंडाऱ्यातील अग्नितांडवात दहा नवजात चिमुकल्यांचा मृत्यू जिल्हा रुग्णालयाच्या शिशु केअर युनिटला आग ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Ten-newborn-chimpanzees-die-in-Bhandara-fire-Fire-at-District-Hospital-Child-Care-Unit</link>
            <description>भंडारा : शनिवारची पहाट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरली. सगळे मध्यरात्री निद्रिस्त असताना काळाने ठाव साधत दहा नवजात चिमुकल्यांना हिरावून घेतलं. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

भंडाऱ्यातील जिल्हा साम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-09/bhandara.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भंडारा : शनिवारची पहाट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरली. सगळे मध्यरात्री निद्रिस्त असताना काळाने ठाव साधत दहा नवजात चिमुकल्यांना हिरावून घेतलं. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. शनिवारी रात्री अचानक ही घटना घडली. बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आलं. नर्सने दार उघडून बघितलं असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली.

माहिती मिळताच अग्रिशामक दलाने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला.

या दूर्दैवी घटनेनंतर रुग्णालयाबाहेर आरडाओरडा सुरू झाला. मयत बालकांच्या कुटुंबांनी हंबरडा फोडला. तर रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी रुग्णालय गाठत घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठकही झाली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Ten-newborn-chimpanzees-die-in-Bhandara-fire-Fire-at-District-Hospital-Child-Care-Unit</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 09 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सिकल सेल रुग्णांसाठी ‘डे केअर सेंटर’ सुरु करा : महापौर  दयाशंकर तिवारी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Launch-Day-Care-Center-for-Sickle-Cell-Patients-Mayor-Dayashankar-Tiwari</link>
            <description>नागपूर, ता. ८ : नागपूर महानगरपालिकेचे महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी मनपाचे पाचपावली सुतिकागृह येथे सिकल सेल रुग्णांसाठी ‘डे केअर सेंटर’ सुरू करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले.

          श्री. दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी (८ जानेवारी) आरोग्य विभागाच्या कार्याचा आढावा घेतला. महापौर कक्षामध्ये झालेल्या  बैठकीमध्ये  उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती श्री. विजय (पिंटू) झलके, आरोग्य समिती सभापती श्री. वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. मिलींद मेश्राम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहा.वैद्यकीय आरोग्य अध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-09/sickel.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर, ता. ८ : नागपूर महानगरपालिकेचे महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी मनपाचे पाचपावली सुतिकागृह येथे सिकल सेल रुग्णांसाठी ‘डे केअर सेंटर’ सुरू करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले.

          श्री. दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी (८ जानेवारी) आरोग्य विभागाच्या कार्याचा आढावा घेतला. महापौर कक्षामध्ये झालेल्या  बैठकीमध्ये  उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती श्री. विजय (पिंटू) झलके, आरोग्य समिती सभापती श्री. वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. मिलींद मेश्राम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहा.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी,कार्यकारी अभियंता श्रीमती सोनाली चव्हाण उपस्थित होते. महापौरांनी गुरुवारी (८ जानेवारी) ला पदभार सांभाळल्यानंतर महापौर ‘ॲक्शन मोड’ वर आले असून त्यांनी प्रलंबित आणि नवीन विषयांवर निर्णय करण्यासाठी बैठकींना सुरुवात केली आहे.

          बैठकीत महापौरांनी सांगितले की, आरोग्य विभागाने सिकल सेल ‘डे केअर सेंटर’ उघडण्यासाठी सखोल अभ्यास करुन प्रस्ताव तयार करावा. यासाठी सिकल सेल सोसायटीची सुध्दा मदत घेण्यात यावी. त्यांनी सिकल सेल रुग्णांसाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्याचा सुद्धा सल्ला दिला.

          महापौरांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी मनपा मुख्यालयात ‘सहायता कक्ष’ उघडण्याचे निर्देश दिले.          महापौरांनी प्रस्तावित २७ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र आणि १० नागरी सामुदायिक आरोग्य केंद्राबद्दल माहिती घेतली. अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले की, दोन नागरी सामुदायिक आरोग्य केंद्रांना मिनीमातानगर आणि नारी मध्ये उघडण्याची परवानगी प्राप्त झाली आहे. त्यासाठी निधी ही मंजूर झाला आहे. महापौर श्री. तिवारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक  केंद्राच्या  कार्याला लवकरात-लवकर प्रारंभ करण्यासाठी निर्देश दिले.

            महापौरांनी सामाजिक संस्थाचे सहकार्य घेउन आरोग्य सेवेला सुदृढ करण्यासाठी ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. मनपाने आपले दवाखाने, इमारती सामाजिक संस्थांना आरोग्य सुविधा देण्याकरीता उपलब्ध करुन दिल्यास मोठ्या प्रमाणात संस्था औषधी आणि डॉक्टर नियुक्त करायला तयार असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच त्यांनी दहा चालते- फिरते दवाखाने सुरु करणे आणि जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गर्भवती महिलांकरीता वाहनांची विशेष व्यवस्था (dedicated) करण्याचेही निर्देश दिले.

          स्थायी समिती सभापती श्री. विजय झलके यांनी नेहरुनगर झोनच्या राजाबाळ चिटणीस शाळेत आरोग्य विषयक संशोधन केंद्र सुरु करण्याची सूचना केली. ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुनील अग्रवाल यांनी सुध्दा आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याबद्दल मार्गदर्शन केले.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Launch-Day-Care-Center-for-Sickle-Cell-Patients-Mayor-Dayashankar-Tiwari</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर मनपा कर्मचाऱ्यांना चालू महिन्यापासून मिळणार सातव्या वेतन आयोगाचा लाभ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/NMC-employees-will-get-the-benefit-of-7th-pay-commission-from-this-month</link>
            <description> नागपूर : नव्या वर्षात नव्या महापौरांच्या शिष्टाईने मनपा कर्मचारी आणि शिक्षकांना गोड बातमी मिळाली आहे. सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज (ता. ८) मनपा आयुक्तांना पत्र दिले. त्याची तातडीने दखल घेत आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात देय असलेल्या जानेवारीच्या वेतनापासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात शुक्रवारी प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे यांनी स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-08/nmc.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ नागपूर : नव्या वर्षात नव्या महापौरांच्या शिष्टाईने मनपा कर्मचारी आणि शिक्षकांना गोड बातमी मिळाली आहे. सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज (ता. ८) मनपा आयुक्तांना पत्र दिले. त्याची तातडीने दखल घेत आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात देय असलेल्या जानेवारीच्या वेतनापासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात शुक्रवारी प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे यांनी सर्व विभाग प्रमुखांसाठी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या अख्यत्यारीत असलेल्या कर्मचाऱ्यांची आणि शिक्षकांची जानेवारी २०२१ ची वेतन देयके विकल्प फॉर्म, वेतन निश्चिती फॉर्म आणि वचनपत्रासह वित्त विभागाला २० जानेवारी पर्यंत पारीत करण्याकरिता सादर करावयाची आहे. माहे जानेवारी-२०२१ मध्ये वेतन देय झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत वित्त विभागातील वेतन पडताळणी पथकाकडून वेतन निश्चिती विभाग प्रमुख तपासून घेतील. वेतन निश्चितीत अतिप्रदान आढळल्यास त्याची एकमुस्त वसुली ही नंतरच्या देय होणाऱ्या महिन्याच्या पगारातून करण्यात येणार आहे. याबाबतचे हमीपत्र कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे जानेवारी २०२१ पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन प्रदान करताना सातव्या वेतन आयोगाची १ जानेवारी २०१६ ते ३० ऑगस्ट २०१९ पर्यंतच्या कालावधीची कोणतीही थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही, असे परिपत्रकात नमूद आहे. सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यास व प्रत्यक्ष वेतन १ सप्टेंबर २०१९ पासून देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी अंतर्गत समकक्ष वेतनश्रेणीनुसार १ जानेवारी २०१६ पासून काल्पनिक वेतनवाढी देऊन वेतन निश्चिती देण्यात यावी, असे परिपत्रकात नमूद आहे. सर्व नियमित कर्मचाऱ्यांकडून विकल्प फॉर्म, वेतन निश्चिती फॉर्म तसेच वचनपत्र भरुन विभाग प्रमुखांच्या स्वाक्षरीसह सेवापुस्तकामध्ये रीतसर नोंद घेऊन भरून घेण्यात यावे, असे निर्देशित केले आहे.

महापौरांनी केलेल्या शिष्टाईनंतर मनपा प्रशासनाने निर्णय घेतल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी महापौरांचे आभार मानले आहे आणि प्रशासनालाही धन्यवाद दिले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/NMC-employees-will-get-the-benefit-of-7th-pay-commission-from-this-month</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ घोडाझरी शाखा कालव्याच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/CM-inspects-Ghodazari-branch-canal-work</link>
            <description>चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-ब्रम्हपुरी रस्त्यावरील गोसेखुर्द प्रकल्पातील घोडाझरी शाखा कालवा येथे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कालव्याच्या चालू असलेल्या कामाला आज भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थीत अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात.
याप्रसंगी त्यांच्यासोबत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, अप्पर मुख्य सचीव विजय कुमार गौतम, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता वेमुल कोंडा, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-08/gosekhurd.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-ब्रम्हपुरी रस्त्यावरील गोसेखुर्द प्रकल्पातील घोडाझरी शाखा कालवा येथे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कालव्याच्या चालू असलेल्या कामाला आज भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थीत अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात.
याप्रसंगी त्यांच्यासोबत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, अप्पर मुख्य सचीव विजय कुमार गौतम, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता वेमुल कोंडा, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री कपोले, अपर जिल्हाधिकारी श्रीमती विद्युत  वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, कार्यकारी अभियंता संदीप सातपुते, गोसेखुर्द प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता अ.का देसाई,  घोडाझरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पु. म. फाळके, अधीक्षक अभियंता काटपल्लीवार उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यानी प्रकल्पाच्या कामाकडे  पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लक्ष द्यावे आणि गरज पडल्यास निधीची मागणी करावी असे सांगितले.  प्रकल्पाची किंमत कोणत्याही परिस्थितीत वाढणार नाही आणि कामे वेळेत पूर्ण होईल याची काळजी अधिकाऱयांनी घ्यावी, असेही मुख्यमंत्री  श्री ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी  गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता वेमुल कोंडा यांनी मुख्यमंत्र्यांना घोडाझरी शाखा कालव्याविषयी माहिती दिली. घोडाझरी शाखा कालवा हा गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा घटक आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या  उजव्या कालव्याच्या 36.76 किमी वरून घोडाझरी शाखा कालवा उगमीत असून एकूण लांबी 55 किमी आहे. घोडाझरी शाखा कालव्याच्या लाभ क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 5 तालुके(ब्रह्मपुरी, नागभीड सिंदेवाही, मुल व सावली ) येतात. यातील 19 गावात 29 हजार 61 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण होणाऱ्या काही कामांमुळे  9 हजार हेक्टर   क्षेत्रात शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ  होणार आहे.  उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी निधीची  आवश्यकता असून सदर निधी लवकर मिळाल्यास  डिसेंबर  2023 पर्यंत या शाखा कालव्याचे काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी पाणी उपलब्ध  होईल, अशी माहिती वेमुल कोंडा  यांनी दिली.
तत्पूर्वी ब्रम्हपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर  तयार करण्यात आलेल्या  हेलिपॅडवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आगमन झाले. तिथे  चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार ,अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/CM-inspects-Ghodazari-branch-canal-work</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खाई नदी परिसर सौंदर्यीकरण प्रस्ताव तयार करण्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Guardian-Minister-Bachchu-Kadu-instructed-to-prepare-a-proposal-for-beautification-of-Khai-river-area</link>
            <description>अकोला– अकोट शहरातील सांडपाणी हे खाई नदीत जाते. त्याऐवजी ते पाईपलाईनद्वारे शहराबाहेर न्यावे, त्यावर प्रक्रिया करावी तसेच नदी व परिसराचे सौंदर्यीकरण व विकास करण्यासाठी सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करावे, असे निर्द</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-08/khainadi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अकोला– अकोट शहरातील सांडपाणी हे खाई नदीत जाते. त्याऐवजी ते पाईपलाईनद्वारे शहराबाहेर न्यावे, त्यावर प्रक्रिया करावी तसेच नदी व परिसराचे सौंदर्यीकरण व विकास करण्यासाठी सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज येथे दिले.

यासंदर्भात आज पालकमंत्री श्री.कडू यांनी अकोट शहरातील खाई नदी परिसराची पाहणी केली. यावेळी अकोटचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, नपा मुख्याधिकारी एस.एन.वाघूरवाघ तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

शहरातील खाई नदीचे आवश्यक तेथे खोलीकरण, रुंदीकरण करून सौंदर्यीकरण करता येण्याबाबत आज ही पाहणी करण्यात आली. त्यासाठी सांडपाणी हे बंदिस्त पाईपलाईनद्वारे शहराबाहेर नेऊन त्यावर प्रक्रिया करणे, नदी पात्राचे रुंदीकरण, तेथे वृक्ष लागवड करून सौंदर्यीकरण करणे याबाबत यंत्रणांनी लवकरात सर्व्हे करून अंदाजपत्रक सादर करावे, असे निर्देश श्री.कडू यांनी यावेळी दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Guardian-Minister-Bachchu-Kadu-instructed-to-prepare-a-proposal-for-beautification-of-Khai-river-area</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 07 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर : महापौर दयाशंकर तिवारी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Emphasis-on-strengthening-the-health-system-in-collaboration-with-NGOs-Mayor-Dayashankar-Tiwari</link>
            <description>नागपूर, : नागपूर शहरातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला मनपाच्या प्रत्येक रुग्णालयातून, आरोग्य केंद्रातून दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. कोव्हिड संसर्गाच्या काळात लॉकडाउनमध्ये नागपूर शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी स्फुर्तीने अखंड सेवाकार्य केले आहे. संकटाच्या प्रसंगी नेहमीच उभे राहणारे स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी नेहमीच शहराच्या विकासात सोबत आहेत. पुढेही शहरातील सर्व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मनपाची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर देण्यात येईल, असा संकल्प नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला.

 

नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी व उपमहापौर मनीषा धावडे यांनी गुरूवारी (ता.७) पदभार स्वीकारला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या परिसरात महापौर व उपमहापौरांचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी बोलत होते.

मंचावर महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, माजी महापौर संदीप जोशी, उमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे, प्रतोद दिव्या धुरडे, माजी आमदार प्रा.अनिल सोले, सुधाकर देशमुख, डॉ.मिलींद माने, माजी महापौर माया इवनाते, अर्चना डेहनकर, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे आदी उपस्थित होते.

 

प्रारंभी माजी महापौर संदीप जोशी यांनी नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांचे तुळशीरोप देउन स्वागत केले व पदभार सोपविला. सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी नवनिर्वाचित उपमहापौर मनीषा धावडे यांचे तुळशीरोप देउन स्वा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-07/padgrahan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर, : नागपूर शहरातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला मनपाच्या प्रत्येक रुग्णालयातून, आरोग्य केंद्रातून दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. कोव्हिड संसर्गाच्या काळात लॉकडाउनमध्ये नागपूर शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी स्फुर्तीने अखंड सेवाकार्य केले आहे. संकटाच्या प्रसंगी नेहमीच उभे राहणारे स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी नेहमीच शहराच्या विकासात सोबत आहेत. पुढेही शहरातील सर्व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मनपाची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर देण्यात येईल, असा संकल्प नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला.

 

नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी व उपमहापौर मनीषा धावडे यांनी गुरूवारी (ता.७) पदभार स्वीकारला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या परिसरात महापौर व उपमहापौरांचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी बोलत होते.

मंचावर महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, माजी महापौर संदीप जोशी, उमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे, प्रतोद दिव्या धुरडे, माजी आमदार प्रा.अनिल सोले, सुधाकर देशमुख, डॉ.मिलींद माने, माजी महापौर माया इवनाते, अर्चना डेहनकर, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे आदी उपस्थित होते.

 

प्रारंभी माजी महापौर संदीप जोशी यांनी नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांचे तुळशीरोप देउन स्वागत केले व पदभार सोपविला. सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी नवनिर्वाचित उपमहापौर मनीषा धावडे यांचे तुळशीरोप देउन स्वागत केले.

 

यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाने अनेकांना महापौर पदाची जबाबदारी सोपविली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महापौर असताना सभागृहाचा सदस्य म्हणून कामकाज पाहिले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांनी शहर विकासाचे स्वप्न पाहिले व ते पूर्णत्वास नेण्याचे कार्यही केले. आज ते काम काहीसे मंदावले असले तरी त्याला गती देण्याची जबाबदारी शहराचा प्रथम नागरिक या नात्याने पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. त्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक या सर्वांनाच सोबत घेउन काम करणार आहे, असेही ते म्हणाले.

 

कोव्हिडच्या काळात शहर विकासाच्या कार्याला ब्रेक लागला. आज महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जेमतेम वर्षभराचा कालावधी मिळणार आहे. एकूणच या एक वर्षामध्ये यावर्षीचे आणि मागील वर्षी न झालेले असे दोन वर्षांचे काम करावे लागणार आहे. आव्‍हान मोठे आहे मात्र सर्वांनी सहकार्याने काम केल्यास काहीही अश्यक नाही. शहर विकासाचे दोन वर्षातील कामे एकाच वर्षात करण्यासाठी सर्वांचीच सोबत मिळेल व सर्व कामेही मार्गी लागतील, असा विश्वासही नवनिर्वाचित महापौरांनी व्यक्त केला.

 

शहर विकासाला ट्रॅकवर आणण्यासाठी नेहमी सोबत आहोत : संदीप जोशी

मागील महापौरांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी दोघांना महापौर पदाची संधी देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला. कार्यकाळ पूर्ण होताच पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा दिला व आज नवीन नेतृत्वाचा स्वीकार करीत आहोत. पक्षाने दिलेले नवे नेतृत्व दयाशंकर तिवारी हे नागपूर महानगरपालिकेतील अभ्यासू व्यक्तीमत्व आहेत. महानगरपालिकेच्या अनेक बारकाव्यांचा त्यांचा मोठा अभ्यास आहे. त्यामुळे येणा-या काळात महानगरपालिकेची विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहणार आहे. महापौर पद स्वीकारताना आलेल्या अडचणीत, समस्यांमध्ये व प्रत्येक प्रसंगी दयाशंकर तिवारी पूर्ण ताकदीने सोबत राहिले. आज ते महापौर म्हणून नियुक्त झाले. त्यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करून आपल्या नागपूर शहराला विकासाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी आम्ही सर्व पूर्ण ताकदीने सोबत आहोत, असा विश्वास माजी महापौर संदीप जोशी यांनी यावेळी व्यक्त केला.

 

सर्वांगिण विकासाची अपेक्षा श्री. तिवारी पूर्ण करतील : आमदार कृष्णा खोपडे

 दयाशंकर तिवारी हे महानगरपालिकेतील ज्येष्ठ सदस्य आहेत. मनपामध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची संधी आपल्यालाही मिळाली आहे. त्यांचा प्रत्येक विषयावरील अभ्यास आणि त्याची सभागृहात मांडणी हे त्यांच्या नेतृत्वाची साक्ष देते. दयाशंकर तिवारी हे जसे वत्कृत्वामध्ये आक्रमक आहेत. तोच आक्रमकपणा त्यांच्या काम करण्याच्या शैलीत दिसून येतो. आज नागपूर शहरातील अनेक विकास कामे थांबलेली आहे. नगरसेवकांना वार्ड निधीही वापरता आलेला नाही, अशा काळात दयाशंकर तिवारी यांचे महापौरपद हे सर्वसामान्यांसाठी मोठी आशा आहे. एकूणच दयाशंकर तिवारी यांचा जनसंपर्क, स्वभाग आणि काम करण्याची शैलीवरून ते शहराच्या सर्वांगिण विकासाची अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केला.

 

प्रत्येक आव्हान यशस्वीपणे पेलण्याची क्षमता : आमदार प्रवीण दटके

राजकीय जीवनामध्ये काम करताना दोन व्यक्तींची मोठी भूमिका राहिली आहे. भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून माजी महापौर संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनात प्रवेश केला तर विद्यमान नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनात मनपामध्ये प्रवेश केला आहे. आजही हे दोन्ही नेते सोबत आहेत व त्यातील एकाने महापौरपद दुस-याकडे सोपविलेल्या घटनेचा साक्षीदार असल्याचा आनंद होत आहे. दयाशंकर तिवारी हे कायद्याच्या चौकटीत राहून सभागृहामध्ये कणखरपणे आपले मत मांडणारे नेते आहेत. त्यांची अभ्यासू शैली आणि उत्कृष्ट वकृत्व यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये विधानपरिषदेच्या दर्जाची चर्चा अनुभवाला येते. दयाशंकर तिवारी यांनी अनेक संघर्ष पेलून इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. आव्हाने पेलणे हे त्यांच्या स्वभावातच आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करताना येणारे प्रत्येक आव्हान ते यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास आहे, असे मत आमदार प्रवीण दटके यांनी यावेळी व्यक्त केले.

 

 

जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यास कटिबद्ध : उपमहापौर मनीषा कोठे

एका सर्वसामान्य घरातील महिलेला शहराची उपमहापौर म्हणून जबाबदारी मिळाल्याचा आनंद होत आहे. माहेरी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सासरी मिळालेल्या संस्कारामुळे जनसेवेत आहे. सासरे व सासू दोघेही राजकारणात असल्याने त्यांच्या कार्याने राजकारणात प्रवेशासाठी प्रेरणा मिळाली. त्याचेच फलित २०१७ला पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या मार्गदर्शनात मनपामध्ये नगरसेविका म्हणून निवडून आली. जनतेने त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य उमेदवार म्हणून आपली निवड केली. आज त्याच जनतेच्या विश्वासामुळे शहराच्या उपमहापौर पदाची धुरा खांद्यावर आहे. जनतेने सदैव दाखविलेला विश्वास नेहमीच सार्थ ठरविणार आहे. संकटे कितीही असली तरी जनतेच्या हितासाठी कार्य करण्यास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित उपमहापौर मनीषा कोठे यांनी यावेळी केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Emphasis-on-strengthening-the-health-system-in-collaboration-with-NGOs-Mayor-Dayashankar-Tiwari</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर मनपाचे ५४वे महापौरपदी दयाशंकर तिवारी यांची निवड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Dayashankar-Tiwari-as-the-54th-Mayor-of-the-NMC</link>
            <description>नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे ५४वे महापौर म्हणून ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांची निवड झाली. मंगळवारी (ता.५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवडणुकीत महापौर पदी प्रभाग १९ ‘ड’चे नगरसेवक दयाशंकर चंद्रशेखर तिवारी व उपमहापौर पदी प्रभाग २३ ‘ब’च्या नगरसेविका मनीषा आशिष धावडे या भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला.

मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये ऑनलाईन पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणुकीचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. याशिवाय मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, निगम सचिव ड</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-05/newmayor.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे ५४वे महापौर म्हणून ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांची निवड झाली. मंगळवारी (ता.५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवडणुकीत महापौर पदी प्रभाग १९ ‘ड’चे नगरसेवक दयाशंकर चंद्रशेखर तिवारी व उपमहापौर पदी प्रभाग २३ ‘ब’च्या नगरसेविका मनीषा आशिष धावडे या भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला.

मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये ऑनलाईन पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणुकीचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. याशिवाय मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, निगम सचिव डॉ.रंजना लाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, सहायक प्रफुल्ल फरकासे, मदन सुभेदार यांच्यासह महापौर पदाचे उमेदवार दयाशंकर तिवारी, रमेश पुणेकर, नरेंद्र वालदे, मनोज गावंडे, उपमहापौर पदाच्या उमेदवार मनीषा धावडे, रश्मी धुर्वे, वैशाली नारनवरे, मंगला गवरे उपस्थित होते.

सकाळी ११ वाजता पिठासीन अधिका-यांच्या सूचनेनुसार निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी झोननिहाय मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. मनपाचे नगरसेवक व नगरसेविका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये जुळले होते. निगम सचिवांद्वारे प्रत्येक सदस्याचे नाव पुकारून त्यांचे मत जाणून घेण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सदस्यांनी आपल्या आवडीच्या उमेदवाराला हात उंचावून मतदान केले.

यामध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार दयाशंकर तिवारी यांना एकूण १०७ मते प्राप्त झाली. तर काँग्रेसचे उमेदवार रमेश पुणेकर यांना २७, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार नरेंद्र वालदे यांना १० मते मिळाली. महापौर पदाच्या निवडणुकीत किशोर कुमेरिया, आभा पांडे, ‌ऋषिकेश (बंटी) शेळके, गार्गी चोपरा, पुरूषोत्तम हजारे हे ५ सदस्य गैरहजर होते.

उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मनीषा धावडे यांनीही १०७ मते प्राप्त केली. तर काँग्रेसच्या उमेदवार रश्मी धुर्वे यांना २६, बसपाच्या उमेदवार वैशाली नारनवरे यांना १० मते मिळाली. या निवडणुकीमध्ये किशोर कुमेरिया, आभा पांडे, ‌ऋषिकेश (बंटी) शेळके, गार्गी चोपरा, पुरूषोत्तम हजारे, कमलेश चौधरी हे ६ सदस्य गैरहजर होते.

पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सर्वाधिक १०७ मते प्राप्त झालेले दयाशंकर तिवारी यांची महापौर पदाचे व मनीषा धावडे यांची उपमहापौर पदाच्या विजयी उमेदवार म्हणून घोषणा केली.

मनोज गावंडे व मंगला गवरे यांचे उमेदवारी अर्ज मागे

महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून अर्ज सादर केलेल्या दोन उमेदवारांनी निवडणुकीतून अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडून महापौर पदासाठी प्रभाग ३३ ‘ड’चे नगरसेवक मनोजकुमार धोंडूजी गावंडे यांनी नामनिर्देशन सादर केले होते. तर उपमहापौर पदाकरिता प्रभाग २८ ‘ब’च्या नगरसेविका मंगला प्रशांत गवरे यांनी नामनिर्देशन सादर केले होते. निवडणुकीच्या वेळी दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Dayashankar-Tiwari-as-the-54th-Mayor-of-the-NMC</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूरवाले! मला 'म्यूट' का करता? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Uddhav-Thackeray-inaugurates-State-Legislature-Secretariat-at-Nagpur</link>
            <description>नागपूर/मुंबई: नागपूर येथील विधान भवनातील विधिमंडळ सचिवालयाच्या नव्या कार्यालयाचा शुभारंभ आज सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री ठाकरे हे या सोहळ्यात सहभागी झाले होते. सोहळ्यादरम्यान, त्यांचे भाषण सुरू असताना तांत्रिक कारणांमुळे इतर सदस्यांना आवाज ऐकू येत नव्हता. हे लक्षात </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-04/sachivalay.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर/मुंबई: नागपूर येथील विधान भवनातील विधिमंडळ सचिवालयाच्या नव्या कार्यालयाचा शुभारंभ आज सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री ठाकरे हे या सोहळ्यात सहभागी झाले होते. सोहळ्यादरम्यान, त्यांचे भाषण सुरू असताना तांत्रिक कारणांमुळे इतर सदस्यांना आवाज ऐकू येत नव्हता. हे लक्षात घेत, नागपूरवाले मला 'म्यूट' का करीत आहेत? असा मिश्किल सवाल त्यांनी यावेळी केला. त्यांच्या या सवालावर उपस्थितांमध्ये जोरदार हंशा पिकला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच  भाजपावर टोलेबाजी केली. सध्याचा काळ हा केंद्रीकरणाचा आहे. या काळात महाराष्ट्रात विधिमंडळ सचिवालयाच्या कक्षाच्या माध्यमातून विकेंद्रीकरण केले जात असून, विधिमंडळ कार्यालयाचे उद्घाटन हा त्याचाच एक भाग आहे, असे ते म्हणाले.

अनेक वर्षांपासून नागपूरच्या कार्यालयाची मागणी होती. या निमित्याने मुंबई आणि नागपूर जवळ आले आहेत. आता वर्षभर हे कार्यालय सुरू राहील,'  असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

नागपूर ही राज्याची उपराजधानी असून, ही बाब अभिमानाची आहे. विदर्भ माझ्या हृदयात आहे. त्यामुळे विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही.  कुणी तसे करीत असेल, तर, आम्ही ढाल बनून उभे राहू, असे ते म्हणाले.

 नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वगळता उर्वरित कालावधीत विधिमंडळ कार्यालय हे कामकाजासाठी बंद राहात होते. आता सचिवालय नेहमीसाठी सुरू राहणार असल्याने वैदर्भीयांसाठी ते सोयीचे होणार आहे, हे येथे उल्लेखनीय.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Uddhav-Thackeray-inaugurates-State-Legislature-Secretariat-at-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 02 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपुरात यशस्वीपणे पार पडली लसीकरणाची ‘ड्राय रन’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Vaccination-dry-run-successfully-completed-in-Nagpur</link>
            <description>नागपूर : कोव्हिड विषाणूंवरील बहुप्रतीक्षित लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार नागपुरात तीन ठिकाणी ‘ड्राय रन’ यशस्वीपणे पार पडली. नागपूर महानगरपालिकेच्या के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत २५ जणांवर ‘ड्राय रन’च्या माध्यमातून लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

सकाळी ९ ते ११ या वेळात ही ‘ड्राय रन’ पार पडली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप सेलोकर, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, समन्वयक डॉ. गोवर्धन नवखरे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. साजीद खान, के.टी. नगर नागरी प्राथमिक आरो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-02/dryrun.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोव्हिड विषाणूंवरील बहुप्रतीक्षित लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार नागपुरात तीन ठिकाणी ‘ड्राय रन’ यशस्वीपणे पार पडली. नागपूर महानगरपालिकेच्या के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत २५ जणांवर ‘ड्राय रन’च्या माध्यमातून लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

सकाळी ९ ते ११ या वेळात ही ‘ड्राय रन’ पार पडली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप सेलोकर, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, समन्वयक डॉ. गोवर्धन नवखरे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. साजीद खान, के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ग्रीष्मा अग्रवाल, आर.सी.एच. अधिकारी डॉ. वैशाली मोहकर, धरमपेठ झोनच्या झोनल आरोग्य अधिकारी डॉ. मंगला पुरी, फार्मासिस्ट सौरभ पाचपोर आदी उपस्थित होते.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ‘ड्राय रन’ दरम्यान लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. शासनाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या तयारीत काही  त्रुट्या आहेत का, काही अडचणी आहेत का, ओळखपत्रानुसार लसीकरणासाठी नोंदणी करताना काही अडचणी येत आहेत का, याबाबत आरोग्य अधिकारी, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. ज्या काही त्रुट्या आहेत त्या दूर करा आणि अडचणी असतील तर त्याची नोंद करा, असे निर्देश दिले.


कशी पार पडली ‘ड्राय रन’
शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणाची ट्रायल अर्थात ड्राय रन घेण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आलेल्या २५ आरोग्य कर्मचाऱ्यांची आजच्या ‘ड्राय रन’ साठी निवड करण्यात आली होती. आरोग्य विभागातर्फे त्यांना त्यासंबधीचे संदेश प्राप्त झाले होते. लसीकरण केंद्रात सर्वात पहिल्या बाकावर संबंधितांनी संदेश दाखवून लसीकरणासाठी बोलविण्यात आल्याचे निश्चित केले. या व्यक्तींचे शरीर तापमान तपासण्यात आले. हात सॅनिटाईज करण्यात आले. त्यांना टोकन नंबर देऊन केंद्रातील प्रतीक्षा कक्षात त्यांना पाठविण्यात आले. प्रतीक्षा कक्षात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींना बसविण्यात आले. टोकन क्रमांकानुसार संबंधित व्यक्तीला लसीकरण कक्षात पाठविण्यात येत होते. प्रारंभी त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे संबंधित व्यक्ती तोच असल्याची खातरजमा करण्यात आली. ओटीपीच्या आधारे त्यांना लसीकरणासाठी पात्र ठरविण्यात येत होते. यानंतर लसीकरण अधिकाऱ्याकडे त्यांना पाठविण्यात आले. लसीकरण अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला लसीकरणाची माहिती दिली. लस कोणत्या कंपनीची आहे, लसीकरणानंतर काय नियम पाळायचे आहेत, पुढील लस घेण्याकरिता किती दिवसांनी यावे लागेल, लसीकरणानंतर अर्धा तास निगराणीखाली थांबायचे, त्यानंतर घरी गेल्यावर काही अडचण आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना अथवा १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती देण्यास सांगितले. लसीकरणानंतर सिरींज कट करून ती संबंधित बीन मध्ये टाकण्यात आली. यानंतर लसीकरण झालेल्या व्यक्तीला निगराणी कक्षात अर्धा तासाकरिता बसविण्यात आले.

 यासंदर्भात माहिती देताना आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, शासनाच्या निर्देशानुसार आज ‘ड्राय रन’ घेण्यात आली. शासनाच्या संपूर्ण दिशानिर्देशांचे येथे पालन करण्यात आले. यासंदर्भात आपण संपूर्ण पाहणी केली आणि आढावा घेतला असताना ही ‘ड्राय रन’ यशस्वीरीत्या पार पडल्याचेही ते म्हणाले. यासंदर्भात शासनाला अहवाल पाठविण्यात येणार असून पुढील दिशानिर्देशानुसार मनपा कार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Vaccination-dry-run-successfully-completed-in-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 02 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उमरेड-कऱ्हांडला येथे वाघिणीसह दोन बछडे मृतावस्थेत, विषप्रयोग? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Tigress-with-cubs-found-dead-in-Umred-karhandla</link>
            <description>नागपूर : नागपूजवळील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात मोठीच खळबळ उडाली आहे. एक वाघीण आणि तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले आहेत. त्यांच्या शेजारीच गायीचे वा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-02/tigresscub.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : नागपूजवळील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात मोठीच खळबळ उडाली आहे. एक वाघीण आणि तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले आहेत. त्यांच्या शेजारीच गायीचे वासरुही मृतावस्थेत आढळल्याने वाघिणीवर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

सदर विषप्रयोग तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आता व्यक्त होत आहे. दरम्यान, विषप्रयोगाच्या आरोपाखाली एका इसमाला अटक करण्यात आली आहे.

वाघिणीला वनविभागातर्फे कॉलर लावण्यात आलेली आहे, हे विशेष.

विषप्रयोगाची शक्यता लक्षात घेत, वनविभाग आणि पोलिसांतर्फे या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दरम्यान, या प्रकरणाची कसून तपासणी करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Tigress-with-cubs-found-dead-in-Umred-karhandla</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 01 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मेट्रो स्टेशनवर न्यू ईयर कार्निवल  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/New-Year-carnival-at-the-metro-station</link>
            <description>अमरावती : प्रवाशांच्या सोइ करिता महा मेट्रोच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर नव वर्षाच्या निमित्याने न्यू ईयर कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे.  महा मेट्रो द्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-01/metronews.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अमरावती : प्रवाशांच्या सोइ करिता महा मेट्रोच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर नव वर्षाच्या निमित्याने न्यू ईयर कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे.  महा मेट्रो द्वारे मेट्रो ट्रेन मध्ये सायकल विथ मेट्रो ,सेलिब्रेशन ऑन व्हील्, फिडर सारख्या अनेक विविध उपाय योजना महा मेट्रो तर्फे प्रवाश्यांकरता केल्या आहेत. या सर्व योजनांना नागपूरकरांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे.

दिनांक १ जानेवारी पासून महा मेट्रो तर्फे विविध प्रकारचे १७ स्टॉल्स देखील सिताबर्डी इंटरचेंज येथे लावण्यात येणार आहेत. यात खाण्याकरता विविध प्रकारचे, तसेच शॉपिंग करता देखील स्टॉल असतील. या शिवाय आयुर्वेदिक तसेच पर्यावरण पूरक वस्तू देखील विक्रीला असतील. नागपूरकरांनी राईड करून या सर्व सोईंचा लाभ घ्यावा, असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/New-Year-carnival-at-the-metro-station</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 31 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धासह विविध प्रकल्पाच्या कामांना नियामक मंडळाची मान्यता ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Approval-of-the-Board-of-Regulators-for-various-project-works-including-Urdhva-Wardha-in-the-district</link>
            <description>अमरावती : जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी ऊर्ध्व वर्धा, निम्न पेढीसह विविध प्रकल्पाच्या प्रस्तावित कामे व निधीला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाकडून मान्यता मिळाली असून त्यामुळे प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. पुनर्वसनाची कामेही गतीने पूर्ण होतील, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

गुरुकुंज मोझरी, पाथरगाव,  सिंचन योजनेच्या समावेशासह कौंडण्यपूर धारवाडा पुलासाठी ७५ लाख रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे पूर्णत्वास जाऊन सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-12-31/ythakur.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अमरावती : जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी ऊर्ध्व वर्धा, निम्न पेढीसह विविध प्रकल्पाच्या प्रस्तावित कामे व निधीला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाकडून मान्यता मिळाली असून त्यामुळे प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. पुनर्वसनाची कामेही गतीने पूर्ण होतील, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

गुरुकुंज मोझरी, पाथरगाव,  सिंचन योजनेच्या समावेशासह कौंडण्यपूर धारवाडा पुलासाठी ७५ लाख रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे पूर्णत्वास जाऊन सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. पुनवर्सनाच्या कामाबाबतही पालकमंत्र्यांनी विविध गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या बैठका घेऊन प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्याबाबत शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला. नियामक मंडळाची मान्यता मिळाल्याने अनेक प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार आहे.

गुरुकुंज, पाथरगावचा समावेश

ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या १ हजार ६३४.७२ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या निधीला मंडळाकडून मान्यता देण्यात आली. गुरुकुंज मोझरी, पाथरगाव सिंचन योजनेचा चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेत समावेश आहे. जून २०२२ पूर्वी कामे करण्याचे प्रस्तावित आहे.

निम्न पेढी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील अळणगाव, कुंड खुर्द, कुंड सर्जापूर, गोपगव्हाण, हातुरणा या  गावांचे स्थलांतर होईपर्यंत वीज जोडणी व वीज देयकाच्या रकमेसाठी ५०. ६१ लक्ष निधीला मान्यता मिळाली. चंद्रभागा बॅरेज बृहत लघु प्रकल्पात नवीन पुनर्वसन गावठाण असदपूर व शहापूर येथील जमिनीच्या खाली अंदाजे ६ ते ७ फूट खोल काळ्या मातीचा स्तर असल्याने अशा जमिनीवरील भूखंडावर घर बांधकामासाठी विशेष बाब म्हणून प्रति खातेदार १ लाख रुपये प्रमाणे ५३५ कुटूंबांसाठी ५ कोटी ३५ लक्ष रुपये सानुग्रह अनुदानाच्या निधीलाही मान्यता देण्यात आली.

निम्न पेढी प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे मातीकाम, सांडवा आदी कामासाठी ३१.६१ कोटी, चांदस वाथोडा प्रकल्पाच्या १३६.२३ कोटी निधी मान्यतेसह सपन मध्यम प्रकल्पाच्या संपादित जमिनीवरील १.२ हे जागा ८३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला देण्यासही मान्यता देण्यात आली. दर्यापूर तालुक्यातील वाघाडी बॅरेज, चंद्रभागा बॅरेज आदींच्या प्रस्तावांबाबतही मान्यता देण्यात आली. इतर प्रलंबित कामांबाबतही सतत पाठपुरावा करण्यात येईल.

याबाबत पुनर्वसनाच्या कामांना गती येण्यासाठी संबंधित प्रकल्प कार्यालयांनीही वेळोवेळी माहिती देऊन नियोजनपूर्वक कामे पूर्णत्वास न्यावीत, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला व सर्व प्रकल्प कार्यालयांना दिले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Approval-of-the-Board-of-Regulators-for-various-project-works-including-Urdhva-Wardha-in-the-district</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 31 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘महाज्योती’च्या उपक्रमांचा लाभ घ्या..! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Take-advantage-of-Mahajyotis-activities-</link>
            <description>नागपूर : राज्यागील इतर  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बळकटीकरणासाठी, युवा, शेतकरी, महिलांच्या आर्थिक सबळीकरणासाठी ‘महाज्योती’ कार्यरत आहे. या माध्यमातून सुरू करण्यात येत असलेल्या योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

ना. विजय वडेट्टीवार यांनी आज ‘महाज्योती’च्या नागपूर स्थित कार्यालयाला भेट देऊन संपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला. ‘महाज्यो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-12-31/mahajyoti.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : राज्यागील इतर  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बळकटीकरणासाठी, युवा, शेतकरी, महिलांच्या आर्थिक सबळीकरणासाठी ‘महाज्योती’ कार्यरत आहे. या माध्यमातून सुरू करण्यात येत असलेल्या योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

ना. विजय वडेट्टीवार यांनी आज ‘महाज्योती’च्या नागपूर स्थित कार्यालयाला भेट देऊन संपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला. ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी उपक्रमांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण, सीईटी/जेईइ/एनईईटी परीक्षा मार्गदर्शन यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून १० जानेवारी २०२१ ही नोंदणीची अंतिम तारीख असल्याचे त्यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद असून राज्यभरातून प्रवेशिका प्राप्त होत असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘महाज्योती’चा उद्देश, कार्य आदींची माहिती राज्यातील लाभार्थी घटकांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहचविण्याच्या दृष्टीने ‘महाज्योती’ सोशल मीडियावरही ऍक्टिव्ह करण्यात आल्याचे श्री. डांगे यांनी सांगितले.

ना. विजय वडेट्टीवार म्हणाले, विमुक्त जातीतील अनेक मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अद्यापही आले नाही. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘महाज्योती’ विशेष कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या वंचित घटकांतील लाभार्थ्यांनी आर्थिक बळकटीकरणासाठी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत ‘महाज्योती’च्या योजना पोहचविण्यासाठी प्रत्येक माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी ‘महाज्योती’चे अधिकारी, कर्मचारी व संबंधित व्यक्ती उपस्थित होते.

 

पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

‘महाज्योती’तर्फे इमाव, विजाभज, विमाप्र व धनगर समाज घटकांतील युवांसाठी पोलिस भरतीपूर्व ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्यासाठी तसेच सीईटी/जेईई/एनईईटी परिक्षापूर्व मार्गदर्शनासाठीही महाज्योतीच्या संकेतस्थळावर १० जानेवारी २०२१ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन ना. विजय वडेट्टीवार यांनी केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Take-advantage-of-Mahajyotis-activities-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करण्‍याची परवानगी द्यावी – आ सुधीर मुनगंटीवार यांची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Candidates-should-be-allowed-to-submit-offline-applications-for-Gram-Panchayat-elections-Demand-of-Sudhir-Mungantiwar</link>
            <description>चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करण्‍याची परवानगी देण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍य निवडणुक यांनी अधिकारी श्री. मदान यांच्‍याकडे केली आहे.
आ. मुनगंटीवार यांनी श्री. मदान यांना पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, दिनांक ३० डिसेंबर २०२० ही ग्रामपंचायत नि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-12-29/mungantiwar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करण्‍याची परवानगी देण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍य निवडणुक यांनी अधिकारी श्री. मदान यांच्‍याकडे केली आहे.
आ. मुनगंटीवार यांनी श्री. मदान यांना पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, दिनांक ३० डिसेंबर २०२० ही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आवेदन करण्‍याची शेवटीची तारीख आहे. चंद्रपूर जिल्‍हयातील काही तालुक्‍यांमध्‍ये बीएसएनएल च्‍या नेटवर्क मधील अनियमिततेमुळे उमेदवारांना त्रास सहन करावा लागत आहे. अतिशय मंदगतीने इंटरनेट चालु असल्‍याने उमेदवार त्रस्‍त झाले आहेत. लोकशाहीमध्‍ये ज्‍या निवडणुकीला गावपातळीवरील विधानसभा म्‍हटले जाते अशा ग्रामपंचायत निवडणुकीमध्‍ये उमेदवारांना अर्ज भरण्‍याच्‍या प्रक्रियेतच गैरसोयीचा सामाना करावा लागत आहे. राज्‍यातील इतरही जिल्‍हयांमध्‍ये ही समस्‍या उमेदवारांना सहन करावी लागतच आहे.
उमेदवाराला प्रचारा ऐवजी अर्ज भरण्‍याच्‍या प्रक्रियेतच वेळ द्यावा लागत आहे. इंटरनेटच्‍या समस्‍येमुळे फॉर्म अपलोड होत नसल्‍याने प्रक्रिया क्लिष्‍ट झाली आहे. अर्ज भरण्‍याची प्रक्रिया सहज, सुलभ, सरळ असणे अपेक्षित आहे. मात्र इंटरनेटच्‍या समस्‍येमुळे ही प्रक्रिया सहज, सुलभ, सरळ उरलेली नाही. त्‍यामुळे उमेदवार चिंतीत झाले आहे. अर्ज भरण्‍याची प्रक्रिया ऑनलाईन न करता ऑफलाईन अर्ज सादर करण्‍याची अनुमती उमेदवारांना देण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Candidates-should-be-allowed-to-submit-offline-applications-for-Gram-Panchayat-elections-Demand-of-Sudhir-Mungantiwar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उज्ज्वल नगर व काँग्रेस नगर मेट्रो स्टेशनचे कार्य गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करा- डॉ ब्रिजेश दिक्षित ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Complete-the-work-of-Ujjwal-Nagar-and-Congress-Nagar-Metro-Station-with-quality-and-speed-Dr-Brijesh-Dixit</link>
            <description>वर्धा: महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पातर्गत रिच - २ व रिच - ४ येथील निर्माण कार्य गतीने सुरु असून ऑरेंज लाईन मार्गिकेवरील उर्वरित मेट्रो स्टेशनचे कार्य देखील गतीने सुरु आहे याच अनुषंगाने आज महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दिक्षित यांनी उज्ज्वल नगर व कॉंग्रेस नगर मेट्रो स्टेशनची प्रत्यक्ष पाहणी केली.पाहणी दरम्यान डॉ. दीक्षित यांनी निर्माणाधीन कार्याचा आढावा अधिकाऱ्याकडून घेतला तसेच या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊन गुणवत्तापूर्ण कार्य जलद गतीने लवकरात लवकर कार्य पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्याना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-12-29/metro-dikshit.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वर्धा: महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पातर्गत रिच - २ व रिच - ४ येथील निर्माण कार्य गतीने सुरु असून ऑरेंज लाईन मार्गिकेवरील उर्वरित मेट्रो स्टेशनचे कार्य देखील गतीने सुरु आहे याच अनुषंगाने आज महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दिक्षित यांनी उज्ज्वल नगर व कॉंग्रेस नगर मेट्रो स्टेशनची प्रत्यक्ष पाहणी केली.पाहणी दरम्यान डॉ. दीक्षित यांनी निर्माणाधीन कार्याचा आढावा अधिकाऱ्याकडून घेतला तसेच या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊन गुणवत्तापूर्ण कार्य जलद गतीने लवकरात लवकर कार्य पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्याना दिल्या जेणेकरून सदर मेट्रो स्टेशन नागरिकांकरिता खुले करण्यात येईल. महत्वपूर्ण म्हणजे महा मेट्रोने सप्टेंबर महिन्यात अजनी चौक, रहाटे कॉलोनी, एलएडी चौक आणि बंसी नगर मेट्रो स्टेशन नागरिकांच्या सेवेत दाखल व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुभाष नगर आणि रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशन देखील प्रवाश्यानकरिता अनलॉक करण्यात आले. 

ऑरेंज लाईन मार्गिकेवरील उज्ज्वल नगर (१००००.०) व कॉंग्रेस नगर (७०३७.००) वर्ग मीटर क्षेत्रांमध्ये मेट्रो स्टेशनची उभारणी करण्यात येत आहे स्टेशनच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन/निर्गमनची व्यवस्था या ठिकाणी राहणार आहे. ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स  लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अश्या तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात येणार आहे. काँग्रेस नगर मेट्रो स्टेशन अजनी रेल्वे स्टेशनला संलग्न असून अजनी येथे भारतीय रेल्वेच्या प्रवाश्याना मोठ्या प्रमाणात या मेट्रो स्टेशनचा फायदा होणार आहे. रेल्वे स्टेशन येथून बाहेर पडताच सहज पणे मेट्रो स्टेशन येथे पोहोचून पुढील प्रवास करने शक्य होईल.    

सध्या ऑरेंज लाईन मार्गिकेवरील सिताबर्डी इंटरचेंज,रहाटे कॉलोनी, अजनी चौक, जयप्रकाश नगर, एयरपोर्ट मेट्रो स्टेशन, साउथ एयरपोर्ट मेट्रो स्टेशन, न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि खापरी मेट्रो स्टेशन तसेच ऍक्वा लाईन मार्गिकेवरील सिताबर्डी इंटरचेंज ,झांसी राणी चौक, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,शंकर नगर चौक,एलएडी चौक,सुभाष नगर,रचना रिंग रोड जंकशन,वासुदेव नगर, बंसी नगर, लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु नागरिकांनकरीता सुरु आहे.  
यावेळी संचालक (प्रकल्प) श्री. महेश कुमार यांनी व्यवस्थापकीय संचालक यांना मेट्रो स्टेशनची सविस्तर माहिती प्रदान केली. कार्यकारी संचालक श्री. अनिल कोकाटे, श्री.नरेश गुरबानी,तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Complete-the-work-of-Ujjwal-Nagar-and-Congress-Nagar-Metro-Station-with-quality-and-speed-Dr-Brijesh-Dixit</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोविड योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून सानुग्रह सहाय्य पालकमंत्री क्रीडामंत्र्यांकडून कुटुंबाचे सांत्वन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Kovid-warriors-Consolation-to-the-family-from-the-Guardian-Minister-and-Sports-Minister</link>
            <description>नागपूर : कोरोना साथीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या दोन दिवंगत योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आज प्रत्येकी 50 लाखांचा सानुग्रह सहायता निधी (विमा कवच) देण्यात आला.

राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पदुम व क्रीडामंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-12-29/nagpur-palak-mantri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोरोना साथीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या दोन दिवंगत योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आज प्रत्येकी 50 लाखांचा सानुग्रह सहायता निधी (विमा कवच) देण्यात आला.

राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पदुम व क्रीडामंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सानुग्रह धनादेश कुटुंबियांना देण्यात आला.

कोरोना साथीच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊनसह विविध निर्बंध असताना शासकीय कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते. वैद्यकीय यंत्रणा, पोलीस विभागाचे कर्मचारी यांच्यासोबतच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचे कर्मचारी गावागावांमध्ये झटत होते. यापैकीच नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत समिती नागपूर येथील विस्तार अधिकारी दिलीप कुहीटे, तसेच हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत डिगडोह ग्रामपंचायतीचे कर्मचारी मज्जिद शेख यांचे कोरोनामुळे निधन झाले.

महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आदेशानुसार कोविड संबंधित कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच लागू केले होते. यामध्ये ग्रामविकास विभागामार्फत अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या तसेच जिल्हा परिषद आस्थापनेवरील ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी यांच्यासाठी 50 लाख रुपयांचे विमा कवच निर्धारित करण्यात आले होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Kovid-warriors-Consolation-to-the-family-from-the-Guardian-Minister-and-Sports-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आधारभूत खरेदी योजनेत मका खरेदीसाठी उद्दिष्ट वाढवून द्या – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Increase-the-target-for-maize-procurement-in-the-basic-procurement-scheme---Guardian-Minister-Adv-Yashomati-Thakur</link>
            <description>अमरावती : आधारभूत खरेदी योजनेपासून जिल्ह्यातील मका पीक उत्पादक शेतकरी बांधव वंचित राहू नये म्हणून खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय रेल्वे तथा उपभोक्ता कार्य, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री पीयुष गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मान्यवरांना केली आहे.

अमरावती जिल्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-12-29/yashomatitkhurr.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अमरावती : आधारभूत खरेदी योजनेपासून जिल्ह्यातील मका पीक उत्पादक शेतकरी बांधव वंचित राहू नये म्हणून खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय रेल्वे तथा उपभोक्ता कार्य, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री पीयुष गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मान्यवरांना केली आहे.

अमरावती जिल्ह्याच्या प्राप्त उद्दिष्टानुसार शेतक-यांच्या मका पीकाची खरेदी सुरू झालेली असताना उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यासह विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर अनेक शेतकरी बांधवांचा मका खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांचा एक मोठा वर्ग यापासून वंचित राहत आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या परिस्थितीचा विचार करता मका पीकाचे उद्दिष्ट वाढवून द्यावे, अशी विनंती पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री श्री. गोयल यांना पत्रान्वये केली आहे.

केंद्रीय उपभोक्ता कार्य, खाद्य व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही पालकमंत्र्यांनी याबाबत निवेदन पाठविले आहे. राज्य शासनानेही केंद्र शासनाला विनंती करण्याबाबत पत्रही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना पाठवले आहे.

कोरोना संकटकाळामुळे कृषी क्षेत्रात अनेक अडचणी आल्या. त्यासाठी शासनाकडून या काळात विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यातील धान्य उत्पादक शेतकरी बांधव आधारभूत खरेदी योजनेपासून वंचित राहू नयेत.

यासाठी उद्दिष्ट वाढवणे गरजेचे आहे. तरी उद्दिष्ट वाढवून मिळावे, अशी मागणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Increase-the-target-for-maize-procurement-in-the-basic-procurement-scheme---Guardian-Minister-Adv-Yashomati-Thakur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समृद्धी महामार्गालगतच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना योग्य रस्ता उपलब्ध करून द्या – पालकमंत्री सुनील केदार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Provide-proper-roads-to-farmers-for-farming-along-Samrudhi-Highway---Guardian-Minister-Sunil-Kedar</link>
            <description>वर्धा ( जिमाका):- समृद्धी महामार्गाच्या लगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेताला लागून होणाऱ्या भिंतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीची वहिवाट बंद होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.  शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच  पावसाचे पाणी शेतात शिरून पिकाचे नुकसान होऊ नये  यासाठी भूमिगत गटार  बांधकाम योग्य पद्धतीने करण्यात यावे असे निर्देश पशुसंवर्धनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिले.

आर्वी येथील  उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-12-29/palamantri-kedar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वर्धा ( जिमाका):- समृद्धी महामार्गाच्या लगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेताला लागून होणाऱ्या भिंतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीची वहिवाट बंद होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.  शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच  पावसाचे पाणी शेतात शिरून पिकाचे नुकसान होऊ नये  यासाठी भूमिगत गटार  बांधकाम योग्य पद्धतीने करण्यात यावे असे निर्देश पशुसंवर्धनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिले.

आर्वी येथील  उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या जमिनीतील छोटे तुकडे शिल्लक राहिल्यामुळे शेतकरी तिथे पीक घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अशी प्रकरणे विशेष बाब म्हणून मंजूर करून घेण्यासाठी व शेतकऱ्यांना त्या शेतीचे पैसे देण्यासाठी  शासनाकडे प्रस्ताव पाठवावा अशा सूचना श्री. केदार यांनी दिल्या.

महामार्गाच्या कामासाठी लागणारे बांधकाम साहित्य आणण्यासाठी आजूबाजूच्या गावातील रस्त्यांचा वाहतुकीसाठी उपयोग  करण्यात आल्यामुळे जिल्हा व गावरस्ते  खराब झाले आहेत.  महामार्गाच्या कामामुळे खराब झालेले हे सर्व रस्ते दुरुस्ती करून देण्यात यावे तसेचआर्वी  तालुक्यातील  सर्व शेत पांदण रस्त्यांची कामे कंपनी सामाजिक दायित्व निधीतून  करून देण्याच्या सूचना श्री. केदार यांनी यावेळी दिल्या.

आष्टी व कारंजा नगर पंचायत  क्षेत्रातील भूमिगत गटार योजना व रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. तसेच कारंजा नगर पंचायतीसाठी नियोजित पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंत्रालयात पाठपुरावा करून मंजूर करून घेतो अशी हमी त्यांनी याप्रसंगी उपस्थित लोकप्रतिनिधींना दिली.  कारंजा नगर पंचायत क्षेत्रातील  घरकुल बांधण्यासाठी पूर्वी 113 कुटुंबांना देण्यात आलेल्या पट्ट्यांची यादी एकदा पुन्हा तपासून घ्यावी.  त्यातील हयात नसलेल्या किंवा तिथे राहत नसलेल्या कुटुंबांची नावे वगळून इतरांच्या नावाचा त्यात समावेश करण्यात यावा असेही त्यांनी तहसीलदार आणि  मुख्याधिकारी यांना सांगितले.

कारंजा येथील तालुका क्रीडा संकुलाची जागा ही झुडपी जंगल प्रकारात येत असल्यामुळे, त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेऊन त्याचा प्रस्ताव वन विभागाकडे पाठवावा असेही पालकमंत्री श्री. केदार यांनी  सांगितले.  या बैठकीला अमर काळे,उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, समृद्धी महामार्गाचे नवनगरे प्रशासक  उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, तहसीलदार आष्टी आशिष वानखेडे, आर्वी- विद्याधर चव्हाण, कारंजा-  सचिन कुमावत, आष्टी व कारंजा मुख्याधिकारी पल्लवी राऊत उपस्थित होत्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Provide-proper-roads-to-farmers-for-farming-along-Samrudhi-Highway---Guardian-Minister-Sunil-Kedar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गोरगरीब माणसाचे अश्रू पुसण्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्पर्धा करावी – पालकमंत्री सुनील केदार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/People-representatives-should-compete-to-wipe-away-the-tears-of-poor-people---Guardian-Minister-Sunil-Kedar</link>
            <description>वर्धा(जिमाका) :-  लोकप्रतिनिधींनी गोरगरीब, रंजल्या–गांजल्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी स्पर्धा करावी. त्यांचे दुःख समजून घेऊन त्यांच्या घरापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी स्पर्धा केली पाहिजे, केवळ नाव फलकावर लावण्यासाठीची स्पर्धा लोकशाहीला घातक ठरते, असे प्रतिपादन पशुसंवर्धनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी देऊरवाडा आर्वी रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी केले. 

आर्वी येथे नगरपरिषद चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अमर काळे, नागोरा लोंढ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-12-29/sunilk.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वर्धा(जिमाका) :-  लोकप्रतिनिधींनी गोरगरीब, रंजल्या–गांजल्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी स्पर्धा करावी. त्यांचे दुःख समजून घेऊन त्यांच्या घरापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी स्पर्धा केली पाहिजे, केवळ नाव फलकावर लावण्यासाठीची स्पर्धा लोकशाहीला घातक ठरते, असे प्रतिपादन पशुसंवर्धनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी देऊरवाडा आर्वी रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी केले. 

आर्वी येथे नगरपरिषद चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अमर काळे, नागोरा लोंढे, आदी उपस्थित होते. श्री. केदार यावेळी बोलताना म्हणाले, या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यावर राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला.  कोरोनाच्या काळात आरोग्य सुविधा, धान्यपुरवठा सुरळीत राहिल याची दक्षता घेतानाच जिल्ह्यात कुणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली.  एप्रिल व  मे या दोन महिन्यात नवीन 9 हजार शिधापत्रिका वितरित केल्यात. यामुळे गोरगरिबांच्या, परितक्त्या महिलांच्या घरात कुणीही उपाशी झोपण्याची वेळ आली नाही. 

हा जिल्हा कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो हे सांगताना त्यांनी  अमरावती जिल्ह्याप्रमाणे वर्धा जिल्ह्यातही कॉटन क्लस्टर  निर्माण करण्यात येईल असे सांगितले. आर्वी परिसरात अशा पद्धतीचे  कॉटन क्लस्टर तयार करण्यात येईल. यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकरी, त्यावर प्रक्रिया करणारे जिनिंग व तयार झालेल्या  कापूस गाठींना  बाजारपेठ उपलब्ध होऊन येथील शेतकऱ्यांच्या हातात जास्त पैसा मिळेल.  शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी पाणी आणि शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते निर्माण करून देणे  या दोन गोष्टी या जिल्ह्यात पुढील एक वर्षभरात पूर्ण करण्याचा निर्णय पालकमंत्री म्हणून घेतला आहे.  सिंचन विहिर धडक योजनेचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना लवकरच उपलब्ध होतील अशी ग्वाही श्री. केदार यांनी  यावेळी दिली. 

लोक कल्याणकारी कायद्यांसाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. जेव्हा सर्वसामान्य जनतेला कायदे अडचणीचे वाटतात तेव्हा पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीशी उभा राहील. जनतेच्या खांद्याला खांदा लावून त्या कायद्याच्या विरोधात लढायला तयार असेल अशी हमी  त्यांनी यावेळी बोलताना दिली. याप्रसंगी अमर काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/People-representatives-should-compete-to-wipe-away-the-tears-of-poor-people---Guardian-Minister-Sunil-Kedar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गडचिरोलीमधील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार सेंट्रल किचनद्वारे जेवण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Students-of-Adivasi-Ashram-School-in-Gadchiroli-will-get-meals-through-Central-Kitchen</link>
            <description>मुंबई: गडचिरोलीतील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सकस, चांगल्या प्रतीचे व पौष्टिक आरोग्यदायी जेवण मिळावे, यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे गडचिरोलीमध्ये मध्यवर्ती स्वयंपाकगृह (सेंट्रल किचन) उभारण्यात येणार आहे. टाटा ट्रस्ट व बीपीसीएल यांच्या सहकार्याने सुमारे पाच हजार जणांसाठी जेवण बनविण्याची सोय येथे होणार आहे.
 
ग्रामीण भागात असणाऱ्या शासकीय आश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-12-28/aadiwasi-kichan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: गडचिरोलीतील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सकस, चांगल्या प्रतीचे व पौष्टिक आरोग्यदायी जेवण मिळावे, यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे गडचिरोलीमध्ये मध्यवर्ती स्वयंपाकगृह (सेंट्रल किचन) उभारण्यात येणार आहे. टाटा ट्रस्ट व बीपीसीएल यांच्या सहकार्याने सुमारे पाच हजार जणांसाठी जेवण बनविण्याची सोय येथे होणार आहे.
 
ग्रामीण भागात असणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे आणि पोषणमूल्य असलेले जेवण उपलब्ध व्हावे यासाठी आदिवासी विकास विभागाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ठाणे, डहाणू येथे मध्यवर्ती स्वयंपाकगृह सुरू करण्यात आले होते. त्याच धर्तीवर गडचिरोलीमध्ये हे स्वयंपाकगृह उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी एकावेळी 5 हजार व्यक्तींसाठी जेवण बनविण्याची क्षमता असलेले अद्ययावत स्वयंपाकगृह उभारण्यात येईल. या स्वयंपाकगृहाचा लाभ परिसरातील 11 आश्रमशाळांमधील व 14 वसतिगृहातील सुमारे 4 हजार 750 विद्यार्थ्यांना होणार आहे. यामध्ये नाष्टा, दोन वेळेचे जेवण व अल्पोपहार तयार करण्यात येईल. हे अन्न विशेष वाहनांच्या माध्यमातून 60 किमी परिसरातील शासकीय आश्रमशाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, वसतीगृहे यांना पुरविण्यात येणार आहे. या स्वयंपाकगृहातील कर्मचाऱ्यांना टाटा ट्रस्टच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्वयंपाकगृह उभारणीचा सर्व भांडवली खर्च हा टाटा ट्रस्ट व बीपीसीएल यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मधून करण्यात येणार आहे.
 
या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाचे कामकाज चालविण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती आणि आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Students-of-Adivasi-Ashram-School-in-Gadchiroli-will-get-meals-through-Central-Kitchen</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सायकल आणि मेट्रो प्रवास हाच खरा आरोग्याचा मंत्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Bicycle-and-metro-travel-is-the-true-mantra-of-health</link>
            <description>अमरावती : महा मेट्रो तर्फे प्रवाशांच्या सुविधेकरिता अनोखे उपक्रम राबवले जात आहेत. मेट्रो ट्रेन मध्ये सायकल ने प्रवास, सेलिब्रेशन ऑन व्हील योजना, मेट्रो स्थानकावर फिडर सर्व्हिस सारख्या उपक्रमांच्या माध्यमाने प्रवाश्यांकरीता विविध सोयी मेट्रो तर्फे दिल्या जात आहेत. मेट्रो ट्रेनमध्ये सायकल नेण्यासारख्या उपक्रमाला तर नागपूरकरांनी भक्कम पाठिंबा दिला असून आता रोज मेट्रो ट्रेनमध्ये सायकलीसह नागपूरकर प्रवास करताना दिसत आहेत.

मेट्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-12-24/cycle-by-metro.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अमरावती : महा मेट्रो तर्फे प्रवाशांच्या सुविधेकरिता अनोखे उपक्रम राबवले जात आहेत. मेट्रो ट्रेन मध्ये सायकल ने प्रवास, सेलिब्रेशन ऑन व्हील योजना, मेट्रो स्थानकावर फिडर सर्व्हिस सारख्या उपक्रमांच्या माध्यमाने प्रवाश्यांकरीता विविध सोयी मेट्रो तर्फे दिल्या जात आहेत. मेट्रो ट्रेनमध्ये सायकल नेण्यासारख्या उपक्रमाला तर नागपूरकरांनी भक्कम पाठिंबा दिला असून आता रोज मेट्रो ट्रेनमध्ये सायकलीसह नागपूरकर प्रवास करताना दिसत आहेत.

मेट्रो ट्रेन मध्ये सायकलसह प्रवास करण्याच्या या उपक्रमाला सर्व सामान्य जनतेसह शहरातील नावाजलेल्या डॉक्टरांनी देखील भरघोस प्रतिसाद दिला आहे. नित्य नेमाने सायकल चालवत स्वतःला फिट ठेवणाऱ्या या डॉक्टरांनी खापरी मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान मेट्रोतुन सायकल सह प्रवास करत एक वेगळाच अनुभव घेतला. मेट्रोच्या माध्यमाने सायकलसह प्रवास करण्याच्या या उपक्रमात नागपुरातील डॉ रम्या निसळ, डॉ शैलेश निसळ, डॉ धनंजय बोकारे, डॉ राजेश सिंघवी आणि डॉ किरण बेलसरे या निष्णात डॉक्टरांनी सहभाग घेतला.
मेट्रोचा सायकलसह केलेला हा प्रवास आपल्याकरिता अतिशय अनोखा होता असे मत डॉ रम्या निसळ यांनी व्यक्त केले. मेट्रो गाडीतून सायकल नेण्याचा हा प्रयोग अतिशय आपल्याला रुचल्याचे डॉ निसळ म्हणाल्या. मेट्रोने प्रवास करताना नागपूरचे विहंगम दृश्य बघायला मिळते, असे हि त्या म्हणालात. सायकलने प्रवास करणे शारीरिक दृष्टया लाभदायक असून सायकल आणि मेट्रो - या दोन साधनांचा उपयोग करत प्रवास करणे हे आरोग्याकरिता लाभदायक असल्याचे डॉ किरण बेलसरे म्हणाले. 

मेट्रो आणि सायकल - या दोन्हीही साधनांनी प्रवास करताना प्रदूषण होत नसून हा एक महत्वाचा मुद्दा असल्याचे मत पेश्याने सर्जन असलेले आणि पर्यावरणा संबंधी विषयांशी जिव्हाळा असलेले डॉ राजेश सिंघवी म्हणाले. या सर्व बाबींचा विचार करत नागपूरकरांनी शहरात प्रवास करताना या दोन्हीही साधनांचा वापर अधिकाधिक प्रमाणात करावा असे आवाहन देखील या सर्व मान्यवर डॉक्टरांनी या प्रसंगी केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Bicycle-and-metro-travel-is-the-true-mantra-of-health</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महा मेट्रो : सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर स्टेशन दरम्यान १२.०० कि.मी. ट्रॅकचे कार्य पूर्ण  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Maha-Metro-Between-Sitabardi-Interchange-to-Prajapati-Nagar-Station-12-km</link>
            <description>अकोला : महा मेट्रोच्या सिताबर्डी ते प्रजापती नगर कॉरीडोरचे कार्य जलद गतीने सुरु असून, रिच – ४ या मार्गिकेवर सुमारे १६.०० की.मी. (अप अँड डाऊन लाईन) मधिल १२.०० कि.मी. एवढ्या मेट्रो मार्गावर रूळ बसविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. या मार्गावरील निर्माण कार्यदरम्यान लावण्यात आलेले बहुतेक भागातील प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असल्याने त्या भागातील बॅरिकेडस काढण्यात आले आहे. 

मुख्य बाब म्हणजे या मार्गिकेवर महा मेट्रो देशातील २३१ मीटर लांबीचा ब्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-12-19/workprogress.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अकोला : महा मेट्रोच्या सिताबर्डी ते प्रजापती नगर कॉरीडोरचे कार्य जलद गतीने सुरु असून, रिच – ४ या मार्गिकेवर सुमारे १६.०० की.मी. (अप अँड डाऊन लाईन) मधिल १२.०० कि.मी. एवढ्या मेट्रो मार्गावर रूळ बसविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. या मार्गावरील निर्माण कार्यदरम्यान लावण्यात आलेले बहुतेक भागातील प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असल्याने त्या भागातील बॅरिकेडस काढण्यात आले आहे. 

मुख्य बाब म्हणजे या मार्गिकेवर महा मेट्रो देशातील २३१ मीटर लांबीचा ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सिताबर्डी ते कॉटन मार्केट पर्यत निर्माण कार्य सुरु आहे. भारतीय रेल्वेच्या ट्रॅक वरून १०० मीटरचा एक स्पॅन (३ मीटरचा एक गर्डर) या रेल्वे ट्रक वरून राहणार आहे. तसेच मेट्रो या मार्गिकेच्या ८९ % व्हायाडक्टचे कार्य पूर्ण झाले आहे. तसेच या मार्गिकेवरील मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य गतीने सुरु आहे.   

सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.३० किमीच्या या मार्गावर एकूण ०९ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे ज्यामध्ये कॉटन मार्केट,नागपूर रेल्वे स्टेशन,दोसर वैश्य चौक,अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलीफोन एव्सचेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक,प्रजापती नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. नागपूरच्या पूर्व आणि पश्चिम नागपूर भागांना सेंट्रल एव्हेन्यू हा एक प्रमुख मार्ग आहे. 

या मेट्रो मार्गिकेला लागून गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ इत्यादी असे प्रमुख व्यापारिक क्षेत्र आहे. वाहतुकीची सुविधा या क्षेत्राकरता महत्वाची असून, मेट्रो रेल सेवेच्या माध्यमाने निश्चितच हे पूर्ण होणार आहे. नागपूरचा सेन्ट्रल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन येथून होते.नागपूर शहराचा विस्तार होत असतांना या मार्गवरील वाहतूक देखील सातत्याने वाढली. बाजारपेठ वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबवतांना मेट्रोने पुरेपूर काळजी घेतली. या मार्गीकेवरील प्रवासी सेवा सुरु झाल्यावर मेयो हॉस्पिटल,रेल्वे स्थानक,कॉटन मार्केट,इतवारी बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाणे सोईस्कार ठरेल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Maha-Metro-Between-Sitabardi-Interchange-to-Prajapati-Nagar-Station-12-km</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 15 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला मेट्रोतून प्रवास ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Senior-officials-traveled-by-Nagpur-Metro</link>
            <description>अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊननंतर मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. प्रत्येक फेरीनंतर होणाऱ्या निर्जंतुकीकरणासोबतच सर्व नियमांचे पालन होत असलेल्या नागपूर मेट्रोचा प्रवास अत्यंत सुरक्षित असून विदर्भातून नागपुरात येणाऱ्या नागरिकांनीही मेट्रो प्रवासाचा आनंद घ्याव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-12-15/metropravas.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊननंतर मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. प्रत्येक फेरीनंतर होणाऱ्या निर्जंतुकीकरणासोबतच सर्व नियमांचे पालन होत असलेल्या नागपूर मेट्रोचा प्रवास अत्यंत सुरक्षित असून विदर्भातून नागपुरात येणाऱ्या नागरिकांनीही मेट्रो प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नागपुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. 

नागपूर मेट्रोने अधिकाधिक लोकांनी प्रवास करावा यासाठी महामेट्रोतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नागपुरातील आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांनी नुकतीच मेट्रोची सफर केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., एनएमआरडीएच्या आयुक्त शीतल उगले-तेली, पोलिस आयुक्त अमितेशकुमार,  वाहतूक पोलिस उपनिरीक्षक सारंग आव्हाड यांनी मेट्रोच्या सुरक्षित प्रवासाचा आनंद लुटला. मेट्रोचा प्रवास अत्यंत सुरक्षित असून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि वाढत्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपुरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मेट्रोने प्रवास करावा, असे आवाहन या अधिकाऱ्यांनी केले.

राजकीय नेत्यांचीही मेट्रो सफर
नागपुरात येणाऱ्या आणि नागपुरातील राजकीय नेत्यांनीही मेट्रोची सफर केली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार मोहन मते, माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी सुरक्षित मेट्रोची सफर करण्याचे आवाहन प्रवाशांना केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Senior-officials-traveled-by-Nagpur-Metro</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आता धावत्या ‘मेट्रो’त करा वाढदिवसाचे आयोजन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Celebrate-your-birthday-in-Nagpur-Metro-now</link>
            <description>चंद्रपूर, धावत्या मेट्रोमध्ये वाढदिवसाचे किंवा अन्य कार्यक्रमांचे सेलिब्रेशन….ही संकल्पनाच धम्माल आहे ना….! तर मग सज्ज व्हा धम्माल करण्यासाठी….सेलिब्रेशन ऑन व्हील करण्यासाठी….नागपूर मेट्रोने यासाठी एक आगळीवेगळी संकल्पना मांडली आणि अल्पावधीतच या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. 
मेट्रोने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे सुरू केले आहे. धावत्या गाडीत वाढदिवस साजरा करायचा असेल तर आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-12-08/celibration.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर, धावत्या मेट्रोमध्ये वाढदिवसाचे किंवा अन्य कार्यक्रमांचे सेलिब्रेशन….ही संकल्पनाच धम्माल आहे ना….! तर मग सज्ज व्हा धम्माल करण्यासाठी….सेलिब्रेशन ऑन व्हील करण्यासाठी….नागपूर मेट्रोने यासाठी एक आगळीवेगळी संकल्पना मांडली आणि अल्पावधीतच या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. 
मेट्रोने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे सुरू केले आहे. धावत्या गाडीत वाढदिवस साजरा करायचा असेल तर आता मेट्रो तुम्हाला भाड्याने मिळेल. त्यासाठी केवळ तीन हजार रुपये मोजावे लागतील. फक्त वाढदिवसच नव्हे तर इतरही उत्सवी कार्यक्रमासाठी ही योजना आहे. ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ असे त्याला नाव देण्यात आले आहे. नागपुरातील मेट्रो ही जागतिक दर्जाची असल्याचा दावा नेहमीच केला जातो. अतिशय विक्रमी वेळेत तिचे दोन टप्पे सुरू झाले. प्रवासी वाढावे म्हणून महामेट्रो अनेक उपक्रम राबवत आहे. नव्या योजनेनुसार, तुम्ही तुमचा वाढदिवस धावत्या मेट्रोत साजरा करू शकता. ३ कोचच्या मेट्रोमध्ये आयोजकांना १५० जणांना बोलवता येईल. मेट्रोची क्षमता जास्त असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता एका वेळी केवळ १५० जणांना प्रवेश असेल. 
सेलिब्रेशनसाठी तुम्हाला मेट्रोची बुकिंग करायची असेल तर एका तासाकरिता केवळ तीन हजार रुपये भाडे आकारले जाईल. अतिरिक्त वेळेकरिता दोन हजार प्रति तास द्यावे लागेल. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी महामेट्रो सजावट करून देणार आहे. केवळ नागपुरातीलच नव्हे तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसह पश्चिम विदर्भातील नागरिकही या ‘सेलिब्रेशन’चा आनंद घेऊ शकतील. यासाठी सात दिवसअगोदर मेट्रोचे मुख्यालय असलेल्या दीक्षाभूमीसमोरील मेट्रो भवन येथे बुकिंग करावी लागेल. अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी ०७१२-२५५४२१७ येथे संपर्क साधू शकता. akhilesh.halve@mahametro.org या मेलवरही आपण संपर्क साधू शकता. चला तर मग तयार व्हा….सेलिब्रेशनसाठी….! ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Celebrate-your-birthday-in-Nagpur-Metro-now</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 12 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पदवीधर निवडणूक : संदीप जोशी यांनी सादर केला नामांकन अर्ज  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Graduate-election-Nomination-application-submitted-by-Sandeep-Joshi</link>
            <description>नागपूर पदवीधर मतदार संघ निवडणूक वेळापत्रक जाहीर झाले. आज भाजपाचे उमेदवार नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी नामांकन अर्ज सादर केला. यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, माज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-11-12/sandip-joshi-submit-application.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर पदवीधर मतदार संघ निवडणूक वेळापत्रक जाहीर झाले. आज भाजपाचे उमेदवार नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी नामांकन अर्ज सादर केला. यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके, डॉ.राजीव पोतदार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. 
पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपाने महापौर संदीप जोशी यांना तर कॉंगेसने अभिजीत वंजारी यांनी उमेदवारी घोषित केली आहे. तर बेरोजगारी युवक संघटनेतर्फे निलेश कराळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी संदीप जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. पदवीधर मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे, तो कायम राखील, असा विश्वास संदीप जोशी यांनी यावेळी व्यक्त केला.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Graduate-election-Nomination-application-submitted-by-Sandeep-Joshi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 16 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपुरात आजपासून मेट्रो  सुरु       ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Metro-starts-in-Nagpur-from-today</link>
            <description>




नागपूर : 

अनलॉक-५ जाहीर करण्यात आल्यानंतर आजपासून मेट्रो सेवेलाही सुरुवात होत आहे. आजपासून सीताबर्डी इंटरचेन्ज ते लोकमान्य नगर  मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळपासून रात्री ८ दरम्यान दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-10-16/unnamed.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[




नागपूर : 

अनलॉक-५ जाहीर करण्यात आल्यानंतर आजपासून मेट्रो सेवेलाही सुरुवात होत आहे. आजपासून सीताबर्डी इंटरचेन्ज ते लोकमान्य नगर  मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळपासून रात्री ८ दरम्यान दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु राहणार आहे.  

कोरोनाच्या संकटामुळे मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली होती. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामेट्रोने ५० टक्के सवलत दिली आहे. येत्या रविवारपासून ऑरेंज मार्गिकेवर रिच -१ अंतर्गत सीताबर्डी इंटरचेन्ज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान त्याचप्रमाणे प्रवासी सेवा सुरु होत आहे. मेट्रो प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक आहे. मास्क घातल्याशिवाय प्रवाशाला मेट्रो स्थानकावर प्रवेश मिळणार नाही. स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे तापमान तपासले जाणार आहे.  उपकरणांना स्पर्श कमी व्हावा यासाठी प्रवाशांनी डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावीत यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. सर्व मेट्रो ट्रेन आणि स्टेशनचे सातत्याने निर्जंतुकीकरण देखील करण्यात येणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Metro-starts-in-Nagpur-from-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अजनी चौक,रहाटे कॉलोनी,एलएडी चौक आणि बंसी  नगर मेट्रो स्टेशनला ‘सीएमआरएस’चे प्रमाणपत्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/CMRS-Certificate-to-Ajni-Chowk--Rahate-Colony-LAD-Chowk-and-Bansi-Nagar-Metro-Station</link>
            <description>नागपूर : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मेट्रो प्रवासी सेवा बंद असली तरीही याच लॉकडाऊनच्या काळात महा मेट्रोने कार्याचा वेग कायम ठेवत स्टेशन निर्माण कार्य पूर्ण केले. रहाटे कॉलोनी, अजनी चौक, बंसी नगर आणि एलएडी मेट्रो मेट्रो स्टेशन देखील आता अनलॉक होण्यास सज्ज झाले असून रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी या चारही मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु करण्या संबंधी प्रमाणपत्र प्रदान केले.

श्री. जनक कुमार गर्ग यांनी   (रिच १ – ऑरेंज अँक्वा लाईन) अंतर्गत असलेल्या अजनी चौक व रहाटे कॉलोनी तसेच (रिच ३ – ऑरेंज अँक्वा लाईन)  येथील एलएडी चौक तसेच बंसी नगर मेट्रो मेट्रो स्टेशनची पाहणी करत स्टेशन परिसरात प्रवाश्यांकरता असलेल्या विविध सुविधांचे निरीक्षण करत स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या सोयी-सुविधा सोबत संरक्षा व सुरक्षेचा आढावा घेत सीएमआरएस पथकाने समाधान व्यक्त केले होते.  
अजनी चौक,रहाटे कॉलोनी, एलएडी चौक आणि  बंसी नगर मेट्रो स्थानकांचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे नव्याने मेट्रो सेवा सुरु होईल १२ मेट्रो स्टेशनच्या ऐवजी आता १६ मेट्रो स्टेशन (ऑरेंज लाईन मार्गिकेवरील ०८ मेट्रो स्टेशन व अँक्वा लाईन मार्गिकेवरील ०८ मेट्रो स्टेशन) वरून मेट्रो सेवा सुरु होऊ शकेल.     

कठीण परिस्थितीवर मात करित गतिमान कार्याचा ठसा महा मेट्रोने उमटवला:   कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आले व काही भागातील स्टेशन तसेच व्हायडक्टचे निर्माण कार्य थांबले. शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार महा मेट्रोने निर्माण कार्य पुनः सुरु करण्यास सुरुवात केली.  परंतु </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-10-12/metrostation.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मेट्रो प्रवासी सेवा बंद असली तरीही याच लॉकडाऊनच्या काळात महा मेट्रोने कार्याचा वेग कायम ठेवत स्टेशन निर्माण कार्य पूर्ण केले. रहाटे कॉलोनी, अजनी चौक, बंसी नगर आणि एलएडी मेट्रो मेट्रो स्टेशन देखील आता अनलॉक होण्यास सज्ज झाले असून रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी या चारही मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु करण्या संबंधी प्रमाणपत्र प्रदान केले.

श्री. जनक कुमार गर्ग यांनी   (रिच १ – ऑरेंज अँक्वा लाईन) अंतर्गत असलेल्या अजनी चौक व रहाटे कॉलोनी तसेच (रिच ३ – ऑरेंज अँक्वा लाईन)  येथील एलएडी चौक तसेच बंसी नगर मेट्रो मेट्रो स्टेशनची पाहणी करत स्टेशन परिसरात प्रवाश्यांकरता असलेल्या विविध सुविधांचे निरीक्षण करत स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या सोयी-सुविधा सोबत संरक्षा व सुरक्षेचा आढावा घेत सीएमआरएस पथकाने समाधान व्यक्त केले होते.  
अजनी चौक,रहाटे कॉलोनी, एलएडी चौक आणि  बंसी नगर मेट्रो स्थानकांचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे नव्याने मेट्रो सेवा सुरु होईल १२ मेट्रो स्टेशनच्या ऐवजी आता १६ मेट्रो स्टेशन (ऑरेंज लाईन मार्गिकेवरील ०८ मेट्रो स्टेशन व अँक्वा लाईन मार्गिकेवरील ०८ मेट्रो स्टेशन) वरून मेट्रो सेवा सुरु होऊ शकेल.     

कठीण परिस्थितीवर मात करित गतिमान कार्याचा ठसा महा मेट्रोने उमटवला:   कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आले व काही भागातील स्टेशन तसेच व्हायडक्टचे निर्माण कार्य थांबले. शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार महा मेट्रोने निर्माण कार्य पुनः सुरु करण्यास सुरुवात केली.  परंतु कार्य सुरु करण्यापुर्वीच महा मेट्रोला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला मेट्रोचे बहुतांश कामगार लॉकडाऊनच्या पूर्वी आपल्या मूळ गावी अडकले तर काही कामगार या काळात परत गेले ज्यामुळे  कामगारांना त्यांच्या गावावरून नागपूर येथे येण्यास समस्या उद्भवू लागल्या त्यामुळे निर्माण कार्य सुरु करणे कठीण होते. तरीही या परिस्थितीवर मात करीत महा मेट्रोने स्थानिक प्रशासनाची मंजुरी घेत बंगाल, राजस्थान, झारखंड या राज्या मध्ये अडकलेल्या कामगारांना परत आणण्याकरिता नागपूर येथून  बसेसची व्यवस्था केली. या राज्यामध्ये बस पाठवित सोशल डिस्टंसिंगचे पालन करित ५० आसन क्षमतेच्या बसमध्ये २५-२५ कामगारांना नागपूर येथे परत आणण्यात आले.  
नागपूर येथून निघालेल्या बसेस ना वेगवेगळ्या राज्यात जाण्या करिता ४-५ दिवस लागले व तसेच येतांना सुद्धा सर्व सुरक्षा उपाय योजना करीत या कामगारांना  सुखरूप नागपूर येथे आणत पुनः गतिमान निर्माण कार्याला सुरुवात केली व मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य पूर्ण केल्या सोबतच सीएमआरएसचे प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले.     
 
व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीक्षित यांनी मानले कामगारांचे आभार : रहाटे कॉलोनी,अजनी चौक बंसी नगर आणि एलएडी चौक मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु करण्या संबंधी सीएमआरएस यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याच्या प्रति महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी कठीण परिस्थितीवर मात करीत केल्या निर्माण कार्याबद्दल सर्व कामगार,निर्माण कार्यस्थळी असलेलेकर्मचारी,अधिकारी यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. अधिकाऱ्यांना संबधित  करतांना  डॉ. दीक्षित यांनी सांगितले कि सदर कार्य आपल्या मेहनत मुळे यशस्वी झाले तसेच यापुढे ही अश्याच आवाहनांना पुढे जात सदर प्रकल्प यशस्वी रित्या पूर्ण करण्या संबंधी सूचना दिल्या.

रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशन: हाटे कॉलोनी मेट्रो स्टेशन या स्टेशनचे सुंदर डिझाईन तयार करण्यात आले परिसराचे भौगलिक स्थितीचे अध्ययन करून महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ .ब्रिजेश दीक्षित यांनी हिरवळीने परिपूर्ण सदर स्टेशन हिरवेगार बनविण्याचा निर्णय घेतला त्याच आधारे स्टेशनच्या इमारतीचे  डिझाईन तयार करण्यात आले. आयटीआय,अंधविद्यालय, स्वास्थ उपसंचालक कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालय, सार्वजनिक कार्यालय तसेच रहिवासी कॉलोनीतील रहिवाश्यांना या स्थानकांचा लाभ मिळेल. वर्धा मार्गाहुन येणाऱ्या रस्त्यावरील प्रवाश्यासाठी सध्यस्थितीत रहाटे कॉलोनी चौक हा केंद्र बिंदू असून या मेट्रो स्टेशन परिसराला अधिक महत्व मिळणार.         

अजनी चौक मेट्रो मेट्रो स्टेशन : स्टेशन लगतच्या परिसरात अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालय, मंदिर, हॉल असल्यामुळे या परिसरात नागरिकांची नेहमीच रहदारी असते सदर मेट्रो स्टेशन सुरु झाल्यावर प्रवाश्याना तसेच स्थानिक नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. अजनी चौक मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफार्म पर्यंत पोहोचन्याकरिता महा मेट्रोने स्काय वॉकची व्यवस्था केली असून, नागरिकांना डाव्या बाजूने याचा उपयोग करता येणार आहे. ११५ मी. लांबीचा स्काय वॉक महा मेट्रोने या ठिकाणी तयार केला आहे. अजनी चौक मेट्रो स्टेशनची उभारणी ४८१५. ०० वर्ग मीटर क्षेत्रात करण्यात आली असून,  स्टेशनच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन/निर्गमनची व्यवस्था आहे. ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स  लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अश्या तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.

एलएडी चौक मेट्रो स्टेशन: अँक्वा लाईनवरील एलएडी चौक मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेकरिता सुसज्ज          स्टेशन लगतच्या परिसरात अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालय, हॉस्पिटल, तसेच रहिवासी परिसर असल्यामुळे या परिसरात प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते. शहरातील इतर भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या स्थानकाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. एलएडी चौक मेट्रो स्टेशनची उभारणी ४४६६. ३३ वर्ग मीटर क्षेत्रात करण्यात आली असून, स्टेशनच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन/निर्गमनची व्यवस्था आहे. ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स  लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अश्या तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. 

बंसी नगर मेट्रो स्टेशन : स्टेशन लगतच्या परिसरात अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहत, मोठी बाजारपेठ असल्यामुळे या परिसरात प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते. महत्वाचे म्हणजे वाढत्या शहरासोबतच, नागपुरातील रहिवासी भाग देखील वाढला आहे गेल्या काही वर्षात हिंगणा मार्गाच्या दोन्हीही बाजूला रहिवासी संकुलांची मोठ्या प्रमाणात भर पडल्याने या भागातील लोकसंख्या वाढली आहे. यामुळे या मार्गावर नोकरी, शिक्षण किंवा उद्योगाच्या निमित्ताने रोज प्रवास करणाऱ्या तसेच येथील रहिवाश्यांना या मेट्रो स्टेशनचा नक्कीच फायदा मिळणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/CMRS-Certificate-to-Ajni-Chowk--Rahate-Colony-LAD-Chowk-and-Bansi-Nagar-Metro-Station</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने १६ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/16-year-old-student-commits-suicide</link>
            <description>अमरावती : ऑनलाईन शिक्षणाला शेतकरी वडील मोबाईल घेऊन देऊ शकले नसल्याने अमरावतीच्या सावरखेड गावात १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील निंभी येथे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-10-06/commits-suicide.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अमरावती : ऑनलाईन शिक्षणाला शेतकरी वडील मोबाईल घेऊन देऊ शकले नसल्याने अमरावतीच्या सावरखेड गावात १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील निंभी येथे राहणारा अनिकेत नरेंद्र वानखडे हा महाराष्ट्र विद्यालय इयत्ता अकरावीत शिकत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे सद्या शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळेद्वारे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु या ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारा महागडा  मोबाईल घेऊन देण्याची ऐपत त्याच्या कुटुंबाची नव्हती.
आधीच सोसायटीचे ६० हजारांचे कर्ज त्यात वडील अल्पभूधारक शेतकरी असून अति पावसामुळे सोयाबीन व कपाशीचे अतोनात नुकसान झाले. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. परंतु या ऑनलाईन शिक्षणासाठी घरच्या परिस्थिती अभावी आई-वडिलांकडून विद्यार्थ्यांना मोबाईल मिळत नाही. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले पण आपल्याला ते शिकता येत नाही याच विवंचनेतून अनिकेतने गळफास घेऊन यात्रा संपवली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/16-year-old-student-commits-suicide</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गोंडवाना विद्यापीठास  यूजीसीकडून १२ - बी दर्जा प्राप्त ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gondwana-University-gets-12B-status-from-UGC</link>
            <description>गोंडवाना विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून  १२ – बी दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा विकास </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-25/Gondwana-university-ugc.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गोंडवाना विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून  १२ – बी दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा विकास अधिक वेगाने होईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना हा दर्जा मिळवून देऊ, असे विद्यापीठाला आश्वस्त केले होते. या आश्वासनाची पूर्तता झाली असून यासाठी नगरविकासमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gondwana-University-gets-12B-status-from-UGC</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चंद्रपूर जिल्ह्यात 25 सप्टेंबर पासून 7 दिवस जनता कर्फ्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/7day-public-curfew-in-Chandrapur-district-from-September-25</link>
            <description>

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा व शहरात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 8 हजाराच्या जवळपास आलाय. शिवाय मृतांच्याही आकड्याने शंभरी पार केली आहे. 

अश्या स्तिथीत रुग्णांचे होत्साते हाल, खाजगी व शासकिय रुग्णालयांची अवस्था, कोरोना योध्देच कोरोनाग्रस्त होण्याचे वाढते प्रमाण, नागरिकांची ब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-09-21/lockdown-mumbai-pti-1598862772.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा व शहरात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 8 हजाराच्या जवळपास आलाय. शिवाय मृतांच्याही आकड्याने शंभरी पार केली आहे. 

अश्या स्तिथीत रुग्णांचे होत्साते हाल, खाजगी व शासकिय रुग्णालयांची अवस्था, कोरोना योध्देच कोरोनाग्रस्त होण्याचे वाढते प्रमाण, नागरिकांची बाजारात वाढणारी गर्दी, संसर्गातून कोरोनाची वाढलेली संख्या व इतर सर्व बाबींचा विचार केल्यास आता खरे लॉकडाऊन हवे अश्या प्रतिक्रियाही नागरिक व्यक्त करीत आहेत. 

आज 21 सप्टेंबर ला नियोजन इमारतीत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनातील लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना, जिल्हा अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुन्हा एकदा जिल्ह्यात वाढत्या कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी 'जनता कर्फ्यू' लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यावेळी शुक्रवारी 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत वरील बैठकीत संपूर्ण जिल्ह्यात एक आठवडा सार्वजनिक कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले

अनेक दिवसांपासून कोरोनाच्या काळ्या छायेत नसलेला चंद्रपूर जिल्हा आता समस्याग्रस्त होत आहे. नागपूर, पाठोपाठ आता चंद्रपूर जिल्ह्यातही कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पायबंद घालणे गरजेचे अहे. त्यासाठी नियम कठोर करणे आवश्‍यक आहे. म्हणूनच जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात येत आहे ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/7day-public-curfew-in-Chandrapur-district-from-September-25</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूरमध्ये उभारणार ॲग्रोटेक सेंटर –डॉ.नितीन राऊत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Agrotech-Center-to-be-set-up-in-Nagpur</link>
            <description>नागपूर जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याबरोबरच कृ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-09-18/Nitin-Raut-Agrotech1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या पुरवठा साखळीला अधिक चालना देणे, ग्रामीण कृषी उद्योगांना प्रोत्साहन देणे यासाठी अत्याधुनिक कृषी केंद्राची (ॲग्रोटेक सेंटर)  उभारणी नागपूर येथे करणार असल्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Agrotech-Center-to-be-set-up-in-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नो मास्क नो पेट्रोल नो डिझेल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/No-mask-no-petrol-no-diesel</link>
            <description>अकोला - अकोला शहर आणि जिल्ह्यात कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-09-17/no-msk-no-petrol.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अकोला - अकोला शहर आणि जिल्ह्यात कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे वारंवार आवाहन केले आहे. काही मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यात घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळून मास्क परिधान करणे आवश्यक आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/No-mask-no-petrol-no-diesel</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शहरात ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Janata-curfew-every-Saturday-and-Sunday-till-Sept-30</link>
            <description>नागपूर : झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. वारंवार आवाहन करूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे धोका निर्माण झाला आहे. अशात नागरिकांकडून आणि जनप्रतिनिधींकडूनही लॉकड</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-09-16/WhatsApp Image 2020-09-16 at 7.08.44 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. वारंवार आवाहन करूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे धोका निर्माण झाला आहे. अशात नागरिकांकडून आणि जनप्रतिनिधींकडूनही लॉकडाउनची मागणी होत आहे. लॉकडाउन कोरोनावरील उपाय नाही आणि सद्या प्रशासनामार्फत त्याला परवानगीही नाही. मात्र नागरिकांमध्ये जनजागृती यावी, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेउन जबाबदारीने वागावे यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत आता प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शहरात जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता.१८) रात्री ९.३० वाजतापासून ते सोमवारी (ता.२१) सकाळी ७.३० वाजतापर्यंत नागपूर शहरात जनता कर्फ्यू लागू राहिल, अशी घोषणा महापौर संदीप जोशी यांनी केली.

मनपा मुख्यालयातील आयुक्त कक्षात बुधवारी (ता.१६) झालेल्या जनप्रतिनिधींसोबतच्या बैठकीत महापौरांनी ही घोषणा केली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Janata-curfew-every-Saturday-and-Sunday-till-Sept-30</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे कोरोना पॉझेटिव्ह  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-District-Collector-Ravindra-Thackeray-Corona-Positive</link>
            <description>नागपूर, शहरात कोरोनाचे रूग्ण दिवेंसदिवस वाढत आहेत. आता यात नागपुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आता न</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-09-08/collector-nagpur-corona-media_202003387452.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर, शहरात कोरोनाचे रूग्ण दिवेंसदिवस वाढत आहेत. आता यात नागपुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आता नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजले आहे. यापूर्वी माजी नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचा काल कोरोना चाचणी अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना कोरोनाची कोणतेही लक्षण आढळून नसल्याचे सांगितले जाते आहे.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-District-Collector-Ravindra-Thackeray-Corona-Positive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 05 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मेट्रोच्या झाशी राणी चौक स्थानकावर कलाकृतीचा नमुना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/-Artwork-at-Metros-Jhashi-Rani-Chowk-station</link>
            <description>नागपूर मेट्रो प्रकल्पाअंतर्गत असलेल्या एक्वा मार्गिकेवर झांसी राणी स्टेशन येथे राणी लक्ष्मीबाई यांचे तैल चित्र(म्युरल) बसविले आहे. यात तै</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-09-05/Image_2020-09-05_003.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर मेट्रो प्रकल्पाअंतर्गत असलेल्या एक्वा मार्गिकेवर झांसी राणी स्टेशन येथे राणी लक्ष्मीबाई यांचे तैल चित्र(म्युरल) बसविले आहे. यात तैल चित्राने शहराच्या गजबजलेल्या झांसी राणी चौक येथील या मेट्रो स्थानकाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. 

अश्या प्रकारची कुठलीही कलाकृती मेट्रोच्या परिसरात उभारल्याचे हे दुसरे उदहरण आहे या आधी ऑरेंज लाइनवर असलेल्या छत्रपती चौक मेट्रो स्थानकाजवळील चौकातील पिलर वर अशीच एक सुंदर कलाकृती तयार केली आहे. या शिवाय रहाटे कॉलोनी मेट्रोस्थानकाजवळ `बेटीबचाव, बेटी पढाव’, या संकल्पनेवर आधारित कलाकृती महा मेट्रोने साकार केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/-Artwork-at-Metros-Jhashi-Rani-Chowk-station</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 05 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपुरातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Corona-situation-in-Nagpur-likely-to-get-out-of-hand</link>
            <description>नागपूर : नागपुरात कोरोनाचा संक्रमण हाताबाहेर का जात आहे. या संदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्या नेतृत्वात </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-09-05/img_138845_iqbalsinghchahalb.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : नागपुरात कोरोनाचा संक्रमण हाताबाहेर का जात आहे. या संदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्या नेतृत्वात नागपुरात दाखल झालेल्या उच्च स्तरीय तज्ज्ञ समितीने नागपूरच्या स्थितीचा अभ्यास करत अत्यंत महत्वाच्या सूचना केल्या आहेत. शिवाय एकेकाळी नागपुरात स्थिती नियंत्रणात असताना परिस्थिती का बिघडली आणि कोरोनाचा विळखा शहरावर घट्ट का बसला याबद्दलची कारणमीमांसा ही त्यांनी केली आहे. त्यामुळे नागपुरात अधिकाऱ्यांमधील इगोच्या लढाईत बिघडलेली परिस्थिती आता नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Corona-situation-in-Nagpur-likely-to-get-out-of-hand</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 31 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बाप्पाला निरोप देण्यासाठी निरोप देण्यासाठी जाणून घ्या पूजेचा विधी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Learn-the-ritual-of-worship-to-say-goodbye-to-Bappa</link>
            <description>पुष्कर लाभे – 
सध्या देशभरात गणेशोत्सवर आनंदात साजरा करण्यात येत आहे. कोरोनाच्या सावटात उत्सव जरी साधेपणाने साजरा करण्यात येत असला तरी भाविकांमध्ये उत्साह मात्र तोच आहे. 21 ऑगस्ट रोजी घराघरांत गणरायाचं आगमन झालं असून 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. हा दिवस मुंबईसह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतो. अशी मान्यता आहे की, या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्या प्राप्त होतं. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. ज्याप्रकारे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात येते त्याच प्रकारे विसर्जनाच्या दिवशी विधिवत गणरायाला निरोप देणंही महत्त्वाचं असतं.


गणेश विसर्जनाची विधि


अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर गणरायाची पूजा करण्यात येते. गणपतीला त्याच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा. गणेश मंत्र आणि गजाननाची मनोभावे आरती करा. पूजा करण्याआधी स्वस्तिक काढा आणि विधिवत पूजा करा. विसर्जन करताना या गोष्टीची काळजी घ्या की, गणरायाचं विसर्जन आदराने आणि भक्तिभावाने करावं.


अनंत चतुर्दशीचा शुभ मुहूर्त

सकाळचा मुहूर्त : सकाळी 09:10 पासून ते दुपारी 01:56 वाजेपर्यंत
गणेश विसर्जनाचा दुपारचा मुहूर्त : दुपारी 15:32 पासून ते संध्याकाळी 17:07 वाजेपर्यंत
गणेश विसर्जनाचा संध्याकाळचा मुहूर्त : संध्याकाळी 08:07 पासून ते 9:32 वाजेपर्यंत
गणेश विसर्जनाचा रात्रीचा मुहूर्त : रात्री 10:56 पासून ते पहाटे 03:10 वाजेपर्यंत

अशा करा गणेश विसर्जन पूजा 
गणपती विसर्जन पूजा करण्यासाठी कमीत कमी 20 मिनिटे लागतात. विसर्जन पूजा सुरू करण्यापूर्वी त्याचे साहित्य पूजास्थानी आणून ठेवावे.

विधी: पूजा करण्याापूर्वी आंघोळ करून नवीन किंवा धुतलेले कपडे परिधान करावेत. नंतर कपाळावर टिळा लावून आसनावर बसून पूजा करावी.
दिशा: पूर्वे दिशेला तोंड करून पूजा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-31/idol-distribute.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुष्कर लाभे – 
सध्या देशभरात गणेशोत्सवर आनंदात साजरा करण्यात येत आहे. कोरोनाच्या सावटात उत्सव जरी साधेपणाने साजरा करण्यात येत असला तरी भाविकांमध्ये उत्साह मात्र तोच आहे. 21 ऑगस्ट रोजी घराघरांत गणरायाचं आगमन झालं असून 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. हा दिवस मुंबईसह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतो. अशी मान्यता आहे की, या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्या प्राप्त होतं. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. ज्याप्रकारे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात येते त्याच प्रकारे विसर्जनाच्या दिवशी विधिवत गणरायाला निरोप देणंही महत्त्वाचं असतं.


गणेश विसर्जनाची विधि


अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर गणरायाची पूजा करण्यात येते. गणपतीला त्याच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा. गणेश मंत्र आणि गजाननाची मनोभावे आरती करा. पूजा करण्याआधी स्वस्तिक काढा आणि विधिवत पूजा करा. विसर्जन करताना या गोष्टीची काळजी घ्या की, गणरायाचं विसर्जन आदराने आणि भक्तिभावाने करावं.


अनंत चतुर्दशीचा शुभ मुहूर्त

सकाळचा मुहूर्त : सकाळी 09:10 पासून ते दुपारी 01:56 वाजेपर्यंत
गणेश विसर्जनाचा दुपारचा मुहूर्त : दुपारी 15:32 पासून ते संध्याकाळी 17:07 वाजेपर्यंत
गणेश विसर्जनाचा संध्याकाळचा मुहूर्त : संध्याकाळी 08:07 पासून ते 9:32 वाजेपर्यंत
गणेश विसर्जनाचा रात्रीचा मुहूर्त : रात्री 10:56 पासून ते पहाटे 03:10 वाजेपर्यंत

अशा करा गणेश विसर्जन पूजा 
गणपती विसर्जन पूजा करण्यासाठी कमीत कमी 20 मिनिटे लागतात. विसर्जन पूजा सुरू करण्यापूर्वी त्याचे साहित्य पूजास्थानी आणून ठेवावे.

विधी: पूजा करण्याापूर्वी आंघोळ करून नवीन किंवा धुतलेले कपडे परिधान करावेत. नंतर कपाळावर टिळा लावून आसनावर बसून पूजा करावी.
दिशा: पूर्वे दिशेला तोंड करून पूजा करावी.

पूजन साहित्य: पूजेच्या विविध वस्तू आपल्या हातालगत ठेवाव्यात. हात धुण्यासाठी किंवा मूर्ती पुसण्यासाठी दोन वेगवेगळे कपडे जवळ ठेवावेत. पूजेसाठी शुद्ध पाणी एका ताब्यांत भरून ठेवावे.

पूजा प्रारंभ
पूजेसाठी दिलेली प्रत्येक क्रिया वाचून तिचे अनुसरण करा. प्रत्येक क्रियेची माहिती व सूचना दिलेली आहे.
दीपक पूजन: दिव्यात तूप घालून कापसाची वात लावा. दिवा लावल्यानंतर हात धुवा. नंतर दिवा तांदुळ किंवा फुलाच्या अंथरूणावर मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवा.
(नंतर हातात फुलाच्या पाकळ्या घेऊन खालील मंत्र म्हणा.)
मंत्र: 'हे दीप देवा! आपण मला नेहमी मंगल आणि प्रसन्न ठेवा. पूजा चालू असेपर्यंत आपण शांत व स्थिर प्रज्वलित रहावे.'
(हातातील पाकळ्या दिव्याजवळ ठेवा)

खालील तीन मंत्रापैकी प्रत्येक मंत्राचा एकदा उच्चार करा. चौथा मंत्र म्हटल्यानंतर हातावरून पाणी सोडा.
1. ओम केशवाय नम: स्वाहा.... (आचमन करा)
2. ओम माधवाय नम: स्वाहा.... (आचमन करा)
3. ओम गोविंदाय नम: स्वाहा.... (आचमन करा)
4. ओम ऋषीकेशाय नम: स्वाहा....(हातावर पाणी घेऊन ताम्हनात सोडा)


	

पवित्रीकरण
पवित्रीकरण पूजेसाठी खालील मंत्र म्हणून उजव्या हाताच्या अनामिकेजवळील सर्व बोटांनी स्वत: च्या अंगावर किंवा पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे.
मंत्र: 'भगवान श्री पुंडरीकाक्षाचे नामोच्चारण केल्याने पवित्र किंवा अपव‍ित्र कोणत्याही अवस्थेत असणारा मनुष्य अंत:करणाने पावित्र्य प्राप्त करू शकतो.'
'भगवान पुंडरीक्षा मला पावित्र्य प्रदान कर.'

श्री गणेशाचे ध्यान
ध्यान मंत्र: (प्रणाम करून म्हणा) सृष्टीच्या सुरवातीच्या काळात जे प्रकट झाले ते आज जगाचे परमकारण आहे. गणपती चार भुजाधारी आहे, गजवदन असल्यामुळे त्याचे दोन्ही कान सुपासारखे आहेत, त्याला केवळ एकच दात आहे. तो लंबोदर असून त्यांचा रंग लाल आहे. त्याला लाल रंगाचे वस्त्र, चंदन आणि फुले प्रिय आहेत.

त्याच्या चार हातांपैकी एका हातात पाश, दुसर्याल हातात अंकुश, तिसर्यास हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्रेबरोबर मोदक धारण केलेला आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. जो कुणी गणपतीची नेहमी पूजा करतो त्या व्यक्तीला योगीत्व प्राप्त होते.' हे गणराया! तुला प्रणाम करतो.

स्नान, पंचामृत स्नान:
विधी: पहिल्यांदा पाण्याने, नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते. याला क्रमश: स्नानिय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नान असे म्हणतात.
मंत्र:
स्नान समर्पण (शुद्ध पाण्याने स्नान): 'हे देवा! सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ असलेल्या गंगाजलाने तुला स्नान घालत आहे. तू त्याचा स्वीकार कर'.
पंचामृत स्नान: (पंचामृतापासून स्नान)
'हे प्रभू! दूध, दही, तूप, मध आणि साखरेनेयुक्त पंचामृताने तुला आंघोळ घालत आहे. तू त्याचा स्वीकार कर.'
शुद्धोदक स्नान (पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान):
'हे प्रभू! या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि गोदावरी समाविष्ट आहेत. तू स्नानासाठी हे जलग्रहण कर.'
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा.

वस्त्र किंवा उपवस्त्र:
वस्त्र किंवा उपवस्त्र असे दोन वस्त्र अर्पित करा.
मंत्र:
1. ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करणार्यान 'हे देवा! हे वस्त्र तुझ्या सेवेत अर्पण करतो. कृपया तू त्याचा स्वीकार कर आणि मला सुख शांती लाभू दे.
2. 'हे प्रभू! विविध प्रकारची चित्रे, नक्षीकामाने सुशोभित असलेले हे वस्त्र तुला अर्पण करतो. कृपया तू त्याचा स्वीकार कर आणि मला सुख शांती लाभू दे'.
महागणपतीला नमस्कार करून वस्त्र अर्पण करा.

गंध, शेंदूर, दुर्वांकूर, फुले किंवा फुलमाळा इत्यादीने पूजा करा.

मंत्र:- 'हे देवा! सुखदायक, सुंदर आणि सौभाग्याप्रमाणे लाल असणारा हा शेंदूर शुभ्र आणि इच्छापूर्ती करणारा आहे. तुझ्या सेवेत तो सादर करत आहे. तू त्याचा स्वीकार कर!
(दुर्वा अर्पण करा)
'हे प्रभु! जाईजुईची सुगंधित फुले किंवा त्यांच्या माळा तुझी पुजा करण्यासाठी आणल्या आहेत. तू त्याचा स्वीकार कर!'
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपती तुला नमस्कार करतो.
(वरील मंत्र म्हणून गंध, फुले किंवा फुलमाळा, शेंदूर व विविध सुगंध, अंजीर, दुर्वांकुर, गुलाल इत्यादी अर्पण करा)

सुगंधित धूप अगरबत्ती लावून देवापुढे ओवाळा.
मंत्र: उत्तम गंधयुक्त वनस्पतीच्या रसापासून तयार केलेला धूप 'हे प्रभू! तुझ्या सेवशी समर्पित आहे. तू त्याचा स्वीकार कर.
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून धूप समर्पित करा. (वरील मंत्र बोलून धूप सगळीकडे पसरवा)


	

दीप दर्शन:
यासाठी एक वेगळा दिवा लावला जातो. दिवा लावल्यानंतर हात धुऊन खालील मंत्र म्हणा.
मंत्र: 'हे देवा! कापसाच्या वातीपासून प्रज्वलित दिवा तुझ्या सेवेत अर्पण करत आहे. तो त्रैलोक्याचा अंधकार दूर करणारा आहे. हे दीप ज्योतिर्मय देवा! हे माझ्या परमात्मा स्वरूप गणपती देवा! मी तुला हा दीपक अर्पण करत आहे. हे नाथा! तू मला नरक यातनापासून वाचव. माझ्याकडून झालेल्या पापांची मला क्षमा कर.'

ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून दीप प्रज्वलित करा.
(वरील मंत्र बोलून दिव्याचा प्रकाश गणपती्च्या दिशेने प्रज्वलित करा) (नंतर हात धुऊन घ्या)

नैवेद्य दाखवा.
गणपतीला मोदक सर्वांत जास्त आवडतात. विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळांमध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावेत.
देवाला नैवद्य अर्पण करण्यापूर्वी दोन्ही हात जोडून प्रार्थना करा की या नैवद्याचे अमृत होऊ दे. ‍त्यानंतर खालील मंत्र म्हणून नैवद्य अर्पण करा.

मंत्र: 'हे देवा! श्रीखंड, दूध, दही, तूपापासून तयार केलेले खाद्यपदार्थ नैवद्याच्या रूपात अर्पण करत आहे. तू त्याचा स्वीकार कर!'
'हे देवा! तू हे नैवद्य ग्रहण करून तुझ्याप्रती माझ्या मनात असलेली भक्ती सार्थक कर. मला परलोकात शांती मिळू दे.'
(त्यानंतर खालील प्रत्येक मंत्र म्हणून पाणी सोडा)
1. ॐ प्राणाय स्वाहा
2. ॐ अपानाय स्वाहा
3. ॐ समानाय स्वाहा
4. ॐ उदानाय स्वाहा ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Learn-the-ritual-of-worship-to-say-goodbye-to-Bappa</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 31 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पूर्व विदर्भात पूर : वैनगंगा, कन्हान नदीने धोकादायक पातळी ओलांडली  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Floods-in-East-Vidarbha-Wainganga-Kanhan-rivers-cross-dangerous-levels</link>
            <description>नागपूर : भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासह मध्यप्रदेशात मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. पाचही जिल्ह्यात नदीकाठांवरील गावात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील या पाच जिल्ह्यात पुराची स्थिती भयानक झाली असून शेकडो गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पुरात अडकलेल्या लोकांचं बचावकार्य सुरु आहे. पाचही जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.


भंडारा जिल्ह्यातील 58 गावातील 2646 कुटुंबं बाधित

भंडारा जिल्ह्यात उदभवलेल्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून जिल्ह्यातील 58 गावातील 2646 कुटुंब पूर बाधित झाले आहेत. प्रशासनाच्या वतीने मदत व बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. या पुराचा फटाका भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी, या तालुक्यांना बसला असून गोंदिया जिल्ह्यातही तिरोडा तालुक्याला पुराचा फटाका बसला आहे, काल दिवसभर बचाव कार्य सु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-31/gosekhurddam.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासह मध्यप्रदेशात मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. पाचही जिल्ह्यात नदीकाठांवरील गावात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील या पाच जिल्ह्यात पुराची स्थिती भयानक झाली असून शेकडो गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पुरात अडकलेल्या लोकांचं बचावकार्य सुरु आहे. पाचही जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.


भंडारा जिल्ह्यातील 58 गावातील 2646 कुटुंबं बाधित

भंडारा जिल्ह्यात उदभवलेल्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून जिल्ह्यातील 58 गावातील 2646 कुटुंब पूर बाधित झाले आहेत. प्रशासनाच्या वतीने मदत व बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. या पुराचा फटाका भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी, या तालुक्यांना बसला असून गोंदिया जिल्ह्यातही तिरोडा तालुक्याला पुराचा फटाका बसला आहे, काल दिवसभर बचाव कार्य सुरू होते. भंडारा जिल्ह्यात NDRF ची टीम दाखल झाली आहे, तर राज्य राखीव दलाच्या तुकद्याही जिल्ह्यात आल्या असून लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

सलग दुसऱ्या दिवशी भंडारा-नागपूर मार्ग बंद

तर राष्ट्रीय महामार्ग 6 वर नागपूर नाक्याजवळील भोजापूर नाल्यावर जवळपास 5 फूट पाणी असल्याने भंडारा-नागपूर मार्गही सलग दुसऱ्य़ा दिवशी बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे ट्रकच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. शहरातील ग्रामसेवक कॉलनी, कस्तुरबा गांधी वार्ड, टाकळी भगतसिंग वार्ड, सिंधी कॉलनी, गुरुनानक कॉलनी, प्रगती कॉलनी, मेंढा परिसर महात्मा ज्योतिबा कॉलोनी, गणेशपूर, भोजापूर परिसरात या पुराचे पाणी शिरले आहे. प्रगती कॉलनी मधील जवळपास पंधरा ते वीस घर 5 ते 6 फूट पाण्याने वेढलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या घराच्या छतावर आश्रय घेतलेला आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत गोसीखुर्द धरणाच्या सोडलेल्या पाण्याचा कहर 

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात गोसीखुर्द धरणाच्या सोडलेल्या पाण्याने कहर केला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज- पिंपळगाव- बेलगाव रणमोचन- बेटाळा -खरकाडा या गावांना पुराचा जबरदस्त फटका बसला आहे. वैनगंगा नदी वाहत असलेल्या भागांमध्ये पाऊस नसताना शेती व घरे पाण्याखाली गेल्याची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेले तीन दिवस पाऊस पडलेला नाही. मात्र वैनगंगा नदीच्या दोन्ही काठावरील गावे पुराच्या वेढ्यात आहेत. पुरातील नागरिकांना मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या पथकांनी पूरग्रस्त गावांकडे कूच केले आहे. आगामी काळात यातील काही गावांमधील नागरिकांना सुरक्षित तालुका मुख्यालय आणले जाईल अशी शक्यता आहे. गोसेखुर्द धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी झालेला नाही, सध्या या धरणातून 30267 क्यूसेक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत करण्यात येत आहे. त्यामुळे पारडगाव, किन्ही, बोडेगाव, नवेगाव या गावात पाणी शिरलं आहे तर बेटाळा हे पूर्णपणे पाण्याखाली गेलंय. मुख्य म्हणजे हेलिकॉप्टरला लँडिंग साठी जागा मिळत नसल्यामुळे एअरलिफ्टचे प्रयत्न सध्या थांबविण्यात आले आहेत. त्यामुळे पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची सर्व जबाबदारी आता NDRF, SDRF आणि जिल्हा आपत्ती विभागाकडे आली आहे. सध्या पुण्यातून SDRF च्या 2 आणि नागपुरातून NDRF च्या 2 टीम दाखल झाल्या आहेत.

गडचिरोलीत पूरस्थिती दुसऱ्या दिवशीही कायम

गडचिरोली जिल्ह्यात पुरस्थिती दुसऱ्या दिवशी ही कायम आहे. पुरामुळं अनेक मुख्य मार्ग बंदच आहेत. पुराचं पाणी शेतात शिरल्याने पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. देसाईगंज शहरातील आशीर्वाद कॉलोनी, हनुमान वार्ड, गांधी वार्डातील शंभरहून अधिक घरे पाण्याखाली आली आहेत. त्यामुळं लोकांना सुरक्षित स्थळी अलवण्यात आले आहे. वैनगंगा, प्राणिता नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठी असलेल्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे. गोसेखुर्द प्रकल्पातून काल 30237 क्यूसेक्स इतका विसर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गडचिरोली शहरातील विसापूर भागातील घरं पाण्याखाली गेली आहेच. इथून 5 लोकांना रेस्क्यू केलं आहे तर 300 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. कोटगल गावात कोटगल बॅरेजचं काम करणारे 23 कामगार अडकले होते. त्यांनाही आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Floods-in-East-Vidarbha-Wainganga-Kanhan-rivers-cross-dangerous-levels</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 26 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली, बी. राधाकृष्णन नवे आयुक्त ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Transfer-of-Nagpur-Municipal-Commissioner-Tukaram-Mundhe-b-Radhakrishnan-new-commissione</link>
            <description>नागपूर: अनेक चर्चा, अफवांनंतर आज अखेर एका बातमीवर शिक्कामोर्तब झाले. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून खुद्द त्यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांनी आज (ता. २६) सदर आदेश जारी केला. तुकाराम मुंढे यांची सदस्य सचिव, महाराष्ट</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-26/tukarammundhe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर: अनेक चर्चा, अफवांनंतर आज अखेर एका बातमीवर शिक्कामोर्तब झाले. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून खुद्द त्यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांनी आज (ता. २६) सदर आदेश जारी केला. तुकाराम मुंढे यांची सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून श्री. राधाकृष्णन बी. (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. तुकाराम मुंढे यांनी याचवर्षी २८ जानेवारी रोजी मनपा आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कोरोनाचे संक्रमण झाल्याने मागील साडे पाच महिन्यांपासून ते याच कार्यात होते. रुजू झाल्यानंतर त्यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविले. अनेक कठोर निर्णय घेतले. यादरम्यान राजकीय पदाधिकाऱ्यांसोबतचा वादही नागपुरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय होता. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी पदावरून महापौर संदीप जोशी यांनी त्यांची पोलिसांत तक्रारही केली होती. केवळ सात महिन्याच्या काळात ते नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून चर्चेत राहिले.
मधल्या काळात तुकाराम मुंढे यांच्या बदलीसंदर्भात अनेक अफवा उडाल्या होत्या. अखेर आज त्यांच्या बदलीचे आदेश येऊन धडकले. या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Transfer-of-Nagpur-Municipal-Commissioner-Tukaram-Mundhe-b-Radhakrishnan-new-commissione</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 25 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंना देखील कोरोनाची लागण  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-Municipal-Commissioner-Tukaram-Mundhe-also-corona---positive</link>
            <description>नागपूर:  नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. त्यांनी कोरोनाची लक्षणे दिसत नाहीये. मात्र त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 
नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. गेल्या १४ दिवसांत माझ्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-25/tmundhe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर:  नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. त्यांनी कोरोनाची लक्षणे दिसत नाहीये. मात्र त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 
नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. गेल्या १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढेंनी ट्विट मध्ये केले आहे.
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि कोरोना बाधितांची लुटमार होऊ नये यासाठी तुकाराम मुंढे यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. नागपूर शहरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेनं घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही यावर विशेष पथक लक्ष ठेवणार आहे. मनपाचं विशेष पथक रुग्णालयांची अचानकपणे पाहणी करणार आहे. तसेच काही आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ कारवाईचा बडगाही उगारणार आहे.
 तुकाराम मुंढे हे त्यांच्या कामगिरीमुळे संपूर्ण राज्याला परिचित आहे. पदाधिकारी विरुद्ध तुकाराम मुंढे असेच चित्र आजपर्यंत राहिले आहे. ज्या ठिकाणी ते सेवा देतात, तेथील प्रशासनाला वेगळीच शिस्त असते हे आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-Municipal-Commissioner-Tukaram-Mundhe-also-corona---positive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चंद्रपूर शहर व परिसरातील सर्वाधिक बाधित आले पुढे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-city-of-Chandrapur-and-its-environs-were-the-most-affected</link>
            <description>चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 94 बाधित पुढे आले आहे. आज  सर्वाधिक 34 बाधित हे चंद्रपूर शहर व परिसरातील असून बहुतेक बाधित हे संपर्कातून पुढे आले आहेत. 

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार 55 वर्षीय बाजार वॉर्ड चंद्रपूर येथील बाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त इतर आजार होता. असे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. या बाधिताचा 19 ऑग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-24/corona15220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 94 बाधित पुढे आले आहे. आज  सर्वाधिक 34 बाधित हे चंद्रपूर शहर व परिसरातील असून बहुतेक बाधित हे संपर्कातून पुढे आले आहेत. 

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार 55 वर्षीय बाजार वॉर्ड चंद्रपूर येथील बाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त इतर आजार होता. असे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. या बाधिताचा 19 ऑगस्टला स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर 22 ऑगस्टच्या सायंकाळी नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
आज पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील व परिसरातील 34, वरोरा येथील 13, बल्लारपूर येथील 8, कोरपना व मुल येथील प्रत्येकी 8, भद्रावती येथील 2, पोंभुर्णा व सिंदेवाही येथील प्रत्येकी एक, नागभीड येथील 10, राजुरा येथील 5, ब्रम्हपुरी येथील 4 अशा 94 बाधिताचा समावेश आहे.

चंद्रपूर शहर व परिसरातील गोपालपुरी वार्ड, हनुमान नगर तुकुम परिसरातील, रामनगर, दादमहाल वार्ड, वडगाव, पडोली, बाबुपेठ, पठाणपुरा वार्ड, बालाजी वार्ड इत्यादी परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह ठरले आहेत.

वरोरा येथील अभ्यंकर वार्ड, कर्मवीर वार्ड परिसरातील बाधित पुढे आले आहेत. बल्लारपूर येथील दादाभाई नौरोजी वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, बालाजी वार्ड, कन्नमवार वार्ड परिसरातील बाधित ठरले आहेत.
कोरपना शहरातील तसेच तालुक्यातील गिरगाव येथील बाधित पुढे आले आहेत. राजुरा विरुर, गांधी चौक टेंभुरवाही परिसरातील बाधित ठरले आहेत. मूल तालुक्यातील बाधितांमध्ये कवडपेठ, फिस्कुटी, कांतापेठ येथील बाधितांच्या समावेश आहे.
नागभीड तालुक्यातील बाळापुर, चिखल परसोडी येथील बाधित ठरले आहेत. ब्रह्मपुरी  गुरुदेव नगर  तसेच तालुक्यातील मेंडकी, गांगलवाडी येथील बाधित पुढे आले आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-city-of-Chandrapur-and-its-environs-were-the-most-affected</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 22 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची बदली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Transfer-of-District-Information-Officer-Praveen-Take</link>
            <description>चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची बदली झाली आहे. नागपूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून ते सोमवारपासून रुजू होणार आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून प्रवीण टाके हे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून चंद्रपूर येथे कार्यरत होते. शासन-प्रश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-22/pravintake.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची बदली झाली आहे. नागपूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून ते सोमवारपासून रुजू होणार आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून प्रवीण टाके हे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून चंद्रपूर येथे कार्यरत होते. शासन-प्रशासन व सामान्य माणूस यांच्यातील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे काम त्यांनी या तीन वर्षात केले. राज्य शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल माध्यमांचा प्रभावी वापर त्यांनी केला. यासोबतच आकाशवाणी चंद्रपूरवरून अनेक प्रायोजित कार्यक्रमांमार्फत त्यांनी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. लोकसभा व विधानसभा निवडणूक काळातील माध्यमांचा संपर्क आणि कोरोना काळामध्ये सामान्य जनतेला प्रशासनाकडून येणाऱ्या सूचना इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमार्फत पोहोचविण्यासाठी अतिशय प्रभावी पद्धतीने त्यांनी या काळात काम केले.      

शनिवारी माध्यम क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय क्षेत्रातील ज्येष्ठ अधिकारी यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना निरोप दिला.नागपूर येथे सोमवारपासून ते रुजू होणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Transfer-of-District-Information-Officer-Praveen-Take</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यासह १०० गावांचा संपर्क तुटला! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/100-villages-including-Bhamragad-taluka-cut-off-due-to-torrential-rains</link>
            <description>गडचिरोली : मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा  गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तहसील परिसर संपर्काच्या बाहेर झाला आहे. पावसामुळे भामरागडच्या बसस्थानक चौकापर्यंत पुराचे पाणी शिरले आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहात असल्याने रहदारी बंद झाली आहे. मुसळधार पावासामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-17/bhamraghar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गडचिरोली : मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा  गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तहसील परिसर संपर्काच्या बाहेर झाला आहे. पावसामुळे भामरागडच्या बसस्थानक चौकापर्यंत पुराचे पाणी शिरले आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहात असल्याने रहदारी बंद झाली आहे. मुसळधार पावासामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास  १०० गावांचा संपर्क तुटला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात भामरागड तालुक्याचा संपर्क तुटतो. यावर्षीही १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र दिनी भामरागडचा जगाशी संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा संपर्क तुटला आहे. या नदीच्या पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने बाजारपेठ, बसस्थानक परिसरात पाणी आहे. काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
या पुरामुळे डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचा देखील संपर्क देखील तुटला आहे. या भागात अनेक नाल्यांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे जवळपास १०० गावांचा संपर्क तुटला आहे. या भागातील मोठे गाव लाहेरीचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क नाही. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे नुकतेच पर्लकोटा नदीवरील पुलासाठी ८० कोटींचा निधी या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केला होता. हा उंच पूल झाला तरच या भागाला दरवर्षी भेडसावणारा हा प्रश्न कायम निकाली निघणार आहे.तेव्हा पुलाचे काम तात्काळ सुरू करा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/100-villages-including-Bhamragad-taluka-cut-off-due-to-torrential-rains</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नवनीत राणा नागपूरहून मुंबईला रवाना, पुढील उपचार लीलावती रुग्णालयात होणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Navneet-Rana-left-Nagpur-for-Mumbai-and-will-undergo-further-treatment-at-Lilavati-Hospital</link>
            <description>अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा या नागपूरवरून मुंबईला उपचारासाठी रवाना झाल्या आहेत. नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरु होते. मात्र, त्यांची तब्बेत आणखी बिघडल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ मुंबईला रवाना करण्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-14/navneetrana.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा या नागपूरवरून मुंबईला उपचारासाठी रवाना झाल्या आहेत. नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरु होते. मात्र, त्यांची तब्बेत आणखी बिघडल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ मुंबईला रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईच्या लीलावती रुग्णालयात नवनीत राणा उपचार घेणार आहेत. सध्या त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असून त्यांच्या छातीत खूप दुखत असल्याची माहिती  आहे. नवनीत राणा यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या मुलांसाठी घरीच रहात होत्या. त्याच दरम्यान त्यांनाही 6 ऑगस्टला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. धक्कादायक म्हणजे नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचा रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Navneet-Rana-left-Nagpur-for-Mumbai-and-will-undergo-further-treatment-at-Lilavati-Hospital</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गोरेवाडय़ातील ‘जान’ वाघिणीला जोडीदार भेटणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-couple-will-meetJaan-Waghini-in-Gorewada</link>
            <description>नागपूर : महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील ‘जान’ या वाघिणीला असलेली जोडीदाराची प्रतीक्षा अखेर संपली आहे. चार वर्षांपूर्वी या वाघिणीचा जोडीदार ‘साहेबराव’ या वाघाला गोरेवाडा बचाव केंद्राने नेले होते. तब्बल चार वर्षांनंतर गोरेवाडा प्रशासनाकडून या वाघिणीसाठी ‘एनटी-१’ हा वाघ जोडीदार म्हणून पाठवण्यात येत आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने ‘जान’ या वाघिणीसाठी जोडीदार शोधा याच अटीवर महाराजबाग प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-12/tigress.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील ‘जान’ या वाघिणीला असलेली जोडीदाराची प्रतीक्षा अखेर संपली आहे. चार वर्षांपूर्वी या वाघिणीचा जोडीदार ‘साहेबराव’ या वाघाला गोरेवाडा बचाव केंद्राने नेले होते. तब्बल चार वर्षांनंतर गोरेवाडा प्रशासनाकडून या वाघिणीसाठी ‘एनटी-१’ हा वाघ जोडीदार म्हणून पाठवण्यात येत आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने ‘जान’ या वाघिणीसाठी जोडीदार शोधा याच अटीवर महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या कृ ती आराखडय़ाला परवानगी दिली होती. त्यानंतर प्राणिसंग्रहालय प्रशासनाने सातत्याने राज्याच्या वनखात्याकडे वाघाची मागणी के ली. गोरेवाडा बचाव केंद्र होण्यापूर्वी याच प्राणिसंग्रहालयाने वनखात्याच्या वाघांना आश्रय दिला होता. मात्र, हे केंद्र होताच २५ जुलै २०१६ ला ‘साहेबराव’ हा वाघ तर १६ जुलै २०१७ ला ‘ली’ ही वाघीण नेली होती. त्यानंतर मानव-वन्यजीव संघर्षांतील अनेक वाघ गोरेवाडा बचाव केंद्रात आले आणि या केंद्रात वाघांसाठी असलेले दहाही पिंजरे ‘फु ल्ल’ झाले. दरम्यान, मानवी जीवितास धोकादायक ठरलेला ‘एनटी-१’ हा वाघ जेरबंद करून गोरेवाडय़ात आणला गेला. त्यावेळी पुन्हा एकदा महाराजबाग प्रशासनाने वनखात्याकडे या वाघाची मागणी के ली. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी हा वाघ महाराजबाग प्राणिसंग्रहालयात पाठवण्याची परवानगी दिली. मात्र, या वाघाला निसर्गमुक्त करायचे की कायम पिंजराबंद ठेवायचे याबाबत समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वेगळ्याने निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालयाच्या परवानगीशिवाय हा वाघ लोकांना पाहण्यासाठी ठेवू नये, असेही या परवानगी पत्रात नमूद के ले आहे. त्यामुळे एकीकडे ‘जान’या वाघिणीसाठी जोडीदार मिळाल्याचा आनंद असला तरीही समितीच्या निर्णयापर्यंत प्राणिसंग्रहालय प्रशासनाला तो साजरा करण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-couple-will-meetJaan-Waghini-in-Gorewada</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आता वाघ -बिबट -अस्वल दत्तक घेता येणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Now-tigers-bibs-and-bears-can-be-adopted</link>
            <description>नागपूर :  महाराष्ट्र शासनाने २००५ च्या शासन निर्णयानुसार गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २९ नोव्हेंबर २०११ च्या निर्देशानुसार प्राणीसंग्रहालयाची स्थापना महाराष्ट्र वनविभाग महामंडळामार्फत करण्याचा निर्णय झाला. या प्रकल्पातंर्गत २०१५ मध्ये वन्यप्राणी बचाव केंद्र व चिकित्सालयाची उभारणी केली.

नागरिकांना वन्यप्राण्यांचे महत्व व त्यांच्या रक्षणाबाबत माहीती व्हावी, तसेच या कामासाठी जनसामान्यांचा हातभार लागावा या दृष्टीकोनातून वन्यप्राणी बचाव केंद्रातील वन्यप्राण्यांना दत्तक देण्यास</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-12/prani-dattk-yojna.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर :  महाराष्ट्र शासनाने २००५ च्या शासन निर्णयानुसार गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २९ नोव्हेंबर २०११ च्या निर्देशानुसार प्राणीसंग्रहालयाची स्थापना महाराष्ट्र वनविभाग महामंडळामार्फत करण्याचा निर्णय झाला. या प्रकल्पातंर्गत २०१५ मध्ये वन्यप्राणी बचाव केंद्र व चिकित्सालयाची उभारणी केली.

नागरिकांना वन्यप्राण्यांचे महत्व व त्यांच्या रक्षणाबाबत माहीती व्हावी, तसेच या कामासाठी जनसामान्यांचा हातभार लागावा या दृष्टीकोनातून वन्यप्राणी बचाव केंद्रातील वन्यप्राण्यांना दत्तक देण्यासाठी वन्यप्राणी दत्तक योजना सुरु करण्यात आली आहे. यापुर्वी गोरेवाड्यातील वाघ दत्तक घेण्यात आला आहे. तर काही दिवसांपुर्वी गोरेवाड्यात दाखल झालेल्या चार बिबट पिल्लांपैकी तीन बिबट पिल्लांना काही दानदात्यांनी दत्तक घेतले आहे.

३० जूनला अकोला येथील पातूर वनपरिक्षेत्रातील मोर्णा नदीच्या किनाऱ्यावरील पास्टूल परिसरात असलेल्या झुडपांमध्ये ही पिले परिसरातील गावकèयांनी दिसली होती. पिलांना जन्म देवून त्यांची आई तिथून निघून गेली. यादरम्यान वनविभागाने घटनेची माहीती मिळताच पिलांना आपल्या ताब्यात घेतले. एवढेच नाही तर काही दिवस या परिसरात या बिबट्यांच्या पिल्लांना ठेवण्यात आले होते. या पिलांची आई परत आल्यास पिलांना नेईल या उद्देशाने वनविभागाने काही दिवस वाट पाहिली. परंतू मादी बिबट परतलीच नाही. तसेच पिल्लं खूप लहान असल्याने पुढील देखभालीसाठी या पिल्लांना गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात १६ जुलैला आणण्यात आले. या चार पिल्लांपैकी दोन नर तर दोन मादी असून चारपैकी तीन पिल्लांना वन्यजीव प्रेमींनी दत्तक घेतले आहे.

यात एका नर बिबटला ए आर कन्स्ट्रक्शन यांनी दत्तक घेतले असून त्याचे मुफासा असे नाव ठेवले आहे. तर एका मादी पिलाला डॉ. आयुषी देशमुखने दत्तक घेतले असून तिचे नाव हंटर तर डॉ. रोशन भिवापूरकर यांनी आणखी एका बिबट पिलाला दत्तक घेत तिचे नाव डायना असे ठेवले आहे. या बिबट पिलांना १ वर्षांसाठी दत्तक घेण्यासाठी ५० हजार रुपये प्रती बिबट पिलू शुल्क आकारण्यात येणार आहे.
याशिवाय गोरेवाड्यात वाघ, बिबट, अस्वल आदी प्राणी असून हे देखील वन्यजीवांना दत्तक घेता येणार आहे. वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात दत्तक घ्यावे असे आवाहन गोरेवाडा प्राणीसंग्रहालय प्रशासनाने केले आहे. वन्यप्राणी दत्तक योजनेतंर्गत आत्तापर्यंत डॉ. सुश्रृत बाभुळकर, डॉ. सुयोग रत्नपारखी, रीना सिन्हा यांनी प्राणी दत्तक घेत गोरेवाडा प्रकल्पास मदत केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Now-tigers-bibs-and-bears-can-be-adopted</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चंद्रपूर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पदभार स्वीकारला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/New-District-Collector-of-Chandrapur-Ajay-Gulhane-took-charge</link>
            <description>चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचे 31 वे जिल्हाधिकारी म्हणून अजय गुल्हाने आज मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास रुजू झाले. यापूर्वी जलस्वराज्यचे प्रकल्प संचालक या पदावर ते मुंबई येथे कार्यरत होते. 2010 च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. मावळते जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या जागी ते रुजू झाले आहेत.

2010 च्या तुकडीचे सनदी अधिकारी असणारे अजय गुल्हाने यांनी यापूर्वी लोकसभा, विधानसभा व विधान परिषद निवडणूक काळात यवतमाळ येथे 1 वर्ष जिल्हाधिकारी म्हणून कार्य केले आहे. आज रुजू झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील विभाग प्रमुखां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-12/ajay-gulhane.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचे 31 वे जिल्हाधिकारी म्हणून अजय गुल्हाने आज मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास रुजू झाले. यापूर्वी जलस्वराज्यचे प्रकल्प संचालक या पदावर ते मुंबई येथे कार्यरत होते. 2010 च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. मावळते जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या जागी ते रुजू झाले आहेत.

2010 च्या तुकडीचे सनदी अधिकारी असणारे अजय गुल्हाने यांनी यापूर्वी लोकसभा, विधानसभा व विधान परिषद निवडणूक काळात यवतमाळ येथे 1 वर्ष जिल्हाधिकारी म्हणून कार्य केले आहे. आज रुजू झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील विभाग प्रमुखांची बैठक घेऊन कोरोना संदर्भात सुरू असलेल्या उपाययोजना जाणून घेतल्या. आरोग्य यंत्रणेसोबत देखील त्यांनी चर्चा केली.

एमएसस्सी हॉर्टीकल्चर हे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले श्री. गुल्हाने यांनी 1994 मध्ये उपजिल्हाधिकारी या पदावरून आपल्या प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला. उपविभागीय अधिकारी हिंगणघाट, जिल्हा वर्धा. उपविभागीय अधिकारी वर्धा, उपजिल्हाधिकारी महसूल नागपूर, नगर दंडाधिकारी नागपूर, अतिरिक्त जिल्हाधिकारी नांदेड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना अभियान, ऊर्जामंत्री यांचे स्वीय सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तर मुंबई येथे जलस्वराज्यचे प्रकल्प संचालक म्हणून मुंबई येथे ते कार्यरत होते.

प्रशासनातील उत्तम कार्यासाठी त्यांना आतापर्यंत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उत्कृष्ट अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथून दिला जाणारा प्रतिष्ठीत स्कॉच अवॉर्ड ऑफ एक्सलन्स, स्कॉच अवार्ड ऑफ मेरीट त्यांना प्रशासनातील योगदानासाठी मिळाला आहे. याशिवाय ई -गव्हर्नन्समध्ये राज्य शासनाकडून देखील त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.

अजय गुल्हाने विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट जलतरणपटू व धावपटू म्हणूनही महाविद्यालयीन जीवनात प्राविण्य प्राप्त आहेत. आज ते रुजू झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, जिल्हा नियोजन अधिकारी ग.रू. वायाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सूरपाम व अन्य मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/New-District-Collector-of-Chandrapur-Ajay-Gulhane-took-charge</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जहाल नक्षली टिपागड दलमचा कमांडर दयाराम बोगा याला पत्नीसह अटक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Dayaram-Boga-commander-of-Naxalite-Tipagad-Dalam-arrested-along-with-his-wife</link>
            <description>गडचिरोली :  जहाल नक्षलवादी दयाराम बोगा याला पत्नीसह पोलिसांनी अटक केली आहे. नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-11/dayaramboga.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गडचिरोली :  जहाल नक्षलवादी दयाराम बोगा याला पत्नीसह पोलिसांनी अटक केली आहे. नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून जहाल नक्षलवादी व टिपगड दलमचा कमांडर दयाराम अंकलू बोगा उर्फ यशवंत याला पत्नी शारदा ऊर्फ सुमित्रा पितुराम नेताम हिच्यासह अटक करण्यात आली आहे.

दयाराम बोगा (वय 35) हा 2009 मध्ये टिपगड दलममध्ये भरती झाला होता. तेव्हापासून तो चळवळीत सक्रिय आहे. त्याच्यावर 78 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यात 6 पोलीस व 18 हत्येचे, 10 जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Dayaram-Boga-commander-of-Naxalite-Tipagad-Dalam-arrested-along-with-his-wife</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 09 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डॉ. सुभाष चौधरी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  नागपुर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Appointment-of-Dr-Subhash-Chaudhary-as-Vice-Chancellor-of-Rashtrasant-Tukdoji-Maharaj-Nagpur-University</link>
            <description>मुंबई : प्रभारी कुलगुरू डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. 
राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी जे.डी. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, नागपुर येथे प्राचार्य असलेल्या डॉ सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. चौधरी यांची न</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-09/subhash-choudhari.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : प्रभारी कुलगुरू डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. 
राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी जे.डी. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, नागपुर येथे प्राचार्य असलेल्या डॉ सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. चौधरी यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.  
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ ७ एप्रिलला संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ मुरलीधर चांदेकर यांचेकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
डॉ सुभाष चौधरी (जन्म १८ मे १९६५) यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.
 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या  निवडीसाठी राज्यपालांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त  मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. कानपूरच्या इंडियन इंस्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. अभय करंदीकर आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ संजय चंहादे हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानतर राज्यपालांनी डॉ सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Appointment-of-Dr-Subhash-Chaudhary-as-Vice-Chancellor-of-Rashtrasant-Tukdoji-Maharaj-Nagpur-University</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहात मंत्री एकनाथ शिंदें यांचा नक्षलग्रस्त भागाचा दौरा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Minister-Eknath-Shindes-visit-to-Naxal-affected-areas-during-Naxal-Martyrs-Week</link>
            <description>गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारलेले एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेनजीकच्या नक्षलग्रस्त संवेदनशील परिसराला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. प्रथमच सरकारचा कोणी मंत्री संवाद साधण्यासाठी या परिसरात आल्यामुळे येथील आदिवासी बांधवांनीही आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू असतानाही एकनाथ शिंदे यांनी धोका पत्करून या संवेदनशील परिसराचा दौरा केला.

जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३०० किमी दूर असलेल्या छत्तीसगढच्या सीमेवरील पाता</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-04/eknathshinde.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारलेले एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेनजीकच्या नक्षलग्रस्त संवेदनशील परिसराला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. प्रथमच सरकारचा कोणी मंत्री संवाद साधण्यासाठी या परिसरात आल्यामुळे येथील आदिवासी बांधवांनीही आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू असतानाही एकनाथ शिंदे यांनी धोका पत्करून या संवेदनशील परिसराचा दौरा केला.

जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३०० किमी दूर असलेल्या छत्तीसगढच्या सीमेवरील पातागुडम या गावी एकनाथ शिंदे रविवारी पोहोचले. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी या गावी वीज पोहोचली आहे. सरकारचा मंत्री तर प्रथमच गावात आलेला. शिंदे यांनी गावातील काही आदिवासी कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. ऐम कावाले (काय पाहिजे), मंचिगा उंदा (बरं आहे काय?) असे त्यांच्या भाषेत आस्थेने चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधला. आदिवासी बांधवांनीही मोकळेपणाने शिंदे यांच्याकडे समस्या मांडल्या. एका मुलाने एसटीतील भरती निवड रखडल्याचा मुद्दा मांडला. शिंदे यांनी नक्षलपीडित दोन कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत केली.

तत्पूर्वी शिंदे यांनी सिरोंचा तालुक्यातील इंद्रावती नदीवरील पुलाची पाहणी केली. तसेच, पातागुडम पोलिस स्टेशनला भेट देऊन तेथील पोलिस बांधव आणि एसआरपीएफ व बीएसएफ जवानांच्या वसतिगृहाची आणि कॅन्टीनची पाहणी करून या जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नक्षलग्रस्त दुर्गम भागांमध्ये दळणवळणाचा प्रश्न मोठा असून रस्ते व पुल उभारणीत अनेक अडथळे आहेत. त्यामुळे येथील जनतेला रोजगाराबरोबरच आरोग्यविषयक समस्यांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी काय करता येईल, याबाबत विचार सुरू असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. रोजगार निर्मितीला चालना मिळून येथील जनतेला न्याय मिळाल्यास नक्षलवादाचा प्रभाव कमी होईल आणि जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असेही  शिंदे म्हणाले.

शिंदे यांनी शनिवारी गडचिरोली जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील कोव्हीड केअर सेंटरला भेट दिली आणि पीपीई किट घालून रुग्णालयात जाऊन तेथील रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. याठिकाणी प्रामुख्याने सीआरपीएफ, एसआरपीएफ, बीएसएफ आणि गडचिरोली पोलीस दलातील जवान आणि कर्मचारी उपचार घेत असून त्यांच्याशी संवाद साधून  शिंदे यांनी त्यांचे मनोबल उंचावले. त्यांना फळांचे वाटप करण्यात आले असून दररोज अंडी, फळे आणि गरम पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Minister-Eknath-Shindes-visit-to-Naxal-affected-areas-during-Naxal-Martyrs-Week</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘टेस्ट-ट्रेसिंग-ट्रीटमेंट’ या त्रिसूत्रीवर काम करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Work-on-the-triad-of-test-tracing-treatment---Revenue-Minister-Balasaheb-Thorat</link>
            <description>नागपूर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले साडेचार महिने शासनाची  सर्व यंत्रणा काम करत आहे. दैनंदिन व्यवहार व अर्थव्यवस्था सुरळीत करण्यालासुद्धा प्राधान्य देणे आवश्यक आहे. अशा कठीण परिस्थितीत नागरिकांनी काळजीसह स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. कोरोना ग्रामीण भागात वाढीस लागला असून कोविड-19 वर मात करण्यासाठी टेस्ट, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याचे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, राजू पारवे, उपमहापौर मनीषा कोठे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-04/balathorat.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले साडेचार महिने शासनाची  सर्व यंत्रणा काम करत आहे. दैनंदिन व्यवहार व अर्थव्यवस्था सुरळीत करण्यालासुद्धा प्राधान्य देणे आवश्यक आहे. अशा कठीण परिस्थितीत नागरिकांनी काळजीसह स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. कोरोना ग्रामीण भागात वाढीस लागला असून कोविड-19 वर मात करण्यासाठी टेस्ट, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याचे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, राजू पारवे, उपमहापौर मनीषा कोठे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व पोलीस अधीक्षक राकेश ओला यावेळी उपस्थित होते.

कोरोनावर मात करण्यासाठी शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना थोरात यांनी केल्या. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांनी गर्दी न करणे, काळजी घेणे, जास्तीत जास्त चाचण्या करून घेणे व स्वयंशिस्त पाळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

मुंबईतील धारावी व नाशिक मधील मालेगाव या शहराने केलेल्या कोरोनामुक्तीच्या प्रयोगाची जागतिक पातळीवर चर्चा झाली आहे. प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाच्या यशकथा तयार कराव्या असे ते म्हणाले. नागपूरमध्येही उत्तम काम झाले असे सांगून प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे थोरात यांनी कौतुक केले. आता शून्य स्थितीकडे जाणे हे आपले लक्ष असून यासाठी शंभर दिवसात कोरोनामुक्ती हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी कोविड संदर्भातील नागपूर विभागाचे सादरीकरण केले. विभागात सध्या 7620 पॉझिटिव्ह रुग्ण असून 3787 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत असे त्यांनी सांगितले. अँटीजेन टेस्टमध्ये नागपूर राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे. नागपूर विभागात बेड व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत मात्र मनुष्यबळाची कमतरता असल्याचे त्यांनी नमूद केले. तपासणी वाढल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे असेही ते म्हणाले. मृत्यू संख्या कमी करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर शहरातील सहा वार्डात अँटीजेन तपासणी सुविधा सुरू असून शहरातील  38 वार्डात ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त मुंढे यांनी सांगितले. टेस्ट आणि ट्रेसिंग वर भर देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे राधास्वामी सत्संग या ठिकाणी सध्या 500 बेड कार्यरत असून 5000 बेडची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. खासगी हॉटेल सुद्धा रुग्णालयात परावर्तित करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे मुंढे म्हणाले.

जिल्‌ह्यातील ग्रामीण भागाच्या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी माहिती दिली. ग्रामीणमध्ये कामठी हे कोरोना हॉटस्पॉट असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ कामठीत 700 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह केसेस असल्याचे त्यांनी सांगितले. 8139 कर्मचारी निरंतर सर्व्हे करत असून नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो असे ते म्हणाले. प्रशासन करत असलेल्या उपाययोजनावर महसूलमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले व प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Work-on-the-triad-of-test-tracing-treatment---Revenue-Minister-Balasaheb-Thorat</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 02 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर जिल्ह्यातील मानस अ‍ॅग्रो प्रा.लि. या साखर कारखान्यात ब्लास्ट;  वेल्डरसह पाच कामगारांचा मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Manas-Agro-Pvt-Ltd-in-Nagpur-district-Blast-in-this-sugar-factory-Five-workers-including-a-welder-died</link>
            <description>नागपूर :  जिल्ह्यातील बेला (ता.उमरेड) येथील मानस अ‍ॅग्रो प्रा.लि. साखर कारखान्यात बायोगॅसच्या टँकवरील भागात ब्लास्ट झाल्याने तिथे काम करीत असलेल्या वेल्डरसह पाच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-02/mansagro.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर :  जिल्ह्यातील बेला (ता.उमरेड) येथील मानस अ‍ॅग्रो प्रा.लि. साखर कारखान्यात बायोगॅसच्या टँकवरील भागात ब्लास्ट झाल्याने तिथे काम करीत असलेल्या वेल्डरसह पाच कामगारांचा (हेल्पर) घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. शनिवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मानस अ‍ॅग्रो प्रा.लि.येथे बायोगॅसचा टँक असलेल्या परिसरात वेल्डींगचे काम सुरु असताना अचानक ब्लास्ट झाला. यात मंगेश प्रभाकर नवकरकर (२३), वासुदेव विठ्ठल लडी (२७), सचिन वाघमारे (२७), प्रफुल मुन (२५), लीलाधर शेंडे (४०) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. माहिती मिळताच बेला पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. ब्लास्ट कशामुळे झाला, या कारणाचा शोध घेतला जात आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Manas-Agro-Pvt-Ltd-in-Nagpur-district-Blast-in-this-sugar-factory-Five-workers-including-a-welder-died</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 31 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना काळात दारूची दुकानं चालतात, मग राम मंदिराचं भूमिपूजन का नको? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Liquor-shops-are-run-during-the-Corona-period-so-why-not-Bhumipujan-of-the-Ram-temple</link>
            <description>नागपूर :

 शरद पवार यांच्याप्रमाणे काही राजकारण्यांनी रामजन्मभूमीशी संबंधित कुठल्याही विषयावर हिंदू विरोधी वक्तव्य करण्याचा व्यवसाय चालविला आहे. त्यांचे राजकीय अस्तित्व त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हिंदू विरोधी बोलण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही,’ अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी गुरुवारी केली. 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर उभारल्याने कोरोना जाणार का, असे वादग्रस्त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-31/vhp.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर :

 शरद पवार यांच्याप्रमाणे काही राजकारण्यांनी रामजन्मभूमीशी संबंधित कुठल्याही विषयावर हिंदू विरोधी वक्तव्य करण्याचा व्यवसाय चालविला आहे. त्यांचे राजकीय अस्तित्व त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हिंदू विरोधी बोलण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही,’ अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी गुरुवारी केली. 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर उभारल्याने कोरोना जाणार का, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेताना परांडे म्हणाले, ‘राम मंदिर हे राष्ट्रीय स्वाभिमानाचे, सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंदिराबाबत निर्णय दिला आहे. कार्यक्रमाला विरोध करणारी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरही ही मंडळी हिंदू विरोधी वक्तव्य करत असल्याने त्यांची मानसिकता प्रत्येकाने समजण्याची गरज आहे. हा कार्यक्रम हिंदू हिताय आहे. कुणाच्या विरुद्ध नाही. मात्र, हेतूपूर्वक हिंदू हितविरोधी बोलून अडथळे आणण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचे परांडे म्हणाले. या पत्रकार परिषदेला विहिंपचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर, प्रांतमंत्री गोविंद शेंडे उपस्थित होते.


राम मंदिर भूमिपूजन सोहळा ऑनलाइन घेण्याची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत प्रसाद परांडे म्हणाले, ‘ठाकरेंच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. कार्यक्रम ठरलेल्या स्वरुपातच होणार आहे. कोरोना असतानाही दारूची दुकाने सुरू आहेत. सर्व कार्यालयांचे कामकाज होत आहे. मग, भूमिपूजन सोहळा ऑनलाइन का म्हणून घेण्यात यावा? दोनशे लोकांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष सोहळा केल्याने काय बिघडणार आहे,’ असा सवाल परांडे यांनी उपस्थित केला. खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान हे संवैधानिक पद आहे. त्यामुळे मोदींनी सोहळ्याला जाऊ नये, असे वक्तव्य केले आहे. त्यावर बोलताना परांडे म्हणाले,‘हिंदूंना धर्मनिरपेक्षता शिकविण्याची गरज नाही. ओवेसी यांनी स्वत: धर्मनिरपेक्षताचा अभ्यास करायला हवा.’असे ते म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Liquor-shops-are-run-during-the-Corona-period-so-why-not-Bhumipujan-of-the-Ram-temple</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रक्षाबंधनाच्या पर्वावर चंद्रपूर जिल्ह्यातील आशा वर्करला सन्मानित करणार : विजय वडेट्टीवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Asha-worker-from-Chandrapur-district-to-be-honored-on-the-occasion-of-Rakshabandhan-Vijay-Vadettiwar</link>
            <description>चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग काळात गावागावात फिरून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा वर्कर यांचा कार्याचा एक भाऊ म्हणून मला अभिमान आहे. त्यामुळेच प्रशासनातर्फे रक्षाबंधनाच्या पर्वावर या कामाचे कौतुक म्हणून अकराशे रुपये रोख व साडी-चोळी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौर्‍यात सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी ही माहिती दिली. गावागावांमध्ये घराघरात पोहोचून प्रशासनाला आरोग्यविषयक माहिती गोळा करून देण्यासाठी कोरोना सारख्या जोखमीच्या काळात आशाताईंनी अतिशय समर्पणाच्या भावनेतून काम केले आहे. य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-29/aashaworkerrahi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग काळात गावागावात फिरून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा वर्कर यांचा कार्याचा एक भाऊ म्हणून मला अभिमान आहे. त्यामुळेच प्रशासनातर्फे रक्षाबंधनाच्या पर्वावर या कामाचे कौतुक म्हणून अकराशे रुपये रोख व साडी-चोळी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौर्‍यात सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी ही माहिती दिली. गावागावांमध्ये घराघरात पोहोचून प्रशासनाला आरोग्यविषयक माहिती गोळा करून देण्यासाठी कोरोना सारख्या जोखमीच्या काळात आशाताईंनी अतिशय समर्पणाच्या भावनेतून काम केले आहे. या कामाची नोंद आणि या कामातूनच आजच्या दिवसापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रसार मर्यादित राहिला आहे. जिल्ह्यात अद्याप एकही बाधित मृत्युमुखी पडलेल्या नाही. आरोग्य यंत्रणेच्या यशामध्ये आशाताईंचे श्रम विसरता कामा नये ,असेही त्यांनी सांगितले.

या महिन्यात रक्षाबंधनाचा भावा-बहिणीचा सण असून या पवित्र सणावर प्रत्येक आशा वर्करला सन्मानित करण्याचे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चित केले असून 3 ऑगस्टला यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील आशा वर्कर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातून जवळपास  65 हजार अन्य राज्यातील कामगार आपापल्या राज्यात गेले असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात असलेल्या उद्योग व्यवसायामध्ये अशावेळी कौशल्यपूर्ण कामगारांची गरज भासत आहे. याशिवाय वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या खाणींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कामगारांची आवश्यकता आहे. काही कामे कौशल्याची आहे. त्यामुळे अशा ठिकाणी महिनाभराचे प्रशिक्षण देऊन स्थानिक कामगारांना, सुशिक्षित बेरोजगारांना, भरती करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या सर्व खाणींच्या व्यवस्थापकांची बैठक घेतली होती.

तर दुसऱ्या बैठकीमध्ये त्यांनी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या उपस्थित वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वन्यजीव व मानव संघर्षावर यामध्ये चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबाबतही यावेळी चर्चा केली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते. वन मंत्र्यांसोबत या संदर्भात आणखी एक बैठक घेऊन निर्णय घेण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

भाताची रोवनी जिल्ह्यामध्ये जवळपास पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना युरिया कमी पडणार नाही. युरिया भेटत नसल्याबाबतच्या बातम्या या कृत्रिम टंचाईतून पुढे आल्या असून त्याचा शोध घेतला जात आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युरियाची खेप पोहोचेल असे सांगितले.

दुपारच्या सत्रामध्ये विविध विभागाच्या वार्षिक योजना संदर्भात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाल्याचे सांगितले. कोरोना संक्रमण काळामध्ये काटेकोरपणे प्रत्येकाने आपल्या कार्यालयाचे आर्थिक नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

महिला विकास महामंडळाच्या अनेक उपक्रमांना देखिला त्यांनी सुरुवात केली असल्याचे शेवटी पत्रकार परिषदेत सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Asha-worker-from-Chandrapur-district-to-be-honored-on-the-occasion-of-Rakshabandhan-Vijay-Vadettiwar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 28 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दीक्षाभूमीला भेट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Governor-Bhagat-Singh-Koshyari-visits-Deekshabhoomi</link>
            <description>नागपूर  : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सोमवारी दीक्षाभूमीला सदिच्छा भेट दिली. त्यांनी भगवान गौतम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-28/bk@dikshabhumi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर  : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सोमवारी दीक्षाभूमीला सदिच्छा भेट दिली. त्यांनी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करुन अभिवादन केले. विलास गजघाटे, सुधीर फुलझेले व एन. आर. सुटे यावेळी उपस्थित होते. दीक्षाभूमी येथील बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे राज्यपालांनी दर्शन घेतले. दीक्षाभूमी येथील बाबासाहेबांच्या चित्र प्रदर्शनाची पाहणीही राज्यपालांनी केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Governor-Bhagat-Singh-Koshyari-visits-Deekshabhoomi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 27 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सेवाग्राम आश्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Visit-of-Governor-Bhagat-Singh-Koshyari-to-Sevagram-Ashram</link>
            <description>वर्धा :

 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सेवाग्राम येथे बापू कुटी, बा कुटी, आणि चरखा विभागाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी बापू कुटीत प्रार्थनाही  केली.

राज्यपाल रविवारी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सेवाग्राम, गीताई मंदिर, मगन संग्रहालय, एम गिरी आणि पवनार येथे विनोबा आश्रमाला भेट दिली. पशुसंवर्धन व  दुग्धविकास व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री सुनील केदार यांनी शासकीय विश्राम गृह येथे सूत माळ, चरखा आणि पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले. येथे त्यांनी जिल्ह्याची कोरोना विषयक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-27/bgk.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वर्धा :

 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सेवाग्राम येथे बापू कुटी, बा कुटी, आणि चरखा विभागाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी बापू कुटीत प्रार्थनाही  केली.

राज्यपाल रविवारी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सेवाग्राम, गीताई मंदिर, मगन संग्रहालय, एम गिरी आणि पवनार येथे विनोबा आश्रमाला भेट दिली. पशुसंवर्धन व  दुग्धविकास व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री सुनील केदार यांनी शासकीय विश्राम गृह येथे सूत माळ, चरखा आणि पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले. येथे त्यांनी जिल्ह्याची कोरोना विषयक परिस्थिती बाबत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत चर्चा केली.

 सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी.एन.प्रभू यांनी सूत माळ, हिंद स्वराज, इंडिया ऑफ माय ड्रीम्स, महात्मा गांधी यांची आत्मकथा ही पुस्तके भेट दिली. खासदार रामदास तडस यांनी सुद्धा राज्यपालांचे सूत माळ देऊन स्वागत केले.

राज्यपालांनी बापू कुटीची पाहणी केली. अध्यक्ष प्रभू यांनी आश्रमाची संपूर्ण माहिती दिली. तसेच त्यांनी येथील चरखा गृहात चालणारी सूत कताई, हातमाग, याबाबत माहिती जाणून घेतली आणि येथून 10 मीटर खादीचे कापडही खरेदी केले. गांधीजींच्या रसोडामध्ये त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. 

गीताई मंदिर येथे भेट देऊन त्यांनी विनोबा भावे यांनी  कोरलेल्या शिळेवरील गीताई च्या अध्यायाची पाहणी केली. तसेच जमनालाल बजाज यांचे संग्रहालय आणि  विनोबा भावे यांनी भूदान चळवळी वेळी भारतभर केलेल्या भ्रमणाची येथे दर्शविण्यात आलेली माहिती जाणून घेतली. मगन संग्रहालयात  चालत असलेले ग्रामद्योगाची  आणि तेथील संग्रहालय याची माहिती घेतली. त्यांनी खादी विक्री केंद्राला भेट देत खादीचे  मार्केटिंग कसे करता याबाबत विचारणा सुद्धा केली.

एम गिरी येथील बापू आणि बा यांच्या प्रतिमेस सूतमाळा अर्पण करून  एमगिरीने विकसित केलेले ग्रामोपयोगी तंत्रज्ञान समजून घेतले. याचा प्रसार गावापर्यंत करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.

पवनार आश्रम येथे गौतम बजाज यांनी आश्रमाची माहिती आणि विनोबांचे तत्वज्ञानाबात त्यांना सांगितले. येथील भगिनींशी त्यांनी संवाद साधत राम मंदिराची आणि येथे उत्खननात सापडलेल्या मूर्तीची पाहणी केली.  यावेळी आमदार पंकज भोयर,आमदार दादाराव  केचे, आमदार समीर कुणावर, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक बसवराज तेली, नगराध्यक्ष अतुल तराळे सरपंच सुजाता ताकसांडे, व्यंकट राव, विभा गुप्ता उपस्थित होत्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Visit-of-Governor-Bhagat-Singh-Koshyari-to-Sevagram-Ashram</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 26 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आसोलामेंढा धरणावरील पर्यटन विकासाच्या कामांना गती द्या : विजय वडेट्टीवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Accelerate-tourism-development-work-on-Asolamendha-Dam-Vijay-Vadettiwar</link>
            <description>चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा धरणावर पर्यटन विकासाची कामे करण्यासाठी 25 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. याबाबत शासनाकडे त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे  निर्देश  राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी दिले.
 विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात ना.वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प तसेच बाधित क्षेत्रातील विकास कामा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-26/vijaywad.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा धरणावर पर्यटन विकासाची कामे करण्यासाठी 25 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. याबाबत शासनाकडे त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे  निर्देश  राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी दिले.
 विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात ना.वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प तसेच बाधित क्षेत्रातील विकास कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जे. एम. शेख, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता  बी. एस. स्वामी, अधीक्षक‍ अभियंता के. एस. वेमुलकोंडा, अंकुर देसाई,  जे. डी. बोरकर यावेळी उपस्थित होते.
आसोलामेंढा धरणाच्या बुडित क्षेत्रातील चार गावांच्या भूसंपादनाच्या दराबाबत भूधारकांनी प्राधिकरणाकडे याचिका दाखल करावी. भूसंपादनाच्या दराबाबत प्राधिकरणातील पिठासीन अधिकारी निर्णय घेतील. मेंडकीसह मानिकपूर रिठ, गणेशपूर, नवेगावंखुर्द, कोरेगांव रिठ, शिवसागर गावगल्ला तसेच शिवसागर तुकुम या गावांचा सुमारे 2 हजार 80 हेक्टर सिंचन योजनेचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित सादर करावा. घोडाझरी शाखा कालव्याच्या एकूण लाभक्षेत्रात नागभीड, सिंदेवाही, मूल व सावली  हे चार तालुके येत असून एकूण 120 गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे. घोडाझरी कालव्याच्या उर्वरित  कामांसाठी 500 कोटी रुपयांचा निधी या वर्षीच्या पूरक अनुदानातून देण्यात येईल. उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी,  अशी सूचना त्यांनी केली.
गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजच्या पोचमार्गावरील दोन्ही पुलांच्या निविदा अंतिम करून काम त्वरित पूर्ण करण्यात याव्या.  तसेच चिचडोह बॅरेजच्या बुडित क्षेत्रातून तळोधी मोकासा या उपसा सिंचन योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, जेणेकरून या प्रकल्पातील निर्मित पाणीसाठ्याचा  शेतकऱ्यांना उपयोग होईल. चिचडोह प्रकल्पामधून राजीव उपसा सिंचन योजनेचा आराखडा त्वरित मंजूर करण्यासाठी राज्यस्तरावर लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. मध्यम पाटबंधारे प्रकल्प, पुनर्वसन, बाधित क्षेत्रातील विकास कामे याबाबत यावेळी चर्चा करून संबधितांना  निर्देश देण्यात आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Accelerate-tourism-development-work-on-Asolamendha-Dam-Vijay-Vadettiwar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गडकरींच्या ‘कोटय़धीश’ सुरक्षा रक्षकाचे पराक्रम  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gadkaris-billionairesecurity-guards-prowess</link>
            <description>नागपूर : शहर पोलीस दलातील एका सुरक्षारक्षकाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत तैनात असताना कोटय़वधींची माया जमवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरक्षा रक्षकाचे हे आर्थिक पराक्रम कळताच गडकरींनी त्याला आपल्या ताफ्यातून हटवल्याची माहिती समोर आली आहे.
१७ वर्षांआधी नागपूर शहर पोलीस दलातील राजेश नावाचा पोलीस शिपाई गडकरींच्या सुरक्षेत तैन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-23/online-reporter.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : शहर पोलीस दलातील एका सुरक्षारक्षकाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत तैनात असताना कोटय़वधींची माया जमवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरक्षा रक्षकाचे हे आर्थिक पराक्रम कळताच गडकरींनी त्याला आपल्या ताफ्यातून हटवल्याची माहिती समोर आली आहे.
१७ वर्षांआधी नागपूर शहर पोलीस दलातील राजेश नावाचा पोलीस शिपाई गडकरींच्या सुरक्षेत तैनात करण्यात आला. तेव्हापासून आजतागायत तो त्यांच्याकडेच कामाला होता. गडकरींचा विश्वासू सुरक्षा रक्षक असल्याचे सर्वाना तो परिचित होता. या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्याने गडकरींकडे येणाऱ्या लोकांना त्यांची कामे करवून देण्याचे आमिष दाखवून कोटय़वधींची संपत्ती जमवली. गेल्या काही वर्षांपूर्वी महाल येथील नटराज सिनेमागृहाची जागा विकत घेतली. आता त्या ठिकाणी  निवासी सदनिका उभारण्याची त्याची योजना आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका व्यावसायिकाचे काम करवून देण्यासाठी तीन कोटी रुपये घेतले. काम न झाल्याने व्यावसायिकाने गडकरींशी संपर्क साधला असता शिपायाचे बिंग फुटले. गडकरींनी इतरांच्या माध्यमातून त्याची माहिती गोळा केली असता त्याने १७ वर्षांत कोटय़वधींची माया जमवल्याचे समोर आले. यानंतर गडकरींनी त्याला संबंधिताचे तीन कोटी परत करण्यास सांगितले. पण, त्याने पैसे परत केले नाही. शेवटी गडकरींनी त्याची सेवा खंडित करून पुन्हा पोलीस मुख्यालयात पाठवले.
त्याची चौकशी करण्यात येईल. पोलिसांकडून असे उपद्व्याप अपेक्षित नाहीत. यासंदर्भात संबंधित पोलीस शिपायाची चौकशी करण्यात येईल. तो दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– गजानन राजमाने, पोलीस उपायुक्त, मुख्यालय. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gadkaris-billionairesecurity-guards-prowess</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ना कार्यक्रम, ना बैठक, ना मुंबई परतीचा उल्लेख ;राज्यपाल नागपूर मुक्कामी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/No-event-no-meeting-no-mention-of-return-to-Mumbai-Governor-Nagpur-stay</link>
            <description>नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आजपासून नागपुरात मुक्कामी आहेत.  मात्र, त्यांच्या दिवसभराच्या वेळापत्रकात ते कोणत्याही बैठकीला अथवा कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचा अथवा त्यांच्या मुंबईला परतण्याचाही यात उल्ल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-23/bhagatsinghkoshari.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आजपासून नागपुरात मुक्कामी आहेत.  मात्र, त्यांच्या दिवसभराच्या वेळापत्रकात ते कोणत्याही बैठकीला अथवा कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचा अथवा त्यांच्या मुंबईला परतण्याचाही यात उल्लेख नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी नागपुरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चेला उत आला आहे. मात्र, याबाबत राजभवनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. अगदी राजभवनातील कर्मचारीही कोरोनाबाधित निघाले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज नागपूरला जात असल्याने तर्कवितर्क लावले जात आहे. मात्र, त्यांच्या नियोजित वेळापत्रकात ते कोणत्याही कार्यक्रम अथवा बैठकीला उपस्थित राहणार असल्याचा व  मुंबईला परतीच्या प्रवासाचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे राज्यपाल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईतून नागपूरमध्ये येत असल्याची जोरदार चर्चा असून राज्यपालांच्या नागपूर मुक्कमाविषयी विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/No-event-no-meeting-no-mention-of-return-to-Mumbai-Governor-Nagpur-stay</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 21 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कृषिपंपांना वीज पुरवठ्यासाठी वीज नियामक आयोगाला प्रस्ताव पाठवा –  नितीन राऊत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Send-proposal-to-Electricity-Regulatory-Commission-for-supply-of-electricity-to-agricultural-pumps-Nitin-Raut</link>
            <description>नागपूर :  गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील कृषी पंपांना  16 तास वीज पुरवठा करण्‍यासाठी वीज नियामक आयोगाला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश ऊर्जामंत्री व पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
सोमवारी झालेल्या विभागीय आयुक्त कार्यालया</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-21/nitinraut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर :  गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील कृषी पंपांना  16 तास वीज पुरवठा करण्‍यासाठी वीज नियामक आयोगाला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश ऊर्जामंत्री व पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
सोमवारी झालेल्या विभागीय आयुक्त कार्यालयातील आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यासह सहव्यवस्थापकीय संचालक रंगारी, गोंदिया परिमंडळाचे शिरकर, महापारेषणचे संचालक रमाकांत मेश्राम उपस्थित होते.
सध्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. भाताची रोवणी होत आहे. मात्र, आठ तास वीज पुरवठ्याने शेतीची कामे पूर्ण होत नसल्याचे  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले  यांनी सांगितले. नक्षल भागातील शेतकऱ्यांना सोळा तासासाठी वीज  उपलब्ध झाल्यास त्यांना मदत होईल त्या दृष्टीने ऊर्जा विभागाने त्वरित कारवाई करावी.
नक्षल प्रवण भागातील कृषीपंपाना सोळा तास वीज पुरवठ्यासाठी वेगळा प्रस्ताव एका आठवड्याच्या  आत सादर करण्याचे  निर्देश ऊर्जामंत्री राऊत यांनी दिले. महापारेषणच्या साकोली उपकेंद्र व देवरी उपकेंद्रासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Send-proposal-to-Electricity-Regulatory-Commission-for-supply-of-electricity-to-agricultural-pumps-Nitin-Raut</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 17 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोव्हिडबाबत शासनाचे नियम पाळा नाहीतर होणार गुन्हे दाखल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Failure-to-comply-with-government-rules-regarding-Covid-will-result-in-criminal-charges</link>
            <description>नागपूर: ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. शासनाच्या दिशानिर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करावे या अटीवर दैनंदिन कामकाज सुरू करण्याची सवलत देण्यात आली. नागरिकांना प्रशासनातर्फे वेळोवेळी आवाहन करण्यात आले. मात्र, नागरिक नियम पाळत नसल्याचे झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढत्या मृत्युसंख्येवरून दिसू लागले आहे. त्यामुळे आता नियम तोडणाऱ्यांवर तात्काळ प्रभावाने साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत सरळ गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.
        वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक शहरात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, नागपुरात लॉकडाऊन करण्याची गरज पडू नये, यासाठी आता नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी या विषयावर शुक्रवारी (ता. १७) नागपुरातील मनपाच्या दहाही झोनचे सहायक आयुक्त आणि पोलिस प्रशासनातील अतिरिक्त आयुक्तांसह सर्व झोनचे उपायुक्त यांची संयुक्त बैठक मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलिस उपायुक्त सर्वश्री विवेक मासाळ, राहुल माकणीकर, विक्रम साळी, निलोत्पल, श्वेता खेडकर, विनिता एस., पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख आणि मनपाच्या दहाही झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
        ‘मिशन बिगीन अगेन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-17/tmundhewithpli.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर: ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. शासनाच्या दिशानिर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करावे या अटीवर दैनंदिन कामकाज सुरू करण्याची सवलत देण्यात आली. नागरिकांना प्रशासनातर्फे वेळोवेळी आवाहन करण्यात आले. मात्र, नागरिक नियम पाळत नसल्याचे झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढत्या मृत्युसंख्येवरून दिसू लागले आहे. त्यामुळे आता नियम तोडणाऱ्यांवर तात्काळ प्रभावाने साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत सरळ गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.
        वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक शहरात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, नागपुरात लॉकडाऊन करण्याची गरज पडू नये, यासाठी आता नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी या विषयावर शुक्रवारी (ता. १७) नागपुरातील मनपाच्या दहाही झोनचे सहायक आयुक्त आणि पोलिस प्रशासनातील अतिरिक्त आयुक्तांसह सर्व झोनचे उपायुक्त यांची संयुक्त बैठक मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलिस उपायुक्त सर्वश्री विवेक मासाळ, राहुल माकणीकर, विक्रम साळी, निलोत्पल, श्वेता खेडकर, विनिता एस., पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख आणि मनपाच्या दहाही झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
        ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू होण्यापूर्वी नागपुरात ४०० च्या जवळपास कोव्हिड रुग्णसंख्या होती. मात्र, १६ जुलैपर्यंत ती २१०० च्या घरात गेली. म्हणजेच दीड महिन्यात १७०० रुग्णवाढ झाली. याचाच अर्थ नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत असूनही ते केले जात नाही. बाजारात व्यापाऱ्यांना ताकीद देऊनही सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात येत नाही. मास्कचा वापर केला जात नाही. दुकानांसाठी जे नियम आखून दिले आहेत, त्याचेही उल्लंघन होत आहे. नाईट कर्फ्यूची ही गांभीर्यपूर्वक अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी पोलीस विभागास केले.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापुढे मार्केट परिसरात नियमांचे काटेकोरपणे पालन व्हायलाच हवे, असे म्हणत आजपर्यंत नागरिकांवर प्रशासनाने ही जबाबदारी टाकली होती. आता नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करीत असतील तर त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्याखाली ‘ऑन दि स्पॉट’ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यासाठी मनपा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने आजपासूनच "ॲक्टिव्ह मोड"वर यावे असेही  त्यांनी सांगीतले.

हॉकर्सवर होणार कारवाई
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत काढण्यात आलेल्या आदेशात कुठेही शहरात हॉकर्सला परवानगी देण्यात आलेली नाही. मुख्य बाजारात आणि गल्ल्यांमध्येही हॉकर्स बसलेले आहेत. सम-विषम नियमात दुकानांना परवानगी आहे. मात्र, हॉकर्स दिशा बदलवून बसू लागले आहे. ही बाब पोलिस अधिकाऱ्यांनीच लक्षात आणून दिली. अशा शहरातील सर्व हॉकर्सवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिले. त्यांनी सांगितले की कुठल्याही वाहनामध्ये अनुज्ञेय संख्येपेक्षा जास्त प्रवासी असल्यास कारवाई करण्यात यावी.

दंडाची रक्कम  वाढणार
बाजार परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दंड आकारण्यात येत होता. आता ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे. नवा आदेश काढून ही रक्कम वाढवणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी बैठकीत दिली. दुकाने सुरू ठेवण्याची वेळ निश्चित केलेली असतानाही रात्री ९ ते १० वाजतापर्यंत दुकाने उघडे राहात असल्याची बाब मनपा आयुक्तांनी सहायक आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांच्या लक्षात आणून दिली. अशा दुकानांवरही कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

रात्रीच्या संचारबंदीचीही कडक अंमलबजावणी
शासनाचे दिशानिर्देश आणि स्थानिक पातळीवर काढलेल्या आदेशानुसार रात्री ९ ते सकाळी ५ वाजतापर्यंत शहरात संचारबंदी राहील, असे नमूद आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिकांचे आवागमन सुरू आहे. यासाठी पोलिसांनी नाकाबंदी करावी, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देशही मनपा आयुक्तांनी दिले. विलगीकरण केंद्रातला पोलिस बंदोबस्त, प्रतिबंधित क्षेत्रातील आवगमनावरील नियंत्रण पूर्वीसारखे कडक करण्याचे निर्देशही मनपा आयुक्तांनी दिले.

कार्यालयांनाही उपस्थिती संख्येचे बंधन पाळावे
 राज्य शासनाने खाजगी कार्यालयात १० टक्के किंवा जास्तीत जास्त १० कर्मचारी अनुज्ञेय केले आहे. तसेच शासकीय कार्यालयात १५ टक्के किंवा जास्तीत जास्त १५ कर्मचारी अनुज्ञेय करण्यात आले आहे. यामधून अत्यावश्यक सेवा देणारे शासकीय कार्यालय जसे आरोग्य विभाग, लेखा विभाग, आपातकालीन व्यवस्थापन, पोलीस, एन.आय.सी., खाद्यान्न आपूर्ति विभाग, महानगरपालिकेची सेवा, एफ.सी.आय, आणि एन.वाय.के. यांना वगळण्यात आले आहे.

लॉकडाऊन हा अंतिम पर्याय : आयुक्त तुकाराम मुंढे
महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणे नागपुरातही लॉकडाऊन व्हावे, ही आपली भूमिका सद्यास्थितीत नाहीच. पण नागरिकांना वेळोवेळी आवाहन करूनही जर त्यांनी नियमांचे पालन केले नाही, शिस्त पाळली नाही तर ‘लॉकडाऊन’च्या पर्यायावरही विचार करावा लागेल असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपा आणि पोलिस प्रशासनासोबतच्या संयुक्त बैठकीत सांगितले. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंन्सिंग पाळावे, रात्र संचारबंदीचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, हॉकर्सने दुकाने थाटू नये, हे नियम जे पाळत नसतील त्यांच्यावर कुठलीही तमा न बाळगता कारवाई करा, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपाचे सहायक आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांना दिले. आपल्यासाठी मनुष्याचा जीव आणि या शहराचे आरोग्य महत्त्वाचे आहे. यात नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी बैठकीच्या माध्यमातून केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Failure-to-comply-with-government-rules-regarding-Covid-will-result-in-criminal-charges</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 17 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नियम पाळा; लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Follow-the-rules-Dont-let-lockdown-time-come</link>
            <description>नागपूर, या शहरात पुन्हा लॉकडाऊन लावायचा की नाही हे पूर्णत: नागरिकांच्या हातात आहे. अजूनही वेळ गेली नाही. नियम पाळले नाही तर नाईलाजास्तव पुन्हा प्रशासनाला लॉकडाऊन घोषित करावा लागेल. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करा. नियम टाळा. लॉकडाऊन पुन्हा लादण्याची वेळ येऊ देऊ नका, असे कळकळीचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.
     ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली. काही बंधने टाकली. दिशानिर्देश आणि नियमांच्या अधीन राहून दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची मुभा दिली. मात्र, ज्या दिवशी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ सुरू झाली. याचाच अर्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-17/niyampala.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर, या शहरात पुन्हा लॉकडाऊन लावायचा की नाही हे पूर्णत: नागरिकांच्या हातात आहे. अजूनही वेळ गेली नाही. नियम पाळले नाही तर नाईलाजास्तव पुन्हा प्रशासनाला लॉकडाऊन घोषित करावा लागेल. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करा. नियम टाळा. लॉकडाऊन पुन्हा लादण्याची वेळ येऊ देऊ नका, असे कळकळीचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.
     ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली. काही बंधने टाकली. दिशानिर्देश आणि नियमांच्या अधीन राहून दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची मुभा दिली. मात्र, ज्या दिवशी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ सुरू झाली. याचाच अर्थ नागरिक नियम पाळत नाही, असे प्रशासनाच्या लक्षात आले. याची शहानिशा करण्यासाठी महापौर संदीप जोशी हे स्वत: आजपासून (ता. १५) दररोज दहाही झोनमधील बाजार परिसरात पायी फिरणार आहेत. आज त्यांनी गांधीबाग झोनअंतर्गत येणाऱ्या महाल, इतवारी, गांधीबाग परिसरातील बाजाराचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गिरीश व्यास, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी,  गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, नगरसेविका श्रध्दा पाठक,  गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील तसेच पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
     महाल आणि इतवारी परिसरात काही दुकानात अधिक गर्दी असल्याचे आढळून आले. काही दुकानदार स्वत:च मास्क लावलेले नव्हते. अशा ठिकाणी महापौर संदीप जोशी स्वत: गेले. त्यांना याबाबत जाब विचारला. अशा सर्व दुकानांवर उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून दंड ठोठावण्याच्या सूचना दिल्यात. विशेष म्हणजे अशा हलगर्जीपणा करणाऱ्या दुकानांवर महापौर संदीप जोशी यांच्या सूचनेनुसार ‘ऑन द स्पॉट’ दंड ठोठावण्यात आला.
     काही व्यापाऱ्यांशी महापौर संदीप जोशी यांनी संवाद साधला. पुढील काही दिवसं नागपूरसाठी कोरोनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. मागील दीड महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करा, मास्क वापरा आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, असे आवाहन त्यांनी यावेळी व्यापाऱ्यांना केले.
 
नियम न पाळणाऱ्यांवर दंड
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महापौर संदीप जोशी म्हणाले, नागपुरात कोरोनाच्या परिस्थितीवर उत्तमरीत्या नियंत्रण मिळविण्यात आले होते. मात्र, थोडी सवलत दिली त्याचा नागरिकांनी आपल्या परीने अर्थ लावला. व्यापाऱ्यांना नियम पाळण्याचे बंधन घालण्यात आले होते. ते पाळल्या जाते की नाही, हे बघण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. दुर्देवाने तसे झाले नाही. म्हणून आपण स्वत: मनपा प्रशासनातील अधिकारी, पोलिस प्रशासन यांच्या सोबत मुद्दाम बाजार परिसरात फिरून नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करीत आहोत. नम्र आवाहन करूनही जर यापुढे कोणी नियम पाळले नाही तर त्यांच्यावर तातडीने दंड ठोठावण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे. यापुढे मनपाच्या सर्व झोनमधील बाजारांमध्ये तीन ते चार तास फिरून आपण जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Follow-the-rules-Dont-let-lockdown-time-come</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 17 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अखेर बकरीचे दूध पाजून केले बिबट्यांच्या पिलांचे संगोपन! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Finallyby-raising-goats-milk-the-leopard-cubs-were-reared</link>
            <description>अकोला : येथील पातूर वनपरिक्षेत्रातील मौजे  पास्टूल येथे 15 दिवसांपूर्वी सापडलेले बिबट्याचे चार बछडे गुरुवारी गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्यात आले, अशी माहिती उपवनसंरक्षक  वि.ग. माने यांनी दिली. इतके दिवस वाट पाहूनही त्यांची आई अर्थात मादी बिबटया आलीच नाही. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तब्बल 15 दिवस या चारही पिलांना ममतेने सांभाळलं. बकरीचे दूध पाजून त्यांचे संगोपन केले.

30 जून रोजी मौजे पास्टूल जवळ मोर्णा नदीच्या पात्रात  बिबट्याची तीन पिले सापडली. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जुलै रोजी आणखी एक पिलू सापडलं. तिथल्या नागरिकांनी वनविभागाच्या पातूर वनपरिक्षेत्रातील  खानापूर नियतक्षेत्राच्या भाग 2 मधील अधिकाऱ्यांना पाचारण केलं. त्यावेळी ही पिले 15 दिवस ते तीन आठवडे इतक्या वयाची असावीत.  त्यांची </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-17/bakri-dudha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अकोला : येथील पातूर वनपरिक्षेत्रातील मौजे  पास्टूल येथे 15 दिवसांपूर्वी सापडलेले बिबट्याचे चार बछडे गुरुवारी गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्यात आले, अशी माहिती उपवनसंरक्षक  वि.ग. माने यांनी दिली. इतके दिवस वाट पाहूनही त्यांची आई अर्थात मादी बिबटया आलीच नाही. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तब्बल 15 दिवस या चारही पिलांना ममतेने सांभाळलं. बकरीचे दूध पाजून त्यांचे संगोपन केले.

30 जून रोजी मौजे पास्टूल जवळ मोर्णा नदीच्या पात्रात  बिबट्याची तीन पिले सापडली. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जुलै रोजी आणखी एक पिलू सापडलं. तिथल्या नागरिकांनी वनविभागाच्या पातूर वनपरिक्षेत्रातील  खानापूर नियतक्षेत्राच्या भाग 2 मधील अधिकाऱ्यांना पाचारण केलं. त्यावेळी ही पिले 15 दिवस ते तीन आठवडे इतक्या वयाची असावीत.  त्यांची आई जवळपासच असावी, आणि ती परतेल अशा अपेक्षेने त्यांच्या आईची वाट पाहण्यात आली. पण ती आली नाही. मग त्यांना जंगलातच पण थोडं सुरक्षित स्थळी आणून ठेवण्यात आलं. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात ही पिले होती. पिलं खूप लहान असल्याने  अन्य श्वापदांकडून धोका होताच, त्यांना जगवायचंही होतं आणि शिवाय त्यांची आई आलीच तर या पिलांना सुखरुप तिच्या हवालीही करायचं होतं.

ही जबाबदारी उपवनसंरक्षक वि. ग. माने यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, प्रशिक्षणार्थी अधिकारी कुंडलिक होटे आणि  सहाय्यक वनसंरक्षक  नितीन गोंडवणे यांनी पार पाडली. या बछड्यांची निगा राखण्याचे काम सुरु झाले, सोबत त्यांच्या हरवलेल्या आईचा शोध घेणे. त्यांना मुद्दाम सुरक्षित पण उघड्यावर ठेवण्यात आले, की जेणेकरुन त्यांची आई त्यांना शोधत यावी आणि त्यांना घेऊन जावी. त्यासाठी त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, ट्रॅप कॅमेरे,  नाईट व्हिजन कॅमेरे लावून सज्जता करण्यात आली.  दररोज त्यांच्या आईची वाट पाहणं सुरु होतं. या सगळ्या प्रयत्नात स्थानिक ग्रामस्थ, संयुक्त वन व्यवस्थापन समितीनेही सहयोग दिला.

प्रश्न होता या बछड्यांच्या संगोपनाचा. मग वन्यजीव विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली या चौघांची देखभाल सुरु झाली. त्यांना बकरीचे दूध देण्यात येत होतं. दिवसातून तीन वेळा. 60 टक्के दूध आणि 40 टक्के पाणी या प्रमाणात. दूध आधी उकळून घेऊन नंतर गार करुन पाजले जात होते.  प्लास्टीकच्या बास्केटचा वापर त्यांच्या हाताळणीसाठी केला जातो. या चौघात  दोन नर आणि दोघी मादी आहे.

दरम्यान या पिलांचं करायचं काय? यासाठी उपवनसंरक्षक माने हे सतत वन्यजीव विभागाच्या संपर्कात राहून मार्गदर्शन घेत होते. त्यांच्याकडील मार्गदर्शनानुसार, 15 दिवस वाट पाहूनही आता या पिलांची आई आलीच नाही म्हणून त्यांना गोरेवाडा प्राणीसंग्रहालय प्रकल्पात  ठेवण्याबाबत मुख्य वन्यजीव रक्षक नागपूर यांच्याशी पत्रव्यवहार करुन त्यांची आवश्यक परवानगी घेण्यात आली. ही परवानगी प्राप्त झाल्याने आज चारही पिले नागपूरकडे  गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पात देखभालीसाठी रवाना करण्यात आली.

बिबट्याची मादी ही नक्कीच तिच्या पिलांचा शोध घेत असावी, मात्र या परिसरात पडणाऱ्या पावसामुळे तिला अडचण येत असावी, असे मत वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केले. ह्या परिसरात अन्य बिबट्यांचाही वावर आहे त्यामुळे या पिलांना अन्य श्वापदांपासून जीवाला धोका असल्याने  त्यांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला,असेही उपवनसंरक्षक माने यांनी  स्पष्ट केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Finallyby-raising-goats-milk-the-leopard-cubs-were-reared</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 15 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वाघांच्या अधिवासाला धोका पोहचण्याची शक्यता ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Possibility-of-endangering-tiger-habitat</link>
            <description>मुंबई : व्याघ्र संवर्धनाला खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले असून व्याघ्र प्रकल्पाचे यश पण जगभर सांगतो ही गोष्ट लक्षात घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून  जाणारा अकोला-खांडवा  प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून  इतर पर्यायी भागातून  करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय पर्यवरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रान्वये केली आहे. 

रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा असे 176 किमी रेल्वे मार्गाला मीटर गेज मधून ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर  केला असून  या रेल्वे मार्गाला लागून 23.48</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-15/tiger.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : व्याघ्र संवर्धनाला खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले असून व्याघ्र प्रकल्पाचे यश पण जगभर सांगतो ही गोष्ट लक्षात घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून  जाणारा अकोला-खांडवा  प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून  इतर पर्यायी भागातून  करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय पर्यवरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रान्वये केली आहे. 

रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा असे 176 किमी रेल्वे मार्गाला मीटर गेज मधून ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर  केला असून  या रेल्वे मार्गाला लागून 23.48 किमीचे  रिअलाईनमेंटही करावे लागणार आहे. त्यामुळे हे रेल्वे मार्गाचे केवळ परिवर्तन राहणार नाही तर मार्गालगतच्या जागेचे पुन्हा आरेखन करावे लागणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्याऐवजी बाहेरून इतर पर्यायी मार्गाचे परिवर्तन करायचे ठरविले तर एकीकडे दुर्मिळ अशा वाघांच्या अधिवासाला धक्का लावण्याची गरज भासणार नाही आणि दुसरीकडे  जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांना तसेच आजूबाजूच्या 100 गावांना या नव्या ब्रॉडगेज मार्गाचा फायदा होईल असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे. 

मुख्यमंत्री म्हणतात की, 1973-74 मध्ये देशातील जाहीर करण्यात आलेल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांत मेळघाटचा प्रथम क्रमांक लागतो. 2768.52 चौ. किमी एवढ्या क्षेत्रावर पसरलेला हा प्रकल्प जागतिकदृष्ट्या प्राधान्याने विकसित प्रकल्पांत मोडतो. प्रस्तावित ब्रॉडगेजमुळे स्वाभाविकच या भागातून मोठ्या प्रमाणावर रेल्वे वाहतूक वाढेल परिणामत: प्रकल्पाच्या अगदी गाभ्यातील वन्य प्राण्याच्या अधिवासाला अडथळा येण्याची शक्यता आहे. शिवाय या परिवर्तनामुळे रेल्वे गाड्यांचा वेगही वाढेल. मुळातच हा गाभा अबाधित व सुरक्षित ठेवण्यासाठी येथील 16 गावे आणि या गाभ्याबाहेरील सहा गावे इतर ठिकाणी पुनर्वसित केली आहेत. ही गावे या रेल्वे मार्गाच्या 10 किमी परीघातालीच होती. गावांचे  पुनर्वसन आणि प्राण्यांच्या अधिवासासाठी प्रयत्न केल्याने येथील वन्य जीव झपाट्याने वाढले.

भारतीय वन्यजीव संस्थेने देखील या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी  भागातून करावे अशी सुचना केली आहे. केंद्रीय समितीने वन्यजीव राष्ट्रीय बोर्डास देखील मेळघाट प्रकल्पाच्या  वान अभयारण्यातील 160.94 हेक्टर  वन जमीन रेल्वे मार्ग परिवर्तनासाठी देण्याबाबत पुनर्विचार करावा असे म्हटले आहे. बोर्डाने राज्य शासनाला हा प्रस्ताव पाठवून विचार करावा असे कळविले आहे. 
रेल्वे मार्गांचा विकास व्हायलाच पाहिजे पण तसे करतांना विशेषत: मेळघाटसारख्या ठिकाणी वाघांचे संवर्धन होणे आणि येथील पर्यावरणाचा ह्रास टाळणे तितकेच महत्वाचे आहे , त्यामुळे ब्रॉडगेजसाठी पर्यायी मार्ग निवडावा असेही मुख्यमंत्री म्हणतात ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Possibility-of-endangering-tiger-habitat</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 11 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ धनगर समाजासाठीची गृहनिर्माण योजना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Housing-Scheme-for-Dhangar-Samaj-Now-Punyashlok-Ahilya-Devi-Holkar-Awas-Yojana</link>
            <description>चंद्रपूर : भटक्या ‘क’ जमाती प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा राज्याचे इतर मागास, बहुजन कल्याण विकास, आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.धनगर समाजाचे दैवत असणाऱ्या व धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे नाव आता या योजनेला देण्यात येत असून यापुढे ही योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना म्हणून संबोधण्यात येईल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर येथील बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.धनगर समाजाच्या सर्व मागण्यांसंदर्भात राज्यातील शासन अतिशय सकारात्मक आहे. यासंदर्भात या समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या व विचारवंतांच्या शासन संपर्कात आहे. योजनांमधून इतर मागासवर्गीय समाजातील सर्व महामानवांचे कार्य लोकांपर्यंत जावे. नव्या पिढीला जुन्या </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-11/vijayvadetiiwar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : भटक्या ‘क’ जमाती प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा राज्याचे इतर मागास, बहुजन कल्याण विकास, आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.धनगर समाजाचे दैवत असणाऱ्या व धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे नाव आता या योजनेला देण्यात येत असून यापुढे ही योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना म्हणून संबोधण्यात येईल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर येथील बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.धनगर समाजाच्या सर्व मागण्यांसंदर्भात राज्यातील शासन अतिशय सकारात्मक आहे. यासंदर्भात या समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या व विचारवंतांच्या शासन संपर्कात आहे. योजनांमधून इतर मागासवर्गीय समाजातील सर्व महामानवांचे कार्य लोकांपर्यंत जावे. नव्या पिढीला जुन्या महान व्यक्तिमत्वाचा त्यांच्या कार्याचा इतिहास कळावा. यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आवास योजना हे नामकरण करण्यात आले आहे.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सर्व जिल्ह्यांमध्ये धनगर समाजाचे अस्तित्व आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण सगळ्याच भागात रहिवास असणाऱ्या या समाजाने महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपले मोठे योगदान दिले आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून विविध योजनांबाबत सकारात्मकतेने विचार करत आहे.इतर मागास व बहुजन समाजातील सर्व बारा बलुतेदार यांच्या संदर्भातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी आपला प्रयत्न चालू असून या समाजातील नागरिकांच्या हितासोबतच या समाजाच्या महामानवांचा देखील यथोचित सन्मान करण्याकडे आपला कल असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातूनच या योजनेला हे नाव देण्याची कल्पना आपल्याला सुचली.कोरोना संसर्ग काळामध्ये बहुजन समाजाच्या, ओबीसींच्या अनेक योजना व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये व्यत्यय आला आहे. मात्र यातून लवकरच बाहेर पडून बहुजन समाजातील सर्व प्रलंबित योजना व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या प्रजाहितदक्ष दानशूर कर्तुत्वान सुधारणावादी कार्यक्षम राज्यकर्त्या होत्या. त्या युद्धनिपुण, अत्यंत मुत्सद्दी, न्यायप्रिय होत्या. त्यांनी अनेक घाट, विहिरी, मंदिर, धर्मशाळा यांची संपूर्ण भारतभर उभारणी केली आहे. त्या केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशात ख्यातीप्राप्त दानशूर व्यक्ती होत्या. सर्वधर्मसमभावाची जपणूक करत स्त्रियांचा मान सन्मान वाढविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. त्यांनी वस्त्रोद्योग, कुटीर उद्योगाला चालना दिली. त्यामुळे धनगर समाजासाठी असणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेला हे नाव देण्यात आले आहे. धनगर समाजातील प्रत्येक लाभार्थ्याला याचा लाभ व्हावा. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही, त्यांनी स्पष्ट केले.धनगर समाजातील किमान दहा हजार लाभार्थ्यांना ही घरे देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जारी केला आहे. गेल्या वर्षी 30 जुलै रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. 2019 -20 या आर्थिक वर्षासाठी दीडशे कोटी निधीस मान्यता देण्यात आली होती. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी वैयक्तिक घरकुलासाठी असलेले सर्व शासन निर्णय तसेच याबाबत शासनाने वेळोवेळी जाहीर केलेले सर्व निर्णय, अटी-शर्ती या योजनेसाठी लागू राहणार आहे. लाभार्थी निवडीचे अधिकार यासंदर्भातील समितीस राहणार आहेत. वैयक्तिक लाभार्थी निवडीचे अधिकार या योजनेत जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे त्यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Housing-Scheme-for-Dhangar-Samaj-Now-Punyashlok-Ahilya-Devi-Holkar-Awas-Yojana</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 05 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गृहमंत्र्यांची नागपूर कारागृहाला भेट; व्यवस्थेचा आढावा घेत कैद्यांशी साधला संवाद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Home-Minister-visits-Nagpur-JailInteracted-with-inmates-reviewing-arrangements</link>
            <description>नागपूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. या भेटीत त्यांनी कैद्यांशी संवाद साधला. अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह व सुधार सेवा) सुनील रामानंद, पोलिस उपायुक्त विनिता साहू यावेळी उपस्थित होते.नागपूर कारागृहाची क्षमता 1800 असून सध्या कारागृहात 1750 कैदी आहेत. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कारागृहात शक्य त्या सर्व दक्षता घेण्यात येत आहेत. राज्यात कोरोनाच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-05/jailvisit.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. या भेटीत त्यांनी कैद्यांशी संवाद साधला. अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह व सुधार सेवा) सुनील रामानंद, पोलिस उपायुक्त विनिता साहू यावेळी उपस्थित होते.नागपूर कारागृहाची क्षमता 1800 असून सध्या कारागृहात 1750 कैदी आहेत. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कारागृहात शक्य त्या सर्व दक्षता घेण्यात येत आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अंडर ट्रायल व सात वर्षे शिक्षा झालेल्या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत राज्यात असलेल्या 37 हजार कैद्यांपैकी 11 हजार कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.कोरोनाचा शिरकाव कारागृहातही झाला असून राज्यात 411 कैदी पॉझिटिव्ह निघाले आहेत. यापैकी 281 कैद्यांना सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 162 कारागृह अधिकारी – कर्मचारी यांनासुध्दा कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी 90 अधिकारी कर्मचाऱ्यांना उपचारार्थ सुटी देण्यात आली आहे. नागपूर कारागृहात 41 कैदी व 56 अधिकारी – कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर क्वारंटाईन केंद्रात उपचार सुरु आहेत.कारागृह प्रशासनाने राज्यातील 27 जिल्ह्यात 37 तात्पुरते कारागृह उभारले असून त्या ठिकाणी 2665 कैद्यांना ठेवण्यात आल्याची माहिती श्री. रामानंद यांनी दिली. या भेटीत गृहमंत्र्यांनी कारागृहातील कैद्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे कारागृहात पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा व भोजन व्यवस्थेचा आढावा गृहमंत्र्यांनी घेतला. कारागृहातील बंदिवानाच्या आरोग्य तपासणीसाठी पाच डॉक्टरांची चमू असून नियमित तपासणी व स्क्रिनिंग करण्यात येते. असेही कारागृह अधीक्षकांनी सांगितले. लॉकडाऊन काळात नागपूर कारागृहातील कैद्यांनी 70 ते 80 हजार कापडी मास्क तयार केले असून, मास्कच्या विक्रीतून 8 लाख रुपयाचे उत्पन्न झाल्याचे कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी सांगितले. बंदिवानाच्या या कार्याची गृहमंत्र्यांनी प्रशंसा केली. यावेळी वरिष्ठ कारागृह अधिकारी विकास रजनलवार, दयानंद सोरटे व आनंद कांदे आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Home-Minister-visits-Nagpur-JailInteracted-with-inmates-reviewing-arrangements</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 02 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाऊन’मध्ये श्रमिकांच्या मदतीला मनरेगा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/MGNREGA-to-help-workers-in-lockdown</link>
            <description>नागपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘लॉकडाऊन’ सुरु असताना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामे राज्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात आली. राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये मागेल त्याला काम या तत्त्वानुसार 57 हजार 550 कामे पूर्ण करण्यात आली असून यावर 285 कोटी 36 लक्ष रुपये मजुरीवर तर 84 कोटी 14 लक्ष रुपये साहित्यावर खर्च करण्यात आल्यामुळे श्रमिकांना गावातच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती मनरेगा आयुक्त ए. एस. आर. नायक यांनी दिली.मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे अशा सर्व श्रमिकांना रोजगार उपलब्ध करुन दिल्या जात आहे. यासाठी 19 प्रकारच्या कामांसाठी साधारणत: 5 लाख 87 हजार 360 कामे तयार ठेवण्यात आली आहेत. या कामांमध्ये ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वाधिक कामे उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यासोबतच कृषी फलोत्पादन, जलसंधार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-02/manrega.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘लॉकडाऊन’ सुरु असताना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामे राज्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात आली. राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये मागेल त्याला काम या तत्त्वानुसार 57 हजार 550 कामे पूर्ण करण्यात आली असून यावर 285 कोटी 36 लक्ष रुपये मजुरीवर तर 84 कोटी 14 लक्ष रुपये साहित्यावर खर्च करण्यात आल्यामुळे श्रमिकांना गावातच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती मनरेगा आयुक्त ए. एस. आर. नायक यांनी दिली.मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे अशा सर्व श्रमिकांना रोजगार उपलब्ध करुन दिल्या जात आहे. यासाठी 19 प्रकारच्या कामांसाठी साधारणत: 5 लाख 87 हजार 360 कामे तयार ठेवण्यात आली आहेत. या कामांमध्ये ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वाधिक कामे उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यासोबतच कृषी फलोत्पादन, जलसंधारण, प्रधानमंत्री आवास योजना, जलसिंचन विहिरी आदी कामांचा समावेश आहे. राज्यात ‘लॉकडाऊन’ सुरु झाल्यापासून ते 29 जूनपर्यंत रोहयोच्या कामावर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत राज्यात 22 लाख 26 हजार 878 एकल जॉब कार्डधारकांची संख्या असून यात 8 लाख महिला तर 14 लाख 25 हजार पुरुषांचा समावेश आहे. जॉबकार्ड असलेल्या मजुरांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या, अशी माहिती आयुक्त नायक यांनी दिली.प्रधानमंत्री आवास अंतर्गत 26 हजार 984 घरकुल पूर्णप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून घरकुल बांधकामाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या योजनेंतर्गत राज्यात 26 हजार 984 घरकुलाचे काम पूर्ण झाले असून यासाठी 47 कोटी 3 लक्ष रुपये लाभार्थ्यांना निधी देण्यात आला आहे. इंदिरा आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मजुरी मंजूर करण्यात आली आहे.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अमरावती विभागात 6 हजार 826 घरकुले बांधण्यात आली असून त्यावर 11 कोटी 88 लक्ष 53 हजार 386 रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नागपूर विभागात 4 हजार 267 घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यावर 7 कोटी 89 लाख 43 हजार खर्च झाला आहे. विभागातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात 1 हजार 066, नागपूर 605, भंडारा 537, गोंदिया 241, वर्धा 338 तर गडचिरोली जिल्ह्यात 445 घरकुल पूर्ण झाले आहे. अमरावती विभागात अमरावती 1 हजार 641, अकोला 260, बुलडाणा 1 हजार 114, वाशिम 227 तर यवतमाळ जिल्ह्यात 1 हजार 991 कामे पूर्ण झाली असल्याची माहिती मनरेगा आयुक्त श्री. नायक यांनी दिली.3 हजार 493 जलसिंचन विहिरीशेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलसिंचन विहिरीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यात 3 हजार 493 जलसिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. या कामांसाठी शेतकऱ्यांना मजुरीसाठी 47 कोटी 86 लक्ष 22 हजार 434 रुपये तर साहित्यासाठी 34 कोटी 24 लक्ष 42 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आह.जलसिंचन विहिरी अंतर्गत नागपूर विभागात 169 विहिरी पूर्ण झाल्या असून मजुरीपोटी 1 कोटी 36 लक्ष रुपये तर साहित्यासाठी 1 कोटी 79 लाख खर्च झाला आहे. अमरावती विभागात 1 हजार 22 विहिरी पूर्ण झाल्या असून मजुरीसाठी 11 कोटी 67 लक्ष रुपये तर साहित्यासाठी 8 कोटी 68 लक्ष रुपयांचा निधी खर्च झाला असल्याची माहिती यावेळी मनरेगा आयुक्तांनी दिली.मनरेगांतर्गत फळबाग योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असून विभागातील नागपूर, वर्धा, गोंदिया तसेच अमरावती विभागातही राबविण्यात येत आहे. विदर्भात 1 हजार 426 लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत मजुरी तसेच साहित्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/MGNREGA-to-help-workers-in-lockdown</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 02 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अ‍ॅपबंदीनंतर मोदी सरकारचा चीनला अजून एक दणका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/After-the-ban-the-Modi-government-gave-another-blow-to-China</link>
            <description>नागपूर : केंद्र सरकारने चिनी अ‍ॅपवर बंदी आणल्यानंतर आणखी एका क्षेत्रातील रस्ता बंद केला आहे. चिनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करुन घेतलं जाणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. पीटीआयशी बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.“चिनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी भारत परवानगी देणार नाही. याशिवाय भागीदारीच्या माध्यमातूनही कोणत्याच चिनी कंपनीला देशातील रस्तेनिर्माण क्षेत्राशी संबंधित काम दिले जाणार नाही,” असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट सांगितलं आहे. भारतीय कंपन्यांना या नव्या नियमामुळे चिनी कंपन्यांपासून फारकत घ्यावी लागणार आहे. अन्यथा त्यांनाही कंत्राट मिळणार नाही असं नितीन गडकरी यांनी सूचित केलं </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-02/appbandng.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : केंद्र सरकारने चिनी अ‍ॅपवर बंदी आणल्यानंतर आणखी एका क्षेत्रातील रस्ता बंद केला आहे. चिनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करुन घेतलं जाणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. पीटीआयशी बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.“चिनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी भारत परवानगी देणार नाही. याशिवाय भागीदारीच्या माध्यमातूनही कोणत्याच चिनी कंपनीला देशातील रस्तेनिर्माण क्षेत्राशी संबंधित काम दिले जाणार नाही,” असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट सांगितलं आहे. भारतीय कंपन्यांना या नव्या नियमामुळे चिनी कंपन्यांपासून फारकत घ्यावी लागणार आहे. अन्यथा त्यांनाही कंत्राट मिळणार नाही असं नितीन गडकरी यांनी सूचित केलं आहे.“चीन सहभागीदार असणाऱ्या कंपन्यांना रस्ते बांधण्याची परवानगी आम्ही देणार नाही. आम्ही यासंबंधी कठोर निर्णय घेतला असून जर चिनी कंपन्यांनी भागीदार असलेल्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या देशात येण्याचा प्रयत्न केला तर रोखण्यात येईल,” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. नितीन गडकरी यांनी यावेळी लघु, लघु आणि मध्यम उद्योगांपासून चिनी गुंतवणुकदारांना लांब ठेवण्यात येईल असंही सांगितलं आहे.नितीन गडकरी यांनी लवकरच चिनी कंपन्यांवर बंदी आणणारं धोरण आणलं जाईल अशी माहिती दिली असून भारतीय कंपन्यांसाठी पात्रता निकषमधील नियमांमध्ये शिथीलता आणली जाईल असं सांगितलं आहे. लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये परदेशी गुंतवणूक आणि भागीदारीला महत्त्व देताना यामधून चीनला वगळण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने हे पाऊल टाकण्यात आलं असल्याचं ते म्हणाले आहेत.59 अ‍ॅपवर बंदीकेंद्र सरकारने टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण 59 अ‍ॅपवर बंदी घातली आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे.रेल्वेमधूनही चिनी कंपन्यांची हकालपट्टीदेशाच्या पूर्वेकडील काही भागांमध्ये रेल्वेची कामं ज्या चीन रेल्वे सिग्नल अ‍ॅण्ड कम्युनिकेशन कॉर्पोरेशनला (सीआरएससी) देण्यात आली आहेत त्या संबंधित करार रद्द करण्याची सहमती देण्यात आली आहे. 2016 साली सीआरएससीला हे कंत्राट देण्यात आलं होतं. या कंत्राटानुसार 400 किमी रेल्वे मार्गांवरील सिग्नल यंत्रणा बसवणे आणि देखभाल करण्याचे काम ही चिनी कंपनी करणार होती. भारतीय रेल्वेच्या या महत्वकांशी प्रकल्पामध्ये सीआरएससी ही एकमेव चिनी कंपनी होती. या प्रकल्पामाधील इतर सर्व कंपन्या या भारतीयच आहेत.सीआरएससीला देण्यात आलेलं हे कंत्राट 500 कोटींचे होते. यामध्ये यंत्रणेची रचना करणारे, पुरवठा, बांधकाम, टेस्टींग यासारख्या गोष्टींचा समावेश होता. बहुलपूर-मुगलसराई रेल्वे मार्गासाठी हे कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र आता हे कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/After-the-ban-the-Modi-government-gave-another-blow-to-China</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 27 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पालकमंत्री नितीन राऊत यांची मेट्रो भवनला भेट, मेट्रो तर्फे प्रकल्पाचे सादरीकरण पालकमंत्र्यांनी केले नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कौतुक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Guardian-Minister-Nitin-Rauts-visit-to-Metro-Bhavan-presentation-of-the-project-by-Metro</link>
            <description>नागपूर : जिल्हा पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मेट्रो भवन येथे भेट दिली. महा मेट्रो नागपूर प्रकल्पातील विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले.यावेळी डॉ. राऊत यांना नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या सध्याच्या कामाची माहिती दिली. त्यावर त्यांचे एक विस्तृत सादरीकरणही देण्यात आले. बैठकीत संपूर्ण प्रकल्पाच्या वैशिष्ट्यां विषयीही चर्चा करण्यात आली. या सादरीकरणात वर्धा रोड येथे तयार करण्यात होत असलेल्या डबलडेकर आणि गद्दीगोदाम जवळील चौपदरी वाहतूक संरचना यासारख्या प्रमुख वै</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-06-27/metronitinraut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : जिल्हा पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मेट्रो भवन येथे भेट दिली. महा मेट्रो नागपूर प्रकल्पातील विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले.यावेळी डॉ. राऊत यांना नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या सध्याच्या कामाची माहिती दिली. त्यावर त्यांचे एक विस्तृत सादरीकरणही देण्यात आले. बैठकीत संपूर्ण प्रकल्पाच्या वैशिष्ट्यां विषयीही चर्चा करण्यात आली. या सादरीकरणात वर्धा रोड येथे तयार करण्यात होत असलेल्या डबलडेकर आणि गद्दीगोदाम जवळील चौपदरी वाहतूक संरचना यासारख्या प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश होता.या सादरीकरणात ग्रिनेस्ट मेट्रो, सौर उर्जा उत्पादन, 5-डी बीम, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, पब्लिक आउटरीच, महा मेट्रो या संकल्पनेचा समावेश होता. नागपूरच्या उप-शहरी आणि ग्रामीण भागात पसरलेल्या महा मेट्रो नागपूरचा दुसरा टप्पा या सादरीकरणातील प्रमुख मुद्द्यांपैकी एक होता. दुसर्या् टप्प्याव्यतिरिक्त नागपूर शहराशी संलग्न छोटेखानी शहरे जसे वर्धा, रामटेक, भंडारा, काटोल या शहरांशी जोडणारी ब्रॉडगेज मेट्रोदेखील या सादरीकरणाचा भाग होती. यावेळी बोलताना डॉ. राऊत यांनी महा मेट्रोच्या व्यावसायिक आणि कार्यक्षम दृष्टिकोनाचे कौतुक केले. शहराच्या हिताच्या दृष्टीने अधिक नावीन्यपूर्ण आणि आधुनिक कामांची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.तत्पूर्वी डॉ राऊत ह्यांनी मेट्रो भवन फिरत एकंदरीत इथे झालेल्या कार्याचा आढावा घेतला आणि येथील वैशिष्ठ्यांचा स्वतः जातीने अनुभव घेतला. मेट्रो भवन स्थित गॅलरीमध्ये शहर प्रकल्पातील वेगवेगळ्या छटा दाखवल्या जातात. गॅलरीमध्ये 5डी-बीम, महा कार्ड, नॉन-फेअर रेव्हेन्यू, कॉस्ट सेव्हिंग इनिशिएटिव्ह्ज वापरण्याची मूलभूत संकल्पना स्पष्ट केली आहे. जिल्हा पालकमंत्र्यांनी मेट्रो भवनमध्ये विद्यार्थ्यांना आभासी शिक्षणाचा अनुभव देणारी मेट्रो भवनमधील ‘अनुभव केंद्र’ सारख्या स्थापित केलेल्या विविध सुविधा प्रत्यक्ष पाहिल्या. अनुभव केंद्र या सभागृहात तेथील मोठ्या स्क्रीनवर प्रकल्पाची सद्यस्थिती दर्शवितो. तत्सम, प्रदर्शन केंद्र महा मेट्रोच्या विविध प्रकल्प साइटचे मॉडेल्स प्रदर्शित करणारे आहे. महा मेट्रोने या अभिनव 'अनुभव केंद्रावर' विद्यार्थ्यांसाठी भेटीचे आयोजन करण्याचे देखील ठरवले आहे.रविवारी आणि इतर सुटीच्या दिवशी या भेटींचे आयोजन केले जाईल. अनुभव केंद्र ही एक अनोखी संकल्पना आहे जी नागपूर मेट्रो प्रकल्पाबद्दल योग्य माहिती मिळवण्यास आणि समजून घेण्यास मदत करते.सदर बैठकीला विभागीय आयुक्त श्री संजय कुमार, जिल्हाधिकारी श्री रविंद्र ठाकरे, महा मेट्रोचे संचालक (प्रकल्प) श्री महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक आणि सिस्टम) श्री सुनील माथुर, संचालक (वित्त) श्री एस शिवमथन, कार्यकारी संचालक श्री अनिल कोकाटे आणि श्री देवेंद्र रामटेककर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Guardian-Minister-Nitin-Rauts-visit-to-Metro-Bhavan-presentation-of-the-project-by-Metro</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनाने मृत्यू झाल्यास महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाखांचे सानुग्रह अनुदान  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Sanugrah-grant-of-Rs-30-lakh-to-the-heirs-of-Mahanirmithi-employees-in-case-of-death-by-Corona</link>
            <description>नागपूर : अखंडित वीज उत्पादनाचे कर्तव्य बजाविताना कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्वाचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी घेतला आहे.महानिर्मितीमध्ये विविध कंत्राटदारामार्फत बाह्यस्त्रोताव्दारे कार्यरत असणारे कंत्राटी कामगार तसेच सुरक्षारक्षक यांचा मृत्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-06-23/nitinraut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : अखंडित वीज उत्पादनाचे कर्तव्य बजाविताना कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्वाचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी घेतला आहे.महानिर्मितीमध्ये विविध कंत्राटदारामार्फत बाह्यस्त्रोताव्दारे कार्यरत असणारे कंत्राटी कामगार तसेच सुरक्षारक्षक यांचा मृत्यू देखील कोरोनामुळेच झाल्यास त्यांच्या वारसांना 30 लाख रुपयांचे अनुदान सहाय्य पुरवण्यात येणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.या पुढे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करून कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभाग गंभीर असून, त्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महानिर्मितीमध्ये तांत्रिक तसेच अतांत्रिक संवर्गांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान लागू असेल. ह्याकरिता, मृत्यूचे कारण हे कोविड-19 विषाणूशी संबंधित असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र शासकीय/पालिका/महानगरपालिका/आय.सी.एम.आर. नोंदणीकृत खासगी रुग्णालये/प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात आलेले असावे. सदर सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी कामावरील उपस्थितीबाबत अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहतील, असे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Sanugrah-grant-of-Rs-30-lakh-to-the-heirs-of-Mahanirmithi-employees-in-case-of-death-by-Corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 22 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूरची अंतरा मेहता महाराष्ट्राची पहिली महिला फायटर पायलट! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpurs-Antara-Mehta-Maharashtras-first-female-fighter-pilot</link>
            <description>नागपूर : नागपूरच्या अंतरा मेहता यांची भारतीय हवाई दलात फायटर पायलट अर्थात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झाली आहे. या पदावर निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत.महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना संकटात नागपूरमधून एक चांगली आणि महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारी बातमी समोर आली आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं अस्तित्त्व सिद्ध केलंच आहेत. आता महाराष्ट्राला पहिली महिला लढाऊ वैमानिक अखेर मिळाली आहे. अंतरा मेहता असं त्यांचं नाव आहे. नागपूरच्या अंत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-06-22/antaramehata.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : नागपूरच्या अंतरा मेहता यांची भारतीय हवाई दलात फायटर पायलट अर्थात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झाली आहे. या पदावर निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत.महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना संकटात नागपूरमधून एक चांगली आणि महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारी बातमी समोर आली आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं अस्तित्त्व सिद्ध केलंच आहेत. आता महाराष्ट्राला पहिली महिला लढाऊ वैमानिक अखेर मिळाली आहे. अंतरा मेहता असं त्यांचं नाव आहे. नागपूरच्या अंतरा मेहता यांची भारतीय हवाई दलात 'फायटर पायलट' अर्थात 'लढाऊ वैमानिक' म्हणून निवड झाली आहे. या पदावर निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत. शिवाय 'फ्लाईंग ऑफिसर' म्हणून निवड झालेल्या या वर्षीच्या तुकडीतील त्या देशातील एकमेव महिला अधिकारी आहेत. अंतरा मेहता आता लढाईच्या मैदानात जाण्यासाठी तयार आहेत. अंतरा मेहता यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.अंतरा मेहता यांचं प्राथमिक शिक्षण माऊंट कार्मेल गर्ल्स स्कूलमध्ये झालं. तर अभियांत्रिकीचं शिक्षण रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी एसएसबीची तयारी केली. मग त्यांनी हैदराबाद येथील डुंडीगल इथल्या एअर फोर्स अकादमीत प्रवेश मिळवला. इथे त्यांनी 'पिलेटस पीसी-7', दुसऱ्या टप्प्यात त्यांनी 'किरण एमके-1' हे लढाऊ विमान उडवले. मागील आठवड्यात शनिवारी झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांच्यासह 123 प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण झाले. आता त्यांना बिदर आणि कलाईकोंडा इथे 'हॉक्स' या लढाऊ विमानाचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.देशातील 10 महिला फायटर पायलटमध्ये अंतरा मेहतांचा समावेशदेशातील दहा महिला फायटर पायलटमध्ये अंतरा मेहता यांचा समावेश झाला आहे. नागपूर संरक्षणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "रवी आणि पूनम मेहता या दाम्पत्याची मुलगी फ्लाईंग ऑफिसर अंतरा मेहता आता महाष्ट्राच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक बनल्या आहेत. आहे. फायटर स्ट्रीमसाठी निवड झालेल्या अंतरा या आपल्या बॅचमधील एकमेव महिला अधिकारी आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpurs-Antara-Mehta-Maharashtras-first-female-fighter-pilot</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कर्जमाफीच्या याद्या बँकेच्या नोटीस बोर्डवर लावा : खासदार बाळू धानोरकर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Post-the-list-of-loan-waivers-on-the-notice-board-of-the-bank--MP-Balu-Dhanorkar</link>
            <description>चंद्रपूर : शासन धोरणानुसार कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अनेक शेतकरी कर्जमाफीतून वंचित राहिल्याच्या तक्रारी प्राप्त आहे. अनेक पात्र किंवा अपात्र शेतकऱ्यांना बँकेतील अधिकाऱ्यांकडून माहि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-06-16/baludhanorkar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : शासन धोरणानुसार कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अनेक शेतकरी कर्जमाफीतून वंचित राहिल्याच्या तक्रारी प्राप्त आहे. अनेक पात्र किंवा अपात्र शेतकऱ्यांना बँकेतील अधिकाऱ्यांकडून माहिती दिल्या जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या याद्या बँकेच्या नोटीस बोर्डवर लावण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातील बँकांना कर्जमाफी मिळालेला शेतकऱ्यांना योग्य माहिती दिल्या जात नाही. शेतकऱ्यांना आपण कर्जमाफीच्या पात्र आहोत कि नाही. हे देखील ठाऊक नसल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी खासदार बाळू धानोरकर यांना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकरी समाजातील मुख्य घटक आहे. त्यांना कुठल्याच प्रकारच्या त्रास होता काम नये म्हणून खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून बँकेच्या नोटीस बोर्डवर कर्जमाफीच्या याद्या लावण्याची विनंती केली. या मागणीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Post-the-list-of-loan-waivers-on-the-notice-board-of-the-bank--MP-Balu-Dhanorkar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांचे आंदोलन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Women-movement-for-a-ban-on-alcohol-in-the-district</link>
            <description>धानोरा : दारूबंदी असली तरी राजरोसपणे दारू विकली जाते असा आरोप करीत गडचिरोली जिल्ह्यातील महिलांनी अवैध दारूविक्री बंद व्हावी, यासाठी आंदोलन केले.कुलभट्टी येथील दारूविक्री बंद व्हावी, यासाठी तालुक्‍यातील मुरूमगाव आणि हिरंगे येथील महिलांनी या गावी जात दारू सोड, नाहीतर वाजवू ढोल अशी तंबी देत अनोखे बाजा बजाओ आंदोलन केले. या आंदोलनात तीनही गावांतील जवळपास 60 महिला व पुरुष सहभागी झाले होते.कुलभट्टी येथील दारूविक्री आजुबाजुच्या इतर गावांसाठी त्रासदायक ठरत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-06-15/darubandi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[धानोरा : दारूबंदी असली तरी राजरोसपणे दारू विकली जाते असा आरोप करीत गडचिरोली जिल्ह्यातील महिलांनी अवैध दारूविक्री बंद व्हावी, यासाठी आंदोलन केले.कुलभट्टी येथील दारूविक्री बंद व्हावी, यासाठी तालुक्‍यातील मुरूमगाव आणि हिरंगे येथील महिलांनी या गावी जात दारू सोड, नाहीतर वाजवू ढोल अशी तंबी देत अनोखे बाजा बजाओ आंदोलन केले. या आंदोलनात तीनही गावांतील जवळपास 60 महिला व पुरुष सहभागी झाले होते.कुलभट्टी येथील दारूविक्री आजुबाजुच्या इतर गावांसाठी त्रासदायक ठरत असल्याने विक्रेत्यांनी येथे दारू गाळणे आणि विकणे कायमचे बंद करावे म्हणून महिलांनी आंदोलन केले. तालुक्‍यातील मुरूमगाव आणि हिरंगे येथील महिलांनी गेल्या वर्षभरापासून आपल्या गावातील दारूविक्री बंद केली आहे. ती टिकून राहण्यासाठी या दोन्ही गावांतील महिला सातत्याने प्रयत्न करीत आहेत. पण काहीच अंतरावर असलेल्या कुलभट्टी या गावी अनेकजण दारू गाळून त्याची विक्री करतात. त्यामुळे या दोन्ही गावांतील पुरुष दारू पिण्यासाठी कुलभट्टी या गावी येतात. परिणामी हे गाव दोन्ही गावांसाठी डोकेदुखी ठरले आहे.येथून दारू पिऊन मुरूमगावला परत येताना आतापर्यंत अनेकांचे दुचाकीने अपघात झाले आहेत. हा प्रकार थांबण्यासाठी कुलभट्टी गावाची दारू बंद होणे आवश्‍यक आहे. त्यासाठीच मुरूमगाव आणि हिरंगे येथील महिलांनी कुलभट्टी येथे दारूविक्रेत्यांविरोधात बाजा बजाओ आंदोलन छेडले.संपूर्ण गावातून बॅड वाजवत कुलभट्टीवासीयांनो जागे व्हा, दारू विक्री बंद करा, नही चलेगी नही चलेगी, गाव मे दारू नही चलेगी, मुरूमगाव तो झॉंकी है, कुलभट्टी अभी बाकी है, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.या आंदोलनात कुलभट्टी येथील महिला, काही पुरुष तसेच गाव पुजारी कोरेटी आणि गावाचे पाटील तुळशीराम कोरेटी सहभागी झाले होते. या गावातील दारूविक्रीमुळे इतर गावांतील दारूबंदीवर विपरीत परिणाम होतो आहे. त्यामुळे येथील दारू गाळणे व विक्री बंद करण्याचे आवाहन करीत या आंदोलनात सहभागी होण्याचे लोकांनाही आवाहन केले. धानोरा तालुका मुक्तिपथ प्रेरक भास्कर कडयामी, अक्षय पेद्दीवार आणि मुक्तिपथचे जिल्हा उपसंचालक संतोष सावळकर उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Women-movement-for-a-ban-on-alcohol-in-the-district</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघिणीची दोन पिल्लं व दोन माकडं मृतावस्थेत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Two-tiger-cubs-and-two-monkeys-die-at-Tadoba-Andhari</link>
            <description>चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातंर्गत येत असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सितारापेठ येथे बुधवार 10 जून रोजी, वाघीण मृतावस्थेत आढळल्याची घटना ताजी असतानाच, आज दुपारी १२.३० वाजता त्याच वाघिणीच्या अवघ्या वर्षभराच्या दोन पिल्लांचा व दोन माकडांचा मृतदेह तिथून काही दूर अंतरावर एका छोट्या तलावाजवळ आढळून आल्याने, वन खात्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान, ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांनी वाघीण व तिच्या दोन पिल्लांवर पाण्यातून विषप्रयोगाची शक्यता व्यक्त केली आहे.कोरोनाच्या टाळेबंदीमुळे जगप्रसिध्द ताडोबा अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-06-15/tadobanationalpark.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातंर्गत येत असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सितारापेठ येथे बुधवार 10 जून रोजी, वाघीण मृतावस्थेत आढळल्याची घटना ताजी असतानाच, आज दुपारी १२.३० वाजता त्याच वाघिणीच्या अवघ्या वर्षभराच्या दोन पिल्लांचा व दोन माकडांचा मृतदेह तिथून काही दूर अंतरावर एका छोट्या तलावाजवळ आढळून आल्याने, वन खात्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान, ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांनी वाघीण व तिच्या दोन पिल्लांवर पाण्यातून विषप्रयोगाची शक्यता व्यक्त केली आहे.कोरोनाच्या टाळेबंदीमुळे जगप्रसिध्द ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बंद आहे. मात्र या बंदच्या काळात व्याघ्र संरक्षणाकडे ताडोबा व्यवस्थापनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.सितारामपेठ येथे बुधवार 10 जून रोजी, दुपारी 1 वाजेच्या सुमारास बिट कक्ष क्रमांक 956 मध्ये पूर्णवाढ झालेल्या वाघिणीचा मृतदेह आढळला होता. यानंतर सितारामपेठ-कोंडेगाव परिसरातून वन विभागाने वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर, वाघिणीचा मृतदेह विषप्रयोग, शिकार की आणखी कशाने झाला याचा शोध घेण्याऐवजी ताडोबा व्यवस्थापन हातावर हात देवून शांत बसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. केवळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे यांनी शवविच्छेदन व पंचनामा केला. मात्र त्यानंतर मृत्यूच्या कारणांचा शोध वन विभागाने घेतलाच नसल्याचे दिसत आहे.दरम्यान तीन दिवसानंतर आज (रविवार) रोजी दुपारी 12.30 वाजता वाघिणीचा मृतदेह मिळालेल्या कक्ष क्रमांक 956 पासून काही अंतर दूर एका छोट्या तलावाजवळ वाघिणीचे दोन पिल्लांचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. या पिल्लांचे वय साधारणत: एक वर्षे आहे. विशेष म्हणजे या पिल्लांच्या शेजारीच दोन माकडांचा देखील मृतदेह देखील आढळल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्याने देताच ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी प्रवीण यांचेशी संपर्क साधला असता, बुधवारी मृतावस्थेत मिळालेल्या वाघिणीचीच ही दोन पिल्ल असल्याची माहिती लोकसत्ताशी बोलतांना दिली. तसेच दोन माकडांचाही मृतदेह मिळाला आहे. चारही मृतदेह पूर्णत: कुजलेले अवस्थेत आहेत. प्रथमदर्शनी पाण्यातून विषप्रयोग करून वाघिणीसह तिची दोन पिल्लं व माकडांच्या शिकारीचा अंदाज क्षेत्र संचालक प्रवीण यांनी बोलून दाखविला. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करित आहोत, घटनास्थळावरचे सर्व सॅम्पल घेतले आहेत असेही त्यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Two-tiger-cubs-and-two-monkeys-die-at-Tadoba-Andhari</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंवर कारवाई करा! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Take-action-against-Municipal-Commissioner-Tukaram-Mundhe</link>
            <description>नागपूर : कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अशी ओळख असलेले आणि नेहमी सत्ताधारी तसेच पदाधिका-यांच्या रडारवर असणारे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार पाहणारे तुकाराम मुंढे आणि महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांमधील वाद नवीन नाही. मात्र आता या वादात थेट स्थानिक आमदाराने उडी घेतली व मुंढेंची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नागपुरातील काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी नियमबाह्य काम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-06-11/tukarammundhe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अशी ओळख असलेले आणि नेहमी सत्ताधारी तसेच पदाधिका-यांच्या रडारवर असणारे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार पाहणारे तुकाराम मुंढे आणि महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांमधील वाद नवीन नाही. मात्र आता या वादात थेट स्थानिक आमदाराने उडी घेतली व मुंढेंची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नागपुरातील काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी नियमबाह्य कामं केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांना पाठवले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नियमबाह्य कामासंदर्भातील मुद्दा आगामी अधिवेशनात उचलणार असल्याचेही आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्याकडून नागपूर शहरात अनेक महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेण्यात आले. त्यांच्या काही निर्णयांवर अनेकवेळा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेदेखील मुंढे यांच्या कामांवर नाराज आहेत. काँग्रेस आणि मुंढे यांच्यात गेल्या दीड महिन्यांपासून मतभेद सुरु आहेत. लॉकडाउनमध्ये नागपूर शहरातील मुख्य बाजार बंद करून लोकांच्या घरापुढे बाजार भरविण्यात आल्याचा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे.‘गेल्या तीन महिन्यात अनेक तक्रारी आल्या. माझ्या मतदारसंघात तीन विषय होते. त्याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून सांगितले आहे. शहरातील बाजार बंद केले आणि लोकांच्या घरासमोर बाजार भरवले. जो बाजार सुरु आहे तो बंद करायचा आणि सामान्य जनतेच्या घरासमोर बाजार भरवायचा, ही कोणती पद्धत आहे?’ असा सवाल आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे.‘नगरसेवक, आमदार अशा लोकप्रतिनिधींकडे तक्रारी येतात. ते प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांकडे गेले तर अधिकाऱ्यांनी काय करावे, याचे भान ठेवले पाहिजे. अधिकाऱ्यांकडून काम होत नसेल तर त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना आहे. आम्ही जे आरोप लावले त्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई होईलच’, असेही आमदार विकास ठाकरे म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Take-action-against-Municipal-Commissioner-Tukaram-Mundhe</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माजी आमदार सुनील शिंदे यांचे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Former-MLA-Sunil-Shinde-passes-away</link>
            <description>नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व म्हाडाचे सभापती सुनील शिंदे (79) यांचे गुरुवारी सकाळी काटोल येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते घरातील बाथरूममध्ये भोवळ येऊन कोसळले होते. त्यांना कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते कट्टर समर्थक आणि अगदी सुरुवातापासूनचे सहकारी होतं. बुधवारीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापन दिवस साजरा झाला, हे विशेष... सुनील शिंदे यांनी मृत्यूपूर्वी चिरंजीव नागपूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सतीश शिंदे यांच्याशी सकाळी नऊ वाजता भ्रमणध्वणीवर संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी शेतातील आंब्याची काय स्थिती आहे याची माहिती घेतली. शेतात पाहणी करण्यास सतीश यांना सांगितले होते. तसेच शेतातील मोटर सुरू करण्यास सांगितले. यानंतर सतीश शेतात गेले तर सुनील शिंदे हे बाथरूममध्ये गेले होते. यावेळी त्यांना भोवळ आली व कोसळले.सुनील शिंदे यांनी म्हाडाचे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-06-11/sshinde.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व म्हाडाचे सभापती सुनील शिंदे (79) यांचे गुरुवारी सकाळी काटोल येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते घरातील बाथरूममध्ये भोवळ येऊन कोसळले होते. त्यांना कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते कट्टर समर्थक आणि अगदी सुरुवातापासूनचे सहकारी होतं. बुधवारीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापन दिवस साजरा झाला, हे विशेष... सुनील शिंदे यांनी मृत्यूपूर्वी चिरंजीव नागपूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सतीश शिंदे यांच्याशी सकाळी नऊ वाजता भ्रमणध्वणीवर संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी शेतातील आंब्याची काय स्थिती आहे याची माहिती घेतली. शेतात पाहणी करण्यास सतीश यांना सांगितले होते. तसेच शेतातील मोटर सुरू करण्यास सांगितले. यानंतर सतीश शेतात गेले तर सुनील शिंदे हे बाथरूममध्ये गेले होते. यावेळी त्यांना भोवळ आली व कोसळले.सुनील शिंदे यांनी म्हाडाचे सभापतीपदसुद्धा भूषविले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली व न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. संत्र्याला भाव मिळावा यासाठी अनेकदा रस्त्यावर व हिवाळी अधिवेशनात आंदोलने केली. गेली अनेक वर्षे ग्राम पंचायत, सावरगाव येथे त्यांची सत्ता होती. अनेक विकासकामांची गंगा त्यांनी सावरगाव तसेच आमदार म्हणून काटोल विधानसभेत आणली. काटोल तालुक्‍यातील डोंगरगाव येथे एम.आई.डी. सी. आणून तिथे औद्योगिक क्रांतीची सुरुवात केली. संत्रा कारखाना सुरू केला होता. अशा नेत्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले असा मोठा आप्तपरिवार आहे. शुक्रवारी अंत्यसंस्कारकाटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील शिंदे यांच्या निधनानंतर शोक व्यक्‍त करण्यात येत आहे. त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्यावर शुक्रवारी (ता. 12) मुळगावी सावरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मुलगा सतीश शिंदे यांनी सांगितले.'चरखा'वर लढले होते पहिली निवडणूक1984-85 मध्ये विधानसभेची पहिली निवडणूक चरखा या चिन्हावर सुनील शिंदे लढले होते. पाच वर्ष आमदार म्हणून यशस्वीपणे काम केल्यानंतर 1990 मध्ये पुन्हा निवडणूक लढले आणि विजयी झाले. दहा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी भरपूर कामे केली. शरद पवार यांना काटोलला बोलावून त्यांनी 50 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मेळावा घेतला होता. आधीपासूनच त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काम करण्याची आवड होती. अगदी काल-परवापर्यंत ते आपल्या कामांत ऍक्‍टीव होते. शरद पवारांनी जेव्हा बेळगावसाठी आंदोलन केले होते, तेव्हा दिल्लीला उपोषणात ते सहभागी झाले होते. शरद पवारांचे विश्‍वासू सहकारीसमाजवादी कॉंग्रेसचे कॉंग्रेसमध्ये विलिनीकरण असो किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना असो, पवारांच्या प्रत्येक राजकीय घडामोडींमध्ये ते त्यांच्या सोबत राहिले. पंजाबराव देशमुखांना जेव्हा यवतमाळ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत लढवण्याचा निर्णय पक्षातर्फे घेण्यात आला. तेव्हा तेथील जबाबदारी शरद पवारांनी सुनील शिंदे यांच्यावर सोपवली होती. तेव्हा ते विधानसभेचे प्रतोद होते. कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्यांसोबत निवडणुकीच्या मैदानात दोन हात करून त्यांनी तेथे विजयश्री खेचून आणली होती. त्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार कीर्ती गांधी पराभूत झाले होते. पक्षाच्या नागपुरातील अनेक मोर्चांचे, आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी यशस्वीपणे केले होते. त्यामुळेच शरद पवारांचे विश्‍वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती.राजकारणातील सच्चा नेता गेलासावरगाव येथे शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, पोलिस चौकी आमदारकीच्या कार्यकाळात सुरू केली होती. आपल्या गावाला टॅक्‍स फ्री ग्रामपंचायत बनवण्याचा बहुमान त्यांनी मिळवला होता. पाच वर्षांपूर्वीपर्यंत सावरगावात घर टॅक्‍स केवळ एक रुपया घेतला जात होता. सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी गावासाठी आणि मतदारसंघासाठी कामे खेचून आणली होती. त्यांच्या निधनाने राजकारणातील एक सच्चा नेता गेल्याची भावना राजकीय व सामाजिक वर्तुळात व्यक्त केली जात आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Former-MLA-Sunil-Shinde-passes-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माजी ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग कालवश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Former-Senior-Editor-Wamanrao-Telang-Kalvas</link>
            <description>नागपूर : दैनिक तरूण भारतचे माजी संपादक, वि.सा.संघाचे कार्याध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह वामनराव तेलंग यांचे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक निधन झाले. रात्री दहाच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटत असल्यानेरुग्णालयातदाखल करण्यात आले. मात्र,उपचारापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.तरूण भारताच्या रविवार येणाऱ्या पुरवणीचे त्यांनी संपादन केले असून यानिमित्ताने विदर्भातील आजच्या कितीतरी आघाडीच्या लेखकां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-11/wtelang.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : दैनिक तरूण भारतचे माजी संपादक, वि.सा.संघाचे कार्याध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह वामनराव तेलंग यांचे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक निधन झाले. रात्री दहाच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटत असल्यानेरुग्णालयातदाखल करण्यात आले. मात्र,उपचारापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.तरूण भारताच्या रविवार येणाऱ्या पुरवणीचे त्यांनी संपादन केले असून यानिमित्ताने विदर्भातील आजच्या कितीतरी आघाडीच्या लेखकांना त्यांनी त्यावेळी लिहिते केले. गुणग्राहकता ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचाच भाग असल्याने अनेक गुणी लेखक त्यांनी शोधून उभे केले.तरूण भारताला ग.त्र्यं.माडखोलकरांनी दिलेली वाङ्म्यीन प्रतिष्ठा आणि अभिरूची यांचे जोपासन व संवर्धन करणाऱ्या या परंपरेला व त्या निमित्ताने विदर्भातीलही पत्रपरंपरेला ज्यांनी समृद्धी बहाल केली त्यात वामन तेलंग ही होते. वामनप्रभू या संयुक्त नावाने प्रभाकर सिरास यांच्या सोबत केले गेलेले त्यांचे कथालेखन विदर्भातील ज्येष्ठांच्या अजूनही स्मरणात आहे. त्यांचे स्वत:चे लेखन,परीक्षण, इ. हे तिरकस शैलीने पण संबंधित व्यक्ती , कृती , प्रसंग इ.चे कोणतीही भीडमुर्वत न बाळगता केलेले परखड परीक्षण असायचे. लेखनातील त्यांची ती शैली त्यांच्या व्यक्तिमत्वाचीही निदर्शक होती. कोणाला काय वाटेल हा त्यांच्या लिहिण्या- बोलण्याचा निकष कधीच नव्हता. विदर्भ साहित्य संघाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.नवोदितांना लिहितं करणारा संपादकएक अत्यंत प्रसन्न आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि नवोदित लेखक लेखिकांना प्रोत्साहन देऊन नावारुपाला आणणारा वामनरावांसारखा दुसरा संपादक झाला नाही. विदर्भात आज ज्यांची नावे मोठी आहेत ते सगळे साहित्यिक वामनरावांनी त्यांच्या संपादकीय कारकीर्दीत प्रत्यक्ष मार्गदर्शन करून घडवले आहेत. त्यांनी कुणालाही नाउमेद केले नाही आणि प्रत्येकाची प्रतिभा फुलती राहील असेच संबंध त्यांच्याशी राखले. ललित लेखन जे माझ्या हातून घडलं त्याला कारणसुद्धा वामन तेलंग हेच आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Former-Senior-Editor-Wamanrao-Telang-Kalvas</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वन्यप्रेमींसाठी खुशखबर,  लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Good-news-for-wildlife-lovers-tiger-tourism-will-start-soon</link>
            <description>नागपूर : राज्य शासनाने परवानगी दिल्यास ताडोबा- अंधारी, बोर, पेंच, मेळघाट या व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन सुरू होऊ शकते. तसेच टिपेश्‍वर, उमरेड-कऱ्हांडला या अभयारण्यातही निसर्ग पर्यटनाचा मार्ग मोकळा होऊ शकणार आहे. मात्र, पर्यटन सुरू करताना एनटीसीएने नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. निसर्गप्रेमींनादिलासा देणारी बातमी आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) निर्देशानुसा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-06-08/santury.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : राज्य शासनाने परवानगी दिल्यास ताडोबा- अंधारी, बोर, पेंच, मेळघाट या व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन सुरू होऊ शकते. तसेच टिपेश्‍वर, उमरेड-कऱ्हांडला या अभयारण्यातही निसर्ग पर्यटनाचा मार्ग मोकळा होऊ शकणार आहे. मात्र, पर्यटन सुरू करताना एनटीसीएने नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. निसर्गप्रेमींनादिलासा देणारी बातमी आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) निर्देशानुसार, मार्चपासून बंद होते. आता एनटीसीएने राज्य शासनाच्या सूचनेनुसार व्याघ्रप्रकल्पातील निसर्ग पर्यटन सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे राज्य शासनाने परवानगी दिल्यास ताडोबा-अंधारी, बोर, पेंच, मेळघाट या व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन सुरू होऊ शकते. तसेच टिपेश्‍वर, उमरेड-कऱ्हांडला या अभयारण्यातही निसर्ग पर्यटनाचा मार्ग मोकळा होऊ शकणार आहे. मात्र, पर्यटन सुरू करताना एनटीसीएने काही नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयात वाघाला कोरोना झाल्याने देशातील व राज्यातील सर्वच व्याघ्रप्रकल्प व अभयारण्य बंद करण्याचे निर्देश केंद्र सरकार व राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने 15 मार्च रोजी दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने व्याघ्रप्रकल्प व अभयारण्य पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. आता केंद्र सरकारने व्याघ्रप्रकल्प सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परवानगी देताना काही अटीही घातल्या आहेत. त्यात दहा वर्षांखालील व 65 वर्षांवरील पर्यटकांवर बंदी घातली आहे.मात्र, इतर सर्वच पर्यटकांच्या आरोग्याची तपासणी करूनच त्यांना जंगलात सोडावे. व्याघ्रप्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर आणि थर्मामीटरची सोय करावी. तसेच जिप्सीच्या क्षमतेपेक्षा 50 टक्केच पर्यटकांना सामाजिक अंतर ठेवून बसवावे म्हणजे सहाऐवजी तीनच पर्यटकांना पर्यटनासाठी नेता येणार आहे. व्याघ्रप्रकल्पातील पावसाळी पर्यटन पूर्णपणे बंद करण्यात यावे. मात्र, बफरमध्ये पर्यटन सुरू करताना नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Good-news-for-wildlife-lovers-tiger-tourism-will-start-soon</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोव्हिड - १९ चा मुकाबला करतांना प्रशासन व लोकप्रतिनिधी मध्ये समन्वय ठेवा : महापौर संदीप जोशी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Co-ordinate-between-administration-and-peoples-representatives</link>
            <description>नागपूर : कोव्हिड-19च्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती वेळोवेळी नगरसेवकांना भेटत नाही. मनपा प्रशासनाच्या पदाधिका-यांच्या सोबत समन्वयचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना सामोरे जाताना नगरसेवकांसमोर अडचणी येत आहे. तरी यापुढे कोव्हिड-19 च्या मुकाबला करतांना प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय ठेवण्यात यावा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.  कोव्हिड-19 संदर्भातील नागपूर शहरातील सद्यस्थितीवर मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला महापौर संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक तथा आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त तुकाराम मुंढे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गट</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-06-04/prashasn.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोव्हिड-19च्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती वेळोवेळी नगरसेवकांना भेटत नाही. मनपा प्रशासनाच्या पदाधिका-यांच्या सोबत समन्वयचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना सामोरे जाताना नगरसेवकांसमोर अडचणी येत आहे. तरी यापुढे कोव्हिड-19 च्या मुकाबला करतांना प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय ठेवण्यात यावा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.  कोव्हिड-19 संदर्भातील नागपूर शहरातील सद्यस्थितीवर मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला महापौर संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक तथा आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त तुकाराम मुंढे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, बसपाच्या गटनेत्या वैशाली नारनवरे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती अभय गोटेकर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, उपायुक्त अमोल चौरपगार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी हेमंत ठाकरे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, शिवसेना गट नेते किशोर कुमेरिया, राकाँचे गटनेता दुनेश्वर पेठे यांनी सांगीतले की प्रशासन नगरसेवकांसोबत समन्वयाने वागत नाही. प्रशासन जे काही निर्णय घेत होते, त्याबद्दल नगरसेवकांना माहिती नसल्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण होतो. नगरसेवकही आपल्या परीने नागरिकांसाठी सेवाकार्य करीत होते. मनपाने नगरसेवकांना सोबत घेतले असते तर नागपूर महानगरपालिकेतर्फे कोव्हिड काळात करण्यात आलेले कार्य अधिक प्रभावीपणे झाले असते, अशी भावना व्यक्त केली. ज्येष्ठ नगरसेवक तथा आमदार प्रवीण दटके यांनी प्रशासनाच्या निर्णयांवर रोष व्यक्त केला. विलगीकरण केंद्रात देण्यात येणाऱ्या भोजनाविषयी अनेक तक्रारी होती. लोकांना जर विलगीकरण केंद्रात चांगल्या सोयी दिल्या तर लोकं स्वत:हून विलगीकरण केंद्रात येण्यास तयार झाले असते, असे ते म्हणाले.  यावर उत्तर देताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, की जे काही निर्णय झाले ते जनतेच्या हितासाठी आणि शासनाच्या वेळोवेळी आलेल्या दिशानिर्देशानुसारच घेण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्राचे निर्णय हे शासनाच्या दिशानिर्देशानुसारच घेण्यात आले आहेत. यामध्ये ज्यांनी अडथळा आणला त्यांना वेळोवेळी समजाविण्याचा प्रयत्न केला. नागरिकांना हॉटस्पॉट मधून विलगीकरण केल्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करता आली. त्यांनी विलगीकरण करण्याची पध्दती विस्ताराने सांगितली. सध्या नागपूरचा रिकव्हरी रेट चांगला आहे. विलगीकरण केंद्रात भोजन पुरविण्यासाठी राधास्वामी सत्संग ब्यासच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली. हे भोजन चांगल्या प्रतीचे असून याबाबत नागरिकांची कुठलीही तक्रार नाही. शासनाकडून जो निधी यासाठी आला त्याचा वापर दिशानिर्देशानुसारच करण्यात आला. इतर जो निधी खर्च करणे आवश्यक होते तो मनपाच्या लेखाशीर्षातून आवश्यकतेनुसार खर्च करण्यात आला. यापुढे प्रत्येक निर्णयांची माहिती देण्यात येईल, असे आश्वासन ही त्यांनी दिले. त्यांनी सांगितले की कोविड-19 ला हददपार करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, आशा वर्कर, सफाई कामगार व इतर सर्वांचे मोलाचे योगदान आहे. महापौर संदीप जोशी यांनी सांगितले की नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी असून त्यांना सोबत घ्यायला पाहीजे. त्यामुळे प्रशासन जे काही करते, त्याची माहिती नगरसेवकांना व्हायलाच हवी. गेल्या दोन महिन्याच्या काळात महापौरांसह कुणालाही मनपा प्रशासनानी माहिती दिली नाही. त्यामुळे यापुढे प्रत्येक नगरसेवकांना विश्वासात घेऊन कामे करावी. पदाधिकारी आणि प्रशासन मिळून कोरोना ला हददपार करु, असेही ते म्हणाले.  पावसाळा तोंडावर आहे, त्यामुळे पावसाळी नाल्या, गटरलाईन व अन्य महत्त्वाची पावसाळापूर्व कामे करण्यासाठी नगरसेवकांचा निधी वापरण्यास अनुमती देण्याचे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी दिले. आतापर्यंत प्रशासनाने घेतलेल्या सर्व निर्णयांची प्रत महापौर कार्यालयाला पाठवावी. गांधीनगर रुग्णालयाची माहिती तीन दिवसांत सादर करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Co-ordinate-between-administration-and-peoples-representatives</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 29 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा करा;अन्यथा कठोर कारवाई  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Provide-uninterrupted-power-supply-to-customers</link>
            <description>नागपूर : वीज ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे करा,वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळालीच पाहिजे, यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवा तसेच ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांची-कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता दिसून येत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे आदेश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आढावा बैठकीत दिले. ज्या भागात वसुलीचे प्रमाण कमी आहे, तेथील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन वसुली वाढीसाठी प्रयत्न करावे,असेही आदेश ऊर्जा मंत्र्यांनी यावेळी दिले. विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-29/nitinraut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : वीज ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे करा,वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळालीच पाहिजे, यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवा तसेच ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांची-कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता दिसून येत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे आदेश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आढावा बैठकीत दिले. ज्या भागात वसुलीचे प्रमाण कमी आहे, तेथील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन वसुली वाढीसाठी प्रयत्न करावे,असेही आदेश ऊर्जा मंत्र्यांनी यावेळी दिले. विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा मिळत नाही, ही गंभीर बाब आहे.ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सक्रियपणे कामे करावी,ज्या संस्थांकडे ही कामे दिली आहेत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करा,कामांची गुणवत्ता तपासा आणि कामे संथपणे होत असेल तर संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाका असे स्पष्ट आदेश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी बैठकीत दिले. राज्यातील ज्या जिल्ह्यात तापमान सरासरी 45 डिग्री पेक्षा अधिक आहे, अशा जिल्ह्यातील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अत्यल्प ठेवण्यासाठी विशेष योजना आखण्याचे आदेश ऊर्जा मंत्र्यांनी दिले. यावेळी महावितरणच्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा ऊर्जामंत्र्यांनी घेतला. महावितरण मधील कर्मचारी संख्या ,रिक्त पदे यांचाही आढावा ऊर्जामंत्र्यांनी घेतला. मागासवर्गीयांना पदोन्नती देण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करावी असेही आदेश त्यांनी दिले. महावितरणची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन मनुष्यबळाची भरती करण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यानी दिले. तसेच तिन्ही कंपनीत ज्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याची समीक्षा करून त्या तातडीने रद्द करण्याचे आदेशही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. या आढावा बैठकीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे,औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक सुनील चव्हाण,महावितरणचे संचालक दिनेशचंद्र साबू,भालचंद्र खंडाईत ,कार्यकारी संचालक ब्रिगेडियर पी.के गंजू,प्रसाद रेशमे,योगेश गडकरी,स्वाती व्यवहारे,नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, हाय पॉवर कमिटीचे अनिल खापर्डे, रमाकांत मेश्राम, अनिल नगरारे तसेच विविध नागपूर, औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या विविध परिमंडलाचे मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Provide-uninterrupted-power-supply-to-customers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 24 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चंद्रपूर येथील ५० वाघांचे लवकरच होणार स्थानांतरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/50-tigers-to-be-relocated-from-Chandrapur</link>
            <description>नागपूर : राज्यातील वन्यजीव – मानव संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच नवीन धोरण आणणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. वन्यजीव – मानव संघर्ष कमी करणे तसेच राज्यातील काही वाघांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण या दोन्ही बाबींवर उपाययोजना सुचविण्यासंदर्भात वनमंत्री श्री. राठोड यांच्यासमोर वनभवन नागपूर येथे सादरीकरण करण्यातआले. त्यावेळी मंत्रीश्री.राठोड यांनी ही माहिती दिली. प्रधान मुख्य वन संरक्षक श्री. का</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-24/sanjayrathod.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : राज्यातील वन्यजीव – मानव संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच नवीन धोरण आणणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. वन्यजीव – मानव संघर्ष कमी करणे तसेच राज्यातील काही वाघांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण या दोन्ही बाबींवर उपाययोजना सुचविण्यासंदर्भात वनमंत्री श्री. राठोड यांच्यासमोर वनभवन नागपूर येथे सादरीकरण करण्यातआले. त्यावेळी मंत्रीश्री.राठोड यांनी ही माहिती दिली. प्रधान मुख्य वन संरक्षक श्री. काकोडकर व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.वनमंत्री श्री. राठोड म्हणाले, 1जानेवारी2020ते20मे2020या कालावधीतराज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघांच्या हल्ल्यात12जणांचा तर एका अन्य वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचाअशा एकूण13जणांचा मृत्यू झालेला आहे. तसेच काही ठिकाणी माणसांच्या हल्ल्यामध्ये किंवा इलेक्ट्रीक तारेचा स्पर्श झाल्यामुळे वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वन्यजीव – मानव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.राज्यात एकूण312वाघ आहेत. त्यापैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये160वाघांचे अस्तित्व आहे.चंद्रपूर शहरापासून केवळ पाच किलोमीटरच्या परिघामध्ये21वाघांचा संचार आहे.त्यामुळे याठिकाणी वन्यजीव- मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यातच येत्या वर्षभरात या परिसरात आणखी60नवीन वाघाच्या बछड्यांची भर पडणार आहे. त्यावर उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील50वाघांचे इतर जिल्ह्यातील जंगलात स्थानांतरण कशा प्रकारे करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या50वाघांना ज्या जंगलात सोडणार येणार आहे त्या जंगलामध्ये सर्वप्रथम तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवावी लागेल याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. वन्यजीव – मानव संघर्ष कमी करणे आणि वाघांच्या स्थानांतरण संदर्भात राज्य वन्यजीव मंडळासमोर लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येईल आणि धोरण निश्चित करण्यात येईल, अशी माहितीही वनमंत्र्यांनी यावेळी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/50-tigers-to-be-relocated-from-Chandrapur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चंद्रपूर जिल्हातील कोरोना रुग्णसंख्या 14 वर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Corona-in-Chandrapur-district</link>
            <description>चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी बल्लारपूर येथील 37 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.बल्लारपूर येथील टिळक नगर परिसरातील नागरिक मुंबईतील धारावी वस्तीमधून 20 मे रोजी बल्लारपूर शहरात पोहचला होता. या व्यक्तीला आला त्याच दिवसापासून संस्थात्मक अलगीकरण ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) करण्यात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-23/coronaupdate.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी बल्लारपूर येथील 37 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.बल्लारपूर येथील टिळक नगर परिसरातील नागरिक मुंबईतील धारावी वस्तीमधून 20 मे रोजी बल्लारपूर शहरात पोहचला होता. या व्यक्तीला आला त्याच दिवसापासून संस्थात्मक अलगीकरण ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) करण्यात आले होते. 22 मे रोजी सकाळी त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. आज 23 मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णासोबतच जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 झाली आहे.तत्पूर्वी आज सकाळी चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील एक युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मुंबई येथील एका खासगी इन्स्टिट्युटमध्ये ही युवती स्टाफ नर्स म्हणून काम करत होती. यापूर्वी 22 दिवस मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही युवती संस्थात्मक अलगीकरणात (इन्स्टिट्युशनल कॉरेन्टाइन ) होती.१६ मे रोजी मुंबईवरून ही युवती चंद्रपूर येथे आली. तेव्हापासून होम कॉरेन्टाइन होती. लक्षणे जाणवायला लागल्यावर 20 मे रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाली. 21 मे रोजी या युवतीच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला. काल रात्री उशिरा नागपूर येथून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.या युवतीच्या घरातील आई,वडील व बहीण या तिघांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यांना देखील संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.23 मे ला दुपारी 4 वाजता आलेल्या या अहवालामुळे आता एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 14 झाली आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 मे रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर 13 मे रोजी दुसरा रुग्ण आढळला. 20 व 21 मे रोजी एकूण 10 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 14 पॉझिटिव्ह झाली आहे. 2 मे रोजी आढळलेल्या पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाला नागपूर येथून डिस्चार्ज करण्यात आले आहे . ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Corona-in-Chandrapur-district</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 22 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्र शासनाच्या पॅकेजमधील फोलपणा लपविण्यासाठी भाजप अंगणात : खासदार बाळू धानोरकर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/In-the-BJPs-courtyard-to-hide-the-emptiness</link>
            <description>चंद्रपूर : कोरोना विषाणूचे संकट रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आज आंदोलन केलं. मात्र राज्य सरकार काम करत असून महाराष्ट्रात सर्वाधिक टेस्टिंग सुरु आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करीत असून अशा प्रकारचे गल्लीच्छ राजकारण ते करीत असल्याचा आरोप </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-22/baludhanorkar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : कोरोना विषाणूचे संकट रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आज आंदोलन केलं. मात्र राज्य सरकार काम करत असून महाराष्ट्रात सर्वाधिक टेस्टिंग सुरु आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करीत असून अशा प्रकारचे गल्लीच्छ राजकारण ते करीत असल्याचा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी केला आहे. कोरोनाविरूद्ध महाराष्ट्र सरकार प्राणपणाने लढत असतानादेखील राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. भाजपचे हे गलिच्छ राजकारण जनता कधीही मान्य करणार नाही. उलट ती या चुकीच्या राजकारणाचा निषेध करेल, आणि भाजपला धडा शिकवेल अशी टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली. कोरोनाच्या संकटात ज्यांनी मतदार संघाकडे डुंकूनही पाहिलं नाही. जे सरकार अस्थिर करण्यासाठी वारंवार राज्यपालांकडे चकरा मारत होते. आज तेच फडणवीस महाराष्ट्र वाचवण्याच्या गोष्टी करतायत. हे म्हणजे असं झालं..स्वतःच घर सांभाळेना अन् हे निघाले गावाचा कारभार करायला असा टोला त्यांनी लावला. मागील पाच वर्षात उद्योग व्यवसाय गुजरातला गेले. बुलेट ट्रेन प्रकल्प आणून राज्याचे महत्व कमी करायच आणि त्या बुलेट टेनचा खर्च सुद्धा जास्त राज्य सरकार करणार ह्या निर्णयामुळे फडणवीसांनी राज्याशी गद्दारी केली. त्यांनी मागील पाच वर्षात ना शिवस्मारक बांधलं, ना आंबेडकर स्मारक बांधलं, ना ७२ हजाराची मेगाभरती केली, ना पारदर्शक शेतकरी कर्जमाफी दिली. सतराशे साठ भानगडी करून बसलेले आज महाराष्ट्र वाचवायला निघालेत! असल्याची टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/In-the-BJPs-courtyard-to-hide-the-emptiness</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 21 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चंद्रपुरात एकाच वेळी नऊ कोरोनाबाधित, जिल्ह्यात 12 पॉझिटिव्ह ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nine-corona-affected-at-the-same-time</link>
            <description>चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एकदम नऊ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्याती</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-21/corona15220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एकदम नऊ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 12 वर पोहोचली आहे. शहरातील वन अकादमी इथे विलगीकरणात असलेल्या पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात दाखल असलेल्या चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nine-corona-affected-at-the-same-time</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 20 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आज नक्षलवाद्यांंचा गडचिरोली बंद; धानोरा परिसरात पेटवले तीन ट्रक! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gadchiroli-closed-by-Naxals-today</link>
            <description>गडचिरोली : भामरागड तालुक्यातील चकमकीची घटना ताजी असताना आज नक्षलवाद्यांनी गडचिरोली बंदची घोषणा केली आहे. पोलिस चकमकीमध्ये नक्षली नेता सृजनाक्का ठार झाल्याच्या निषेधार्थ आज बंदची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान रात्री उशिरा गडचिरोली मध्ये धानोरा पर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-20/IMG_20052020_141404_(720_x_540_pixel).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गडचिरोली : भामरागड तालुक्यातील चकमकीची घटना ताजी असताना आज नक्षलवाद्यांनी गडचिरोली बंदची घोषणा केली आहे. पोलिस चकमकीमध्ये नक्षली नेता सृजनाक्का ठार झाल्याच्या निषेधार्थ आज बंदची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान रात्री उशिरा गडचिरोली मध्ये धानोरा परिसरात राष्ट्रीय महामार्गावर छत्तीसगड मधून रेती वाहतूक करणार्‍या तीन ट्रकला पेटवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांनी पत्रकं टाकून आजच्या गडचिरोली बंदची माहिती दिली होती.दरम्यान 17 मे दिवशी भमरागड मध्ये लदंडी-गुंडूरवाही जवळ असणार्‍या जंगलात सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणला होता. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने आणि शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले होते. दरम्यान चकमकीमध्ये काही नक्षलवादीदेखील ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.काल राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या खाजगी कंत्राटदाराचे ट्रक थांबवून त्यामधील लोकांना हुसकावून लावले. त्यानंतर वाहनांना आग लावण्यात आली. यामध्ये टायर फुटल्यानंतर मोठा आवाज झाला. धुराचे लोट पहायला मिळाले. यामुळे काही काळ स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gadchiroli-closed-by-Naxals-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 20 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शुभवार्ता : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 115 वाघ आणि 151 बिबटे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/115-tigers-and-151-leopards-at-the-Tadoba-Tiger-Reserve</link>
            <description>नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोअर आणि बफर क्षेत्रात 115 वाघ व 151 बिबट असल्याचा प्राथमिक अंदाज महाराष्ट्र वन विभाग व भारतीय वन्यजीव संस्थेने संयुक्तपणे जाहीर केलेल्या अहवालातून व्यक्त करण्यात आलेला आहे. ताडोबात वाघांची संख्या 25 ने वाढल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.भारतीय वन्यजीव संस्था तथा वन विभागाने नोव्हेंबर 2018 ते एप्रिल 2019 या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-20/tadoba.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोअर आणि बफर क्षेत्रात 115 वाघ व 151 बिबट असल्याचा प्राथमिक अंदाज महाराष्ट्र वन विभाग व भारतीय वन्यजीव संस्थेने संयुक्तपणे जाहीर केलेल्या अहवालातून व्यक्त करण्यात आलेला आहे. ताडोबात वाघांची संख्या 25 ने वाढल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.भारतीय वन्यजीव संस्था तथा वन विभागाने नोव्हेंबर 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत ताडोबात वाघ तथा बिबट्यांची गणना केली. त्यानुसार या फेज फोरचा व्याघ्र अहवाल नुकताच भारतीय वन्यजीव संस्थेचे हबीब बिलाल यांनी सार्वजनिक केला. त्यानुसार ताडोबा प्रकल्पाचे कोअर व बफर क्षेत्रात एकूण 115 वाघ आहेत. तर बिबट्यांची संख्या 151 इतकी आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रथमच वाघांसोबत बिबट्यांचीही गणना करण्यात आली आहे. चतुर्थ फेजचा हा अहवाल गावे आणि दुर्गम स्थान वगळता करण्यात आलेला आहे.अहवालानुसार वाघांची किमान संख्या 2018 मध्ये 81 वरून 2019 मध्ये 88 पर्यंत वाढली आहे. 2018 आणि 2019 च्या तुलनेत वाघांची संख्या एकदम 115 वर पोचली आहे. बिबट्यांची संख्याही अशाच पद्धतीने 151 इतकी झाली आहे. या व्याघ्र गणनेसाठी ताडोबाच्या कोअर व बफर भागात एकूण 359 कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. तसेच कोअर क्षेत्रात 20 ट्रांझिट लाईन व बफर क्षेत्रात 67 ट्राझिट लाईनवर कमीत कमी तीन व जास्तीत जास्त सात वेळा वाघांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. ताडोबातील वाघांची संख्या वाढल्याबद्दल ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण यांनीही समाधान व्यक्त केलं आहे. केवळ वाघ या एकमेव प्राण्यांची संख्या वाढली नाही तर बिबट व इतरही वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे या अहवालात दिसून येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/115-tigers-and-151-leopards-at-the-Tadoba-Tiger-Reserve</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वाघाच्या हल्ल्यात महिला ठार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Woman-killed-in-tiger-attack</link>
            <description>चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील ताडोबा कोअर व बफर झोन लगत असलेल्या सातारा शेतशिवारातील जंगलामध्ये महिला तेंदूपत्ता तोडण्या करीता गेली असतांना वाघाने सकाळी 6.30 वाजता अचानक केलेल्या हल्ल्यात </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-19/tiger.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील ताडोबा कोअर व बफर झोन लगत असलेल्या सातारा शेतशिवारातील जंगलामध्ये महिला तेंदूपत्ता तोडण्या करीता गेली असतांना वाघाने सकाळी 6.30 वाजता अचानक केलेल्या हल्ल्यात लिलाबाई चंद्रभान जीवतोडे (वय 63) रा. कोलारा ही महिला जागीच ठार झाली आहे. या पूर्वी याच परिसरातील ही चौथी घटना आहे.प्राप्त माहितीनुसार, कोलारा गावाशेजारी जंगल लागून असल्याने वाघासह इतरही वन्यप्राणी या भागात नेहमीच वावरत असतात सदर महिला आपल्या कुटुंबाचे पालनपोषण मोलमजुरी करूनच करायची. या पूर्वीदेखिल कोलारा येथील शेतकरी व महिलेला तसेच सातारा येथील महिलेला वाघाने ठार मारले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामवासी सध्या वाघाच्या दहशतीमध्ये वावरताना दिसत आहे, शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी ,कोडापे वनपाल, नवघरे, वनरक्षक आणी वनविभागाचे कर्मचारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Woman-killed-in-tiger-attack</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्याही परीक्षा घेऊ नका! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Donot-even-take-your-final-year-college-exams</link>
            <description>नागपूर : कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने महाविद्यालयांच्या अंतिम वर्ष वगळून इतर वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलै 2020 मध्ये घेण्याचे ठरले होते मात्र सामाजिक निकषाचे पालन करून राज्यातील अंदाजे 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे ही बाब व्यवहार्य ठरणार नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा घ्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-19/udaysamant.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने महाविद्यालयांच्या अंतिम वर्ष वगळून इतर वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलै 2020 मध्ये घेण्याचे ठरले होते मात्र सामाजिक निकषाचे पालन करून राज्यातील अंदाजे 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे ही बाब व्यवहार्य ठरणार नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा घ्यायला नको, अशा आशयाचे पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला लिहिले आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाला लिहिलेल्या पत्रात काय आहे?कोविड-19 विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि त्या अनुषंगाने झालेल्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने सर्व कृषी विद्यापीठांमधील परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाच्या नियोजनाबाबत महाराष्ट्र सरकारने समिती गठीत गेली होती.दि. 8 मे रोजी शासनाने सदर समितीचा अहवाल स्वीकृत केला. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने सामाजिक अंतर राखणे, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा यांचे गांभीर्य लक्षात घेऊन अकृषी विद्यापीठांमधल्या पदवीपूर्व, पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांना पुढे प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र सद्यस्थितीत कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यस्तरीय समितीच्या शिफारसीनुसार पदवीपूर्व, पदव्युत्तरच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात घेणे कठीण वाटते आहे. महाराष्ट्रातल्या 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे तेही कोविडच्या काळात ही बाब व्यवहार्य वाटणार नाही. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालणे संयुक्तिक ठरणार नाहीमहाराष्ट्रातील कोविड १९ विषाणूचा वाढता संसर्ग, सोशल डिस्टन्सिंग निकषांचे पालन करुन राज्यातील 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यातली अव्यवहार्यता, तसेच विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यांचा विचार करुन अंतिम वर्षांच्या परीक्षाही न घेता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्रेट प्रदान करणे या पर्यायाला मान्यता द्यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Donot-even-take-your-final-year-college-exams</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर शहरात 22 मे पर्यंत जुनेच आदेश लागू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-old-order-is-applicable-till-May-22</link>
            <description>नागपूर : महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउनमध्ये शिथिलता संबंधिचे नवीन आदेश मंगळवारी निर्गमीत करण्यात आले आहेत. हे आदेश राज्यात 22 मे पासून अंमलात येणार आहेत. सद्यातरी नागपूर रेड झोनमध्ये आहे. मागील चार ते पाच दिवसात शहरात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात अजूनही अनेक ‘हॉटस्पॉट’ आहेत. राज्य शासनाने 19 मे रोजी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये रेड झोनमधून नागपूरचे नाव वगळले असले तरी शहरातील स्थिती पाहता अजुनही कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करणे व उचित दक्षता घेणे आवश्यक आहे. सद्यातरी नागपूर शहरामध्ये लागू असलेल्या मनपाच्या 17 मे रोजीच्या आदेशात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. त्यामु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-19/T-mundhe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउनमध्ये शिथिलता संबंधिचे नवीन आदेश मंगळवारी निर्गमीत करण्यात आले आहेत. हे आदेश राज्यात 22 मे पासून अंमलात येणार आहेत. सद्यातरी नागपूर रेड झोनमध्ये आहे. मागील चार ते पाच दिवसात शहरात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात अजूनही अनेक ‘हॉटस्पॉट’ आहेत. राज्य शासनाने 19 मे रोजी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये रेड झोनमधून नागपूरचे नाव वगळले असले तरी शहरातील स्थिती पाहता अजुनही कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करणे व उचित दक्षता घेणे आवश्यक आहे. सद्यातरी नागपूर शहरामध्ये लागू असलेल्या मनपाच्या 17 मे रोजीच्या आदेशात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. त्यामुळे 22 मे पर्यंत नागपूर शहरात जुनेच आदेश लागू राहणार आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.यासंबंधी माहिती देताना त्यांनी सांगितले की, लॉकडाउन संबंधी महानगरपालिकेचे 17 मे आणि त्यापूर्वी काढलेले आदेश सद्या अस्तित्वात आहेत. नवीन आदेश 22 मे रोजी शहरातील परिस्थिती पाहून निर्गमीत करण्यात येईल. नागपूर शहराला कायमस्वरूपी रेड झोनमधून बाहेर काढण्यासाठी सद्या आहे त्या आदेशाचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. 17 मे रोजी देण्यात आलेलेच आदेश लागू असून कुणीही या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, प्रशासनीक कायदा आणि भारतीय दंड विधान कायद्यानुसार कारवाई केली जाईल. त्यामुळे परवानगी दिलेल्या बाबींव्यतिरिक्त कुणीही घराबाहेर पडू नये.यापूर्वी 17 मे रोजी दिलेल्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेने घरपोच मद्यविक्री, नागरी क्षेत्रातील बांधकाम जेथे कामगार निवासी राहतील, तेथे बांधकाम सुरू करता येईल. आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल, संगणक, मोबाईल, होम अम्प्लायन्सेस दुरूस्ती, (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार) अशाप्रकारे सुरू राहतील. ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण), खासगी कार्यालये 15 टक्के उपस्थितीत, सर्व शासकीय कार्यालय 33 टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. याव्यतिरिक्त, मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू करता येतील. प्रतिबंधित क्षेत्रात हा आदेश लागू राहणार नाही. केवळ तेथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत सुरू असतील. प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने सकाळी 7 ते रात्री 7 या वेळेत सुरु राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, नागरी क्षेत्रातील उद्योग, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-old-order-is-applicable-till-May-22</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाऊन असतानाही नागपुरातील रस्त्यांवर गर्दी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Crowds-on-the-streets-of-Nagpur</link>
            <description>नागपूर :कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्य सरकारने लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढवला. या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली. निर्बंध कायम असतानाही शहारातील मुख्य रस्त्यावर कालपासून वाहनांची गर्दी दिसू लागली. विशेष म्हणजे वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पथदर्शक दिवेही सुरू झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन संपले की काय, असा भास निर्माण झाला आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतो, परंतु, आता प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-19/lokfirtana.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर :कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्य सरकारने लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढवला. या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली. निर्बंध कायम असतानाही शहारातील मुख्य रस्त्यावर कालपासून वाहनांची गर्दी दिसू लागली. विशेष म्हणजे वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पथदर्शक दिवेही सुरू झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन संपले की काय, असा भास निर्माण झाला आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतो, परंतु, आता पोलिसही याकडे दुर्लक्ष करताना आढळले. राज्य सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला. यामध्ये अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आल्या. अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. नागपुरात काही दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हळूहळू घरातून बाहेर निघणे सुरू केले आहे. नागपुरात सोमवारी नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होताना आढळून आले. नागपूर महानगरपालिकेने जाहिर केलेल्या वेळेत बाजार सुरू केले, परंतु त्या ठिकाणी सोशल डिस्टिंगचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.शहरात दुकानं मात्र बंद असले तरीही नागरिक अनावश्यक रस्त्यावर गाडीवर फिरताना दिसून येत आहे. पोलिसही आता यकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले.सगळ्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांनांच बाहेर पडता येणार आहे. बाहेर पडल्यानंतरही सोशल डिस्टिंगचे पालन करणे अत्यावश्यक आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एका ठिकाणी एकत्र येण्यास बंदी कायम असताना शहरातील इलेक्ट्रॉनिक दुकानात गर्दी असल्याचे चित्र काल दिसून आले.लॉकडाऊन ४ मध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली असली तरिही प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊन कायम आहे. या क्षेत्रामध्ये दिलेल्या वेळेतच अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. लॉकाडाऊनचे नियम पाळा, घरीच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले असून देखील नागपूरकर त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Crowds-on-the-streets-of-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा : आमदार प्रतिभाताई धानोरकर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Forgive-farmerselectricity-bills</link>
            <description>चंद्रपूर : सर्वत्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनता होरपळुन निघाली आहे. शेतकरी नेहमी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत असतो. परंतु आता मात्र त्यांना कोरोनाच्या सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठे संकट आले आहे. कु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-19/mrsdhanorkar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : सर्वत्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनता होरपळुन निघाली आहे. शेतकरी नेहमी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत असतो. परंतु आता मात्र त्यांना कोरोनाच्या सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठे संकट आले आहे. कुटुंब चालवायचं कि वीजबिल भरायचं हा मुख्य प्रश्न पडला आहे. त्यामुळे लॉकडाऊन च्या काळातील वीजबिल माफ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. देशात 22 मार्चपासून सतत लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे सर्वसाधारण लोकांचे रोजगार बंद होऊन कुटुंबाचे पालन पोषण करणे अतिशय कठीण झाले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. मोठया प्रमाणात शेतकरी शकतात सापडला आहे. मालाला किंमत देखील मिळत नसल्याने आर्थिक संकटाचा सामना त्यांना करावा लागत आहे. जगाचा पोशिंदा आपण शेतकऱ्यांना म्हणत असतो परंतु तो आता संकटात सापडला आहे. त्याला मदत करण्यासाठी आपण त्यांचे वीजबिल माफ करावे अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Forgive-farmerselectricity-bills</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नवी मुंबई कचरामुक्त शहर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Navi-Mumbai-is-a-waste-free-city</link>
            <description>नागपूर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. यामध्ये यावर्षी सहा शहरांनी 5 स्टार रेटिंगचा मान पटकावला आहे. देशातील या सहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई या एकमेव शहराने कचरामुक्त शहरांच्या यादीत 5 स्टार रेटिंग पटकावले आहे. नवी मुंबई व्यतिरिक्त छत्तीसगढमधील अंबिकापूर, गुजरातमधील राजकोट </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-19/navi-mumbai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. यामध्ये यावर्षी सहा शहरांनी 5 स्टार रेटिंगचा मान पटकावला आहे. देशातील या सहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई या एकमेव शहराने कचरामुक्त शहरांच्या यादीत 5 स्टार रेटिंग पटकावले आहे. नवी मुंबई व्यतिरिक्त छत्तीसगढमधील अंबिकापूर, गुजरातमधील राजकोट आणि सूरत, कर्नाटकमधील म्हैसूर आणि मध्यप्रदेशातील इंदूर या शहरांनीही 5 स्टार रेटिंगचा मान पटकावला आहे.केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगचे निकाल जाहीर केले. स्वच्छ भारत अभियानाद्वारे शहरांमध्ये स्टार-रेटिंग अंतर्गत विकसित केलेल्या स्वच्छता निर्देशकांच्या प्रकारांवर शहरांचे रेटिंग आधारित आहे. यामध्ये कचरा संकलन, कचर्‍याचे स्त्रोत वेगळे करणे, कचर्‍यावर वैज्ञानिक प्रक्रिया करणे, भूगर्भशास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणे, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, बांधकाम उपक्रमांचे व्यवस्थापन, डंप रेमेडिएशन आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारण प्रणाली यांचा समावेश करण्यात आला आहे.देशातील सर्व शहरे कचरामुक्त करणे हे या रेटिंगचे मुख्य उद्दीष्ट आहे. सर्व शहरांमध्ये घनकचरा, प्लॅस्टिक कचरा आणि बांधकाम उपक्रमांशी संबंधित कचऱ्याचे व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने कसे करता येईल, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी केवळ 3 शहरांना 5 स्टार रेटिंग देण्यात आले होते. परंतु या वर्षी 6 शहरांना 5 स्टार रेटिंग देण्यात आले आहेत.3 स्टार रेटिंग मिळविणारी शहरे करनालनवी दिल्लीतिरुपतीविजयवाडाचंदीगडभिलाई नगरअहमदाबाद ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Navi-Mumbai-is-a-waste-free-city</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिग ब्रेकिंग : मजूर नेणाऱ्या एस. टी. ला अपघात; चार ठार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Labor-carrying-S-T-accident</link>
            <description>यवतमाळ : उत्तरप्रदेश व झारखंड येथील मजुरांना सोलापूरवरून घेऊन जात असलेल्या एस. टी. बसने मंगळवारी भल्या पहाटे साडेतीनदरम्यान आर्णी-माहूर रोडवरील </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-19/busaccident.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[यवतमाळ : उत्तरप्रदेश व झारखंड येथील मजुरांना सोलापूरवरून घेऊन जात असलेल्या एस. टी. बसने मंगळवारी भल्या पहाटे साडेतीनदरम्यान आर्णी-माहूर रोडवरील कोळवन येथे टिप्परला जोरदार धडक दिली. या भीषण अपघात चार मजूर जागीच ठार झाले असून 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व जखमी मजुरांवर उपचार सुरू आहेत. यात आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. यात उत्तरप्रदेश व झारखंड येथील मजुरांचा समावेश आहे. त्यांना नागपूर रेल्वेस्थानकावर बसने पोहोचविले जात होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Labor-carrying-S-T-accident</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वृद्ध, रुग्ण यांचे केअरटेकर यांना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर कुठलेही निर्बंध नाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/patient-caregivers-have-no-restrictions-</link>
            <description>नागपूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउन दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत शासन निर्देशांच्या अनुषंगाने काही निर्बंधामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. यासंदर्भात शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व दिशानिर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे, अशी माहिती देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वृद्ध आणि रुग्णांच्या सुविधेच्या दृष्टीने त्यांच्या केअरटेकरसाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सेवा देण्यास कुठलेही निर्बंध आखण्यात आले नसल्याचेही स्पष्ट केले. लॉकडाउनचा पहिला टप्पा सुरू झाला तेव्हापासून श</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-18/T-mundhe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउन दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत शासन निर्देशांच्या अनुषंगाने काही निर्बंधामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. यासंदर्भात शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व दिशानिर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे, अशी माहिती देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वृद्ध आणि रुग्णांच्या सुविधेच्या दृष्टीने त्यांच्या केअरटेकरसाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सेवा देण्यास कुठलेही निर्बंध आखण्यात आले नसल्याचेही स्पष्ट केले. लॉकडाउनचा पहिला टप्पा सुरू झाला तेव्हापासून शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करत बहुतांश सोसायटी आणि घराघरांमध्ये घरकामासाठी येणा-या महिला आणि पुरूषांनाही सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांनी तसेच सोसायट्यांनी स्वत:हून रजा दिली होती. दरम्यान लॉकडाउनचा चवथा टप्पा ३१ मे पर्यंत राज्य शासनाने वाढविला असला तरी स्थानिक प्रशासनाने काही बाबींसाठी शिथिलता आणली आहे. यात खाजगी कार्यालये आणि शासकीय कार्यालयांनाही नियम व अटींच्या अधीन राहून सुरू करण्याचे आदेश काढले. यामुळे दैनंदिन कामकाज हळुहळू पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दरम्यान घरकामांना येणा-या घरगड्यांबाबत ब-याच नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक सोसायट्यांनी स्वत:हून घरगड्यांबाबत टाकलेले निर्बंध हटविले नाही. यासंदर्भात स्पष्टता आणताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, घरकामासाठी किंवा रुग्ण, वृद्ध यांचेसाठी केअरटेकर ठेवण्याबाबत मनपा प्रशासनाने निर्बंध लावण्याबाबत कोणतेही आदेश काढलेले नाही. घरगड्यांना कामावर बोलावणे अथवा न बोलावणे हा निर्णय पूर्णपणे संबंधित घरप्रमुख किंवा सोसायट्यांचा आहे. यात फक्त एकाच बाबतीत दक्षता घ्यायची आहे की, नागपूर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील कुठलीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राबाहेर घरकामास जाणार नाही. अथवा प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील कुठलीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रात घरकामास जाउ शकणार नाही. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या व्यक्तीला प्रतिबंधित क्षेत्राबाहेरीलच घरी अथवा सोसायटीमध्ये घरकामावर बोलविण्यास कुठलिही हरकत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून कामावर येताना हात स्वच्छ धुणे, सॅनिटाईज करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे या गोष्टी पाळणे गरजेचे आहे. मोठ्या सोसायट्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्ती राहतात. त्यांना जीवन जगणे सुकर व्हावे व दैनंदिन जीवनात अडचण निर्माण होउ नये यासाठीही सोसायट्यांनी घरकाम करणा-या व्यक्तींना खबरदारीचे सर्व नियम पाळून सोसायटीमध्ये प्रवेश देण्यास हरकत नाही, असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/patient-caregivers-have-no-restrictions-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'कोविड योद्धा' झाली बाबा आमटेंची नात! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Baba-Amte-granddaughterbecomes-Kovid-Yodha</link>
            <description>नागपूर : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना वैद्यकीय मदतीचं आवाहन केलं होतं, मुख्यमंत्र्यांनी जे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत किंवा ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे त्यांना मदतीसाठी पुढे यावं अशी इच्छा व्यक्त केली होती. बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.सध्या आरोग्य व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची गरज आहे ती कुशल मनुष्य बळाची. याकरिता शासनाकडून विविध उपायजोयना केल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोव्हिड योद्धा उपक्रम! आरोग्यसेवेतील कर्मचारी कमी पडू नयेत या हेतूने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याला आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद देत योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे याची नात शीतल आमटे-करजगी यांनी या मोहिमेत आपला सहभाग दाखवला असून शुक्रवारी त्या चंद्रपूर जिल्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात रुजू झाल्या आहेत.शीतल आमटे- करजगी यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. ही वैद्यकीय पदवी 2003 साली मिळवली असून त्यानंतर त्या पूर्णवेळ सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे. सध्या त्या आनंदवन येथील महारोगी सेवा समिती,</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-18/amtechinat.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना वैद्यकीय मदतीचं आवाहन केलं होतं, मुख्यमंत्र्यांनी जे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत किंवा ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे त्यांना मदतीसाठी पुढे यावं अशी इच्छा व्यक्त केली होती. बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.सध्या आरोग्य व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची गरज आहे ती कुशल मनुष्य बळाची. याकरिता शासनाकडून विविध उपायजोयना केल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोव्हिड योद्धा उपक्रम! आरोग्यसेवेतील कर्मचारी कमी पडू नयेत या हेतूने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याला आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद देत योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे याची नात शीतल आमटे-करजगी यांनी या मोहिमेत आपला सहभाग दाखवला असून शुक्रवारी त्या चंद्रपूर जिल्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात रुजू झाल्या आहेत.शीतल आमटे- करजगी यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. ही वैद्यकीय पदवी 2003 साली मिळवली असून त्यानंतर त्या पूर्णवेळ सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे. सध्या त्या आनंदवन येथील महारोगी सेवा समिती, वरोरा यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आमटे परिवाराची ही तिसरी पिढी सामाजिक क्षेत्रात काम करत असून डॉ. विकास आमटे आणि बाबा आमटे यांच्याकडून त्यांनी सामाजिक कार्याची प्रेरणा घेतली आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी सामाजिक क्षेत्रातील केलेल्या कामामुळे देश-विदेशातील विविध संस्थांकडून त्यांना गौरवण्यात आलं आहे. त्यांना केंद्र सरकारतर्फे पद्म विभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून रॅमन मॅगसेसे या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. बाबा आमटे यांच्या निधनानंतर त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढील पिढीने अविरतपणे सुरू ठेवला आहे."माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पूर्ण वेळ आरोग्याशीसंंबंधित काम आनंदवनात महाआरोग्य समिती मार्फत करत होतेच. चीन येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आम्ही सर्वजण ह्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होतोच, म्हणून सरकारने लॉकडाऊन जाहीर होण्याच्या काही दिवस अगोदरच आम्ही आनंदवनात लॉकडाऊन केला होता. अशा या काळात मी आणि आमच्या आरोग्य चळवळीतील कार्यकर्ते आम्ही सर्वजण या आजाराशी संबंधित जनजागृती करत होतो लोकांना प्रशिक्षित करत होतो. तसेच येथील बऱ्यापैकी भागात आदिवासी भाषा कळत असल्यामुळे शासनाच्या सर्व नियमांची माहिती आम्ही गोंडी आणि अन्य तत्सम भाषेत लोकांपर्यंत पोहचवत होतो. आमचा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येतो. या आजाराचे रुग्ण इथे कमी असले तरी ते वाढू नयेत याकरिताविशेष काळजी घेणे गरजेचे होते. त्याकरिता जेव्हा मला कोविड योद्धा उपक्रमाबाबत कळलं तेव्हा मी सहभागी होण्याचं ठरवलं. त्यानुसार त्याचं ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन मी शुक्रवारी रुजू झाले." असे शीतल आमटे-करजगी यांनी सांगितलं.त्या पुढे असंही म्हणाल्या की, "इथे मी थेट रूग्ण जरी बघत नसले तरी, या आजाराच्या शिक्षणाबाबतच साहित्य बनविणे, आशा वर्कर ते गावकरी यांच्यामधील कार्यकर्त्यांमार्फत दुवा तयार करणे या सर्वाचा प्रयत्न केला. मला स्वतःला काही आरोग्याबाबतीतील व्याधी आहे पण त्या बाजूला ठेवून आपण समाजासाठी काही तरी केलं पाहिजे म्हणून मी या उपक्रमात सहभागी झाले आहे. आम्ही एक दवंडी तयार केली आहे, ज्यामुळे लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल. आमचे आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत काम करणार आहे. तसेच आम्ही मोठ्या प्रमाणात शास्त्रीय पद्धतीने मास्क बनवले आहेत जे धुवून पुन्हा वापरता येणार आहेत आणि आम्ही लोकांपर्यत पोहचवत आहोत. आमचा जिल्हा ग्रीन झोन कसा करता येईल यावर आमचा भर राहणार आहे. त्याचप्रमाणे सर्व सामान्यांपर्यंत या आजारासंबंधातील माहिती अगदी सोप्या आणि साध्या भाषेत तयार करून ठेवली आहे."काही दिवसांपूर्वीच, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लष्करातील आरोग्य विभागातून निवृत्त झालेले तसेच आरोग्य संबंधित प्रशिक्षण घेऊनही हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे नोकरीपासून दूर राहिलेल्यांनी सध्याच्या संकटात पुढे येण्याची गरज आहे असे आवाहन केले होते. तसेच जे कुणी निवृत्त सैनिक आहेत ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे, अनेक निवृत्त परिचारिका, वॉर्ड बॉय, वैद्यकीय सहाय्यकाच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्ती ज्यांना सध्या काम मिळालेले नसेल अशा लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असेही आवाहन केले होते. त्याकरिता खास 'कोविड योद्धा' या नावाने राज्य सरकारने एक इमेल आयडी तयार करून माहिती पाठवण्याचं आवाहन केलं होतं.कोविड योध्दा या उपक्रमाचं काम ज्यांच्या देखरेखी खाली होत आहे, ते मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव भूषण गगराणी याप्रकरणी माहिती देताना सांगतात की , “कोविड योद्धा उपक्रमात सहभागी होण्यासाठी 22 हजारांपेक्षा जास्त लोकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन हजाराांपेक्षा अधिक लोक त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून राज्यातील विविध भागात काम करत आहेत. यामध्ये डॉक्टरांची संख्या कमी असली तरी अन्य सेवा देणाऱ्या बऱ्याच लोकांचा समावेश आहे." ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Baba-Amte-granddaughterbecomes-Kovid-Yodha</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गडचिरोली @ पाच पॉझिटिव्ह ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/five-patient-positive-found-in-Gadchiroli-</link>
            <description>नागपूर : राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ग्रीन झोन म्हणून सुरक्षित समजल्या जाणा-या गडचिरोली जिल्ह्यात पाच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने खळखळ उडाली आहे. जिल्ह्यातील कुरखेडा येथील चार तर चामोर्शी येथील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे. पाचही रुग्ण मुंबई येथे छोट्या उद्योगात कामगार म्हणून कार्यरत होते.संपूर्ण देशात सोमवार(ता.18)पासून चवथे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी धोका वाढल्याचे दिसून येत आहे. ग्रीन झोनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने प्रशासनापुढील आव्हान आणखी वाढले आहे. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे परराज्यात किंवा घरापासून दूर राहून काम करणा-यांचे जत्थेच्या जत्थ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-18/Image_2020-05-18_gdchiroli.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ग्रीन झोन म्हणून सुरक्षित समजल्या जाणा-या गडचिरोली जिल्ह्यात पाच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने खळखळ उडाली आहे. जिल्ह्यातील कुरखेडा येथील चार तर चामोर्शी येथील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे. पाचही रुग्ण मुंबई येथे छोट्या उद्योगात कामगार म्हणून कार्यरत होते.संपूर्ण देशात सोमवार(ता.18)पासून चवथे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी धोका वाढल्याचे दिसून येत आहे. ग्रीन झोनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने प्रशासनापुढील आव्हान आणखी वाढले आहे. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे परराज्यात किंवा घरापासून दूर राहून काम करणा-यांचे जत्थेच्या जत्थे स्वगृही पोहोचत आहेत. आता हेच लोक ग्रीन झोनमधील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे कारण ठरत असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली येथील पाचही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मुंबई येथून आलेले होते.गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यामध्ये नुकतेच 14 व 15 मे रोजी मुंबई येथून ट्रक आणि अन्य वाहनातून काही लोक आलेत. पहिल्यांदा एका वाहनातून 16 ते 17 जण शहरात येताच त्यांना जिल्ह्याच्या चेकपोस्टवरुन ‘ट्रेस’ करून सर्वांना ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्यात आले. यापैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आहे. तर सुमारे 40 लोक असलेल्या एका ट्रकमधून तीन लोक जिल्ह्यात आले. इतर 37 गोंदियाला गेले. या तीन रुग्णांमधील एक आणि एका वाहनातून आलेल्या 17 ते 18 जणांमधील एक जण पॉझिटिव्ह आढळला आहे. या सर्व प्रकारच्या वाहनांमधून जिल्ह्यात आलेल्या सर्व नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यामधील काही जणांचे 16 मे रोजी ‘स्वॅब’ घेण्यात आले होते. 17 मे ला रात्री उशीरा आलेल्या अहवालात यामधील तीन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. १८ मे रोजी दुपारी 12 वाजता पर्यंत इतर काही जणांचे 'स्वॅब' अहवाल आले. यामध्ये पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. असे आतापर्यंत एकूण पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून या रुग्णांसोबत आलेल्यासर्वांचे ‘स्वॅब’ घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय तीन रुग्ण आलेले ट्रक गोंदिया येथे गेल्याचे समजते या ट्रकमध्ये 37 जण असून त्याची माहिती गोंदिया जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.बाहेरून आलेल्या नागरिकांना प्रशासनातर्फे आधीच क्वारंटाईन करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये समूह संसर्गाचा धोका नाही, असेही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी सांगितले....तर गोंदियात कोरोनाचा प्रादुर्भाव?गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 37 लोक गोंदियाला गेले असल्याची माहिती गडचिरोली आरोग्य अधिका-यांनी दिली आहे. सुरूवातीचा एक रुग्ण वगळता गोंदियामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र गडचिरोलीमध्ये आढळलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे सहप्रवासी असलेले 37 जण गोंदियाला गेले असल्याने आता गोंदिया जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडचिरोली जिल्हा प्रशासनातर्फे मुंबईवरून आलेल्या ‘त्या’ 37 जणांची माहिती गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व जणांना आधीच गोंदिया जिल्हा प्रशासनातर्फे क्वारंटाईन करणे आवश्यक असून तसे न झाल्यास गडचिरोली पाठोपाठ दुसरा ग्रीन झोनमधील जिल्हाही कोरोना प्रभावित होण्याचा धोका नाकारता येणार नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/five-patient-positive-found-in-Gadchiroli-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 17 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपुरातील दोन मोठ्या वर्तमानपत्रांमधील सात पत्रकारांना नारळ  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/journalists-from-two-major-newspapers-in-Nagpur</link>
            <description>नागपूर: कोरोनाच्या विळख्यात अख्खे जग होरपळून निघत आहे. भारतालाही त्याचा फटका बसला. उद्योग आणि संस्था बंद झाल्याने कित्येक रोजगार हिरावले गेलेत. अनेक कर्मचारी आणि कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिनाभरापूर्वीच कुणालाही कामावरून काढू नये, असे आवाहन केले होते. मात्र यानंतरही अनेक कर्मचा-यांना घरचा रस्ता दाखवण्यात येत असल्याची माहिती आहे. याचा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-17/media.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर: कोरोनाच्या विळख्यात अख्खे जग होरपळून निघत आहे. भारतालाही त्याचा फटका बसला. उद्योग आणि संस्था बंद झाल्याने कित्येक रोजगार हिरावले गेलेत. अनेक कर्मचारी आणि कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिनाभरापूर्वीच कुणालाही कामावरून काढू नये, असे आवाहन केले होते. मात्र यानंतरही अनेक कर्मचा-यांना घरचा रस्ता दाखवण्यात येत असल्याची माहिती आहे. याचा फटका आता माध्यम क्षेत्रालाही बसत असल्याचे दिसून येत आहे. नागपुरातील दोन मोठ्या आणि प्रतिष्ठित वर्तमानपत्रांच्या सात दिग्गज पत्रकारांना नारळ देण्यात आले आहे. यामध्ये देशातील एक प्रतिष्ठित इंग्रजी आणि एक राज्यातील मोठ्या मराठी वर्तमानपत्राचा समावेश आहे. इंग्रजी वर्तमानपत्रातील पाच आणि मराठी वर्तमानपत्रातील दोन वरीष्ठ पत्रकार आणि उपसंपादकांना घरची वाट दाखवण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वच क्षेत्र प्रभावित झाले असताना अशा आर्थिक अडचणीच्या परिस्थितीत पत्रकारांनाच बळजबरीने नारळ दिल्याने इतर 'लोकल' आणि 'अनसिक्यूअर' समजल्या जाणा-या पत्रकारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंग्रजी आणि मराठीतील दोन पत्रकारांना माध्यम क्षेत्रातील २० वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. तर इतर उदयोन्मुख पत्रकारांचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे झालेला तोटा या पत्रकारांच्या नोकरीवरील कु-हाड समजली जात आहे. विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगण्यात येत आहे की, हे सर्व सातही पत्रकार मराठी भाषिक आहेत. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की, ८० टक्के नोक-या मराठी भाषिकांना मिळायला हव्यात. तर दुसरीकडे मराठी भाषिक पत्रकारांच्याच नोकरीवर गडांतर आले आहे. त्यामुळे आता मराठी भाषिकांच्याच रोजगार टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/journalists-from-two-major-newspapers-in-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 17 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नक्षलवाद्यांसोबतच्या ‘त्या’ चकमकीत पोलिस उपनिरक्षक आणि शिपाई शहीद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Police-sub-inspector-and-soldier-martyred</link>
            <description>भामरागड (गडचिरोली) : नक्षलवाद्यांनी प्रथम केलेला भूसुरुंगस्फोट आणि त्यानंतर केलेल्या गोळीबारात पोलिस निरीक्षक आणि एक पोलिस शिपाई शहीद झाले. भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस ठाण्यांतर्गत आलदंडी-गुंडुरवाही गावानजिकच्या जंग़लात ही चकमक उडाली. या चकमकीत अन्य तीन जवान शहीद झाल्याचेही समजते. धनाजी होनमने (३०) असे शहीद झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर किशोर आत्राम हे शहीद पोलिस शिपायाचे नाव आहे. चकमकीत तीन जीवन जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. भामर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-17/naximartyya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भामरागड (गडचिरोली) : नक्षलवाद्यांनी प्रथम केलेला भूसुरुंगस्फोट आणि त्यानंतर केलेल्या गोळीबारात पोलिस निरीक्षक आणि एक पोलिस शिपाई शहीद झाले. भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस ठाण्यांतर्गत आलदंडी-गुंडुरवाही गावानजिकच्या जंग़लात ही चकमक उडाली. या चकमकीत अन्य तीन जवान शहीद झाल्याचेही समजते. धनाजी होनमने (३०) असे शहीद झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर किशोर आत्राम हे शहीद पोलिस शिपायाचे नाव आहे. चकमकीत तीन जीवन जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘ऑनलाईन रिपोर्टर’ने ब्रेक केले होते. आज सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास शीघ्र कृती दल व सी-६० पथकाचे जवान आलदंडी-गुंडुरवाही जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना एका ठिकाणी नक्षलवाद्यांनी आधीच जमिनीत पेरून ठेवलल्या सुरुंगाचा स्फोट घडवून आणला. त्यातून लगेच पथकावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्त्युतरादाखल गोळीबार सुरू केला. मात्र यात पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने आणि शिपाई किशोर आत्राम शहीद झाले. गोंगलू ओक्सा, राजू पुसली, दसरू कुरचामी हे जवान जखमी झालेत. यापैकी दसरू कुरचामी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले. चकमकीत शहीद झालेल्यांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले तर जखमी जवानांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहीद धनाजी होनमाने हे पंढरपूर जिल्ह्यातील पुलूज येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. ते साडेतीन वर्षांपासून भामरागड येथील शीघ्र कृती दलात पोलिस उपनिरिक्षक म्हणून कार्यरत होते. शहीद किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत. २ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील सीनभट्टी येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षलवादी व कसनसूर दलमच्या विभागीय समितीची सदस्ळ सृजनक्का हिला कंठस्नान घातले होते. तिच्या हत्येचा निषेध म्हणून नक्षल्यांनी ठिकठिकाणी पत्रके लावून २० मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. या बंद आवाहनाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी हिंसक कारवाया सुरू केल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Police-sub-inspector-and-soldier-martyred</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 17 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १९ पासून नागपुरातील कॉटन मार्केट पुन्हा सुरू होणार!   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Cotton-market-in-Nagpur-to-resume</link>
            <description>नागपूर : घाऊक भाजी विक्रीसाठी येत्या 19 मे पासून महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज जारी केले आहेत. पहाटे 4 ते सकाळी 8 या वेळेत कॉटन मार्केटमधील भाजीपाल्याची दुकाने सुरू राहतील. नागपूर बाहेरून येणा-या भाजीपाल्याच्या वाहनांना रात्री 11 ते पहाटे 4 या वेळेतच कॉटन मार्केट परिसरात येण्याची परवानगी राहील. विशेष म्हणजे नागरिकांना किरकोळ खरेदीसाठी येथे बंदी करण्यात आली आहे.महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला महत्त्वाचा भाजी बाजार असून येथे व्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-17/fulemarket.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : घाऊक भाजी विक्रीसाठी येत्या 19 मे पासून महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज जारी केले आहेत. पहाटे 4 ते सकाळी 8 या वेळेत कॉटन मार्केटमधील भाजीपाल्याची दुकाने सुरू राहतील. नागपूर बाहेरून येणा-या भाजीपाल्याच्या वाहनांना रात्री 11 ते पहाटे 4 या वेळेतच कॉटन मार्केट परिसरात येण्याची परवानगी राहील. विशेष म्हणजे नागरिकांना किरकोळ खरेदीसाठी येथे बंदी करण्यात आली आहे.महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला महत्त्वाचा भाजी बाजार असून येथे व्यापारी, विक्रेते, ग्राहक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेच्या व सार्वजनिक आरोग्याचे दृष्टीने हे मार्केट बंद करण्यात आले होते. सद्यस्थितीत लॉकडाऊन कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे, सामाजिक अंतर पाळणे आदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करीत घाऊक विक्रीला मंगळवार दि. 19 मे, पासून दररोज पहाटे 4 ते सकाळी 8 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत कॉटन मार्केटमधील विविध सेक्टर्समधील प्रत्येक दुकानदाराला आठवडयात एकच दिवस दुकान उघडून व्यवसाय करता येईल अशी व्यवस्था वेळापत्रकान्वये करण्यात आली आहे. तसेच भाजीपाला वगळता या मार्केटमधील इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजतापर्यंत सुरू राहतील.या अटी व शर्तींचे पालन होणे आवश्यक  मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशानुसार कॉटन मार्केट सुरू ठेवताना काही महत्त्वाच्या अटी व शर्तींचे पालन होणे आवश्यक आहे. त्यानुसार कोरोना विषाणू विषयक शासनाने निर्गमित केलेल्या आदेश व सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच मास्क व सॅनिटायजरचा वापर बंधनकारक राहिल. खरेदी करिता येणा-या ग्राहकांकडून सामाजिक अंतराचे पालन करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी दुकानदारांची राहील, दुकानदाराला नेमून दिलेली जागा किंवा दुकानातच व्यवसाय करणे बंधनकारक राहिल, त्याला अतिरिक्त जागेचा वापर करता येणार नाही. एका दुकानदाराला भाजी विक्रीकरिता एकाच वाहनाची परवानगी राहील व सदर वाहन शहीद मैदान येथील वाहनतळावरच पार्क करावे लागेल. दुकानदारांना व सर्व संबंधितांना आपले वाहन भाजी मार्केटच्या क्षेत्रात नेता येणार नाही. सर्व घाऊक विक्रेत्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जागा निर्धारित वेळेतच व्यवसाय करणे बंधनकारक राहिल. अटी व शर्तीचा उल्लंघन झाल्यास त्यांचा विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Cotton-market-in-Nagpur-to-resume</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 17 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिग ब्रेकिंग : जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांचा पोलिसांवर गोळीबार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Naxals-firing-on-police-in-forest</link>
            <description>गडचिरोली : कोरोनाच्या पार्शवभूमीवर नक्षलवादी कारवाया थंड असल्याचे वाटत असतानाच आज सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास भामरागड तालुक्यात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घड</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-17/naxalit.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गडचिरोली : कोरोनाच्या पार्शवभूमीवर नक्षलवादी कारवाया थंड असल्याचे वाटत असतानाच आज सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास भामरागड तालुक्यात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडल्याची माहिती आहे.अद्याप पोलिस प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. या चकमकीत चार पोलिस जवान जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.भामरागड तालुक्यातील कोपरशी गावालगतच्या जंगल परिसरात सकाळी सहा वाजताच्या सुमारास नक्षल व पोलिसात चकमक झाल्याची माहिती आहे. या चकमकीत चार जवान जखमी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोठी मदत केंद्रातर्गत येत असलेल्या कोपरशी जंगल परिसरात सकाळी पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. मात्र या चकमकीबाबत पोलिस विभागाकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Naxals-firing-on-police-in-forest</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले वर्धा जिल्ह्याने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Urban-Development-Minister-Prajakt-Tanpure-appreciated</link>
            <description>वर्धा : कोरोना विषाणू महामारीने जगभर प्रसार केला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासन काम करीत आहे.मात्र वर्धा जिल्ह्याने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना ह्या इतर जिल्ह्यासाठी सुद्धा मार्गदर्शक आहेत. वर्धा जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी जिल्ह्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी असेच प्रयत्न करावेत असे निर्देश नगर विकास, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्यात. आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आढावा बैठक घेतली यावेळी श्री. तनपुरे बोलत होते. या बैठकीला आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-15/ptanpure.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वर्धा : कोरोना विषाणू महामारीने जगभर प्रसार केला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासन काम करीत आहे.मात्र वर्धा जिल्ह्याने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना ह्या इतर जिल्ह्यासाठी सुद्धा मार्गदर्शक आहेत. वर्धा जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी जिल्ह्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी असेच प्रयत्न करावेत असे निर्देश नगर विकास, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्यात. आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आढावा बैठक घेतली यावेळी श्री. तनपुरे बोलत होते. या बैठकीला आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे उपस्थित होते. वर्धा जिल्ह्याचा कोविड संदर्भात आढावा घेताना त्यांनी सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही ऍक्टिव्ह रुग्ण नसल्याबाबत समाधान व्यक्त केले. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या जीवणावश्यक व इतर वस्तूच्या वाहनासोबत येणा-या व्यक्ती जिल्ह्यातील स्थिनिकांसोबत मिसळणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्याने राबवलेले अनलोडिंग वाहनतळ हे इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा मार्गदर्शक असल्याचे सांगितले. शिवाय इतर जिल्हा व राज्यातून येणा- या व्यक्तींसोबतच संपूर्ण घर विलगिकरण करण्याचा निर्णयही चांगला आहे. यामुळे कोरोनाला थांबविण्यास 90 टक्के आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला. खरीपाचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बियाणे आणि खतांची टंचाई होणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांचा कापूस तात्काळ विकला जाईल यासाठी व्यवस्थित नियोजनपूर्वक काम करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यात सामाजिक संस्थांनी चांगले सहकार्य केले आहे. जिल्हा प्रशासन , सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या समन्वयाने हा जिल्हा अद्याप सुरक्षित आहे. माञ आता आपल्या जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरू झाल्यामुळे यापुढे जास्त काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाय योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील 8 हजार 400 मजूर, कामगार, जिल्ह्यातील विविध 61 निवरागृहात होते. येथील सामाजिक संस्था, कंपन्या, कंत्राटदार यांच्यामुळे जिल्हा प्रशासनाला त्यांची काळजी घेणे सोपे झाले. यापैकी सुमारे चार हजार कामगारांना परत पाठविले आहे. जिल्ह्यात घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत रेशन कार्ड नसणाऱ्या 10 हजार 90 कुटुंबापैकी 8 हजार 132 कुटुंबांना रेशन कार्ड वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित रेशन कार्ड या महिनाअखेरीस वितरित करण्यात येतील. याशिवाय ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा गरजूंना तातपुरते कार्ड वाटण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Urban-Development-Minister-Prajakt-Tanpure-appreciated</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संजय निपाणे नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Sanjay-Nipane-Additional-Commissioner</link>
            <description>नागपूर: महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेच्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-15/nipane.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर: महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त पदावर संजय निपाणे यांची नेमणूक केली आहे.श्री. निपाणे यांनी आज दुपारी अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. श्री. संजय निपाणे यापूर्वी अमरावती महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून कार्यरत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Sanjay-Nipane-Additional-Commissioner</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आपतकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहा : आयुक्त तुकाराम मुंढे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Be-ready-to-face-emergencies</link>
            <description>नागपूर : लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे उद्भवणा-या आपत्तींसंदर्भात दक्ष राहणे गरजेचे आहे. कोरोनामुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. अशात पावसाळ्यामध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून 24 तास नागरिकांच्या सुविधेसाठी चमू तत्पर असायला हवी. एकूणच संपूर्ण यंत्रणेबाबत प्लान तयार करून त्या दृष्टीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. यासाठी मनपाच्या प्रत्येक अधिका-याने येणा-या कोणत्याही आपतकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षामध्ये आज नैसर्गिक आपत्ती मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रभारी उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-15/aapti15520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे उद्भवणा-या आपत्तींसंदर्भात दक्ष राहणे गरजेचे आहे. कोरोनामुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. अशात पावसाळ्यामध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून 24 तास नागरिकांच्या सुविधेसाठी चमू तत्पर असायला हवी. एकूणच संपूर्ण यंत्रणेबाबत प्लान तयार करून त्या दृष्टीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. यासाठी मनपाच्या प्रत्येक अधिका-याने येणा-या कोणत्याही आपतकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षामध्ये आज नैसर्गिक आपत्ती मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रभारी उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, प्रभारी उपायुक्त तथा उदयान अधिक्षक अमोल चौरपगार, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, ए.एस.मानकर, शकील नियाजी, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, राजू भिवगडे, अशोक पाटील, सुभाष जयदेव, गणेश राठोड, हरीश राउत, स्नेहा करपे, किरण बगडे आदी उपस्थित होते.बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विविध विषयावर चर्चा करून संबंधित विभागाद्वारे करण्यात येणा-या तयारीचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आपतकालीन कक्षाचे नियोजन, झोन स्तरावरील नियंत्रण कक्ष, नदी व नाले सफाई संदर्भातील कार्यवाही, स्ट्रॉम वाटर ड्रेन, इमारतींचे बेसमेंट, मेनहोलवरील झाकण, जीर्ण व अतिजीर्ण घरांबाबत कार्यवाही, नदी व नाल्याच्या काठावरील अतिक्रमण, पाणी उपसण्याकरिता उपलब्ध पम्प, आपतकालीन परिस्थितीत समाज भवन व मनपा शाळांची उपलब्धता, अग्निशमन विभागाची पूर्वतयारी, रस्त्यावरील धोकादायक झाडांची कटाई, साथरोगांबाबत पूर्वतयारी, सुरळीत पाणी पुरवठा या विषयांवर सविस्तर चर्चा करून तयारीचा यावेळी आयुक्तांनी आढावा घेतला.शहरात कोणत्याही ठिकाणी आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्या भागात कोणत्याही प्रकारे मनपाची सेवा खंडीत होऊ नये याची कटाक्षाने काळजी घेणे आवश्यक आहे. सेवा खंडित झाल्यास ती तात्काळ सुरू करून पुढे अविरत सुरू राहावी यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे नियोजन तयार करून ठेवण्यात यावे. याशिवाय नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा मुख्यालयासह दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून त्याद्वारे त्वरित प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. मनपाच्या चमूद्वारे तक्रार प्राप्त झालेल्या भागात कमीत कमी वेळेत पोहोचून समस्येवर कार्यवाही करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुविधेकरिता त्यांना त्वरित मदत उपलब्ध व्हावी यासाठी ‘इंन्स्टंट रिस्पॉन्स टीम’ तयार करण्यात यावी. याशिवाय शहरातील जीर्ण घरे व इमारतींची यादी तयार करून त्यावर शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यात यावी. तसेच शहराच्या तीनही नदीच्या आजूबाजूच्या खोल परिसरात असलेले अतिक्रमण काढण्याबाबतही कार्यवाही करा, असे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.पावसाळ्यापूर्वी खोल भागातील जलवाहिनी, सिवर लाईन, ट्रंक लाईन या सर्वांची स्वच्छता होणे अत्यावश्यक आहे. शहरातून वाहणा-या नाल्यांची सविस्तर माहिती काढून जास्त पाउस आल्यास नाल्याशी संबंधित कोणता भाग जास्त बाधित होउ शकतो, याचा अभ्यास करून आधीच त्यावर काय उपाययोजना करता येतील, याचाही ‘मायक्रो लेव्हल प्लान’ तयार करण्यात यावा. आपतकालीन परिस्थितीमध्ये उपयोगात येणारे समाज भवन, शाळा यांचीही यादी करणे, आरोग्य विभागाद्वारे गरजेच्या वेळी आवश्यक असणाऱ्या औषधांचीही तयारी ठेवणे या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून त्या संदर्भात सुक्ष्मस्तरावर काम करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचेही निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Be-ready-to-face-emergencies</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुणे, नागपुर सह प्रतिबंधित नसलेल्या झोनमधील दुकानातून घरपोच दारू विक्रीला सुरूवात! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Home-based-liquor-sales-start</link>
            <description>नागपूर : महाराष्ट्रातील तळीरामांसाठी आजपासून राज्य सरकारने घरपोच दारू पोहचवण्याची सोय खुली केली आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून काही दिवसांपूर्वी मद्य खरेदीसाठी दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यावेळेस तळीरामांनी खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्याने तो निर्णय मागे घेत आता नागरिकांसाठी आजपासून घरपोच सेवा दिली जाणार आहे.दरम्यान 14 मे ऐवजी एक दि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-15/daruvikri15520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : महाराष्ट्रातील तळीरामांसाठी आजपासून राज्य सरकारने घरपोच दारू पोहचवण्याची सोय खुली केली आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून काही दिवसांपूर्वी मद्य खरेदीसाठी दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यावेळेस तळीरामांनी खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्याने तो निर्णय मागे घेत आता नागरिकांसाठी आजपासून घरपोच सेवा दिली जाणार आहे.दरम्यान 14 मे ऐवजी एक दिवस उशिराने म्हणजे आजपासून या सेवेला सुरूवात झाली आहे. यामध्ये दारू दुकान मालकांना डिलिव्हरी बॉय, त्यांची फिजिकल टेस्ट आणि इतर परवानगी घेण्यासाठी एक दिवस अधिक देण्यात आला होता. महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन दारू पोहचवण्याची सोय केली असली तरीही त्यामध्ये काही अटी, नियम आहे.महाराष्ट्रात आजपासून कुठे आणि कशी मिळणार ऑनलाईन दारू?नॉन कंटेन्मेट झोनमधील दारूच्या दुकानांमधून दारू विक्रीला सुरूवात झाली.दारूच्या दुकानात मालक 10 पेक्षा अधिक डिलिव्हरी बॉय ठेवू शकत नाही. एक डिलिव्हरी बॉय 24 पेक्षा अधिक बॉटल्स एका वेळी घेऊन जाऊ शकत नाही.दारू विक्रेते मद्याच्या बॉटल्सवर छापील किंमतीपेक्षा अधिक रूपये आकारू शकत नाही.दरम्यान ऑनलाईन दारू खरेदी हा ग्राहक आणि विक्रेते यांच्यामधील अलिखित करार असेल. त्यामुळे या दोघांमध्ये काही मतभेद झाल्यास सरकार त्यामध्ये पडणार नाही.दरम्यान ऑनलाईन किंवा घरपोच सेवा असली तरीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं बंधनकारक असेल. कामगारांना हात सॅनिटायझने स्वच्छ करणं गरजेचे आहे.दरम्यान दारू विक्रेत्यांना फोनवरून, मेसेजिंग अ‍ॅपवरून दारूची ऑर्डर स्वीकरावी लागणार आहे. त्यासाठी ग्राहकांना संबंधित क्रमांक देणं, दुकानाबाहेर लिहण्याची सोय करावी असं काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जारी केलेल्या पत्रकामध्ये सांगण्यात आले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Home-based-liquor-sales-start</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 14 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देवेंद्र फडणवीस यांनी दिली 'कम्युनिटी किचन'ला भेट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Devendra-Fadnavis-visit-toCommunity-Kitchen</link>
            <description>नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा नागपूर द्वारे सुरू असलेल्या विविध कम्युनिटी किचन ला भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.लॉकडाऊन सुरू होऊन आज 50 दिवसांचा कालावधी उलटला. या 50 दिवसांपासून नागपूर शहर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निःस्वार्थ सेवाकार्य करीत आहे. रोजंदारी मजूर, भटके लोकं, कामगार वर्ग ज्यांचा रोजगार लॉकडाऊनच्या काळात बंद झाला आहे, अशा व्यक्तींना अन्नदान करीत आहे. या शहरात कुणीही उपाशी राहू नये, याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-14/ckitchen14520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा नागपूर द्वारे सुरू असलेल्या विविध कम्युनिटी किचन ला भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.लॉकडाऊन सुरू होऊन आज 50 दिवसांचा कालावधी उलटला. या 50 दिवसांपासून नागपूर शहर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निःस्वार्थ सेवाकार्य करीत आहे. रोजंदारी मजूर, भटके लोकं, कामगार वर्ग ज्यांचा रोजगार लॉकडाऊनच्या काळात बंद झाला आहे, अशा व्यक्तींना अन्नदान करीत आहे. या शहरात कुणीही उपाशी राहू नये, याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यायची, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या आवाहनाला साद देत कार्यकर्त्यांची फौज सेवाकार्यात रमली. शहरातील विविध भागात कम्युनिटी किचन सुरू करून तेथून नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरजवंताना अन्न पुरविण्याचे कार्य सुरू झाले. या कार्याचे नागरिकांत कौतुक होऊ लागले. निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील विविध कम्युनिटी किचनला भेट दिली. सुरू असलेल्या सेवकार्याची माहिती जाणून घेतली. मध्य नागपूर, दक्षिण नागपूर, दक्षिण-पश्चिम नागपूर, पश्चिम नागपुरातील किचनला भेट देत सेवाकार्य असेच सुरू राहू द्या, असे आवाहन करीत कौतुक केले.निःस्वार्थ सेवा करत असलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. जयताळा येथील एकात्मता नगर येथेही महापौर संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनात दररोज दोन हजार नागरिकांना भोजन दिले जाते.भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी पारेंद्र (विक्की) पटले आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे हे कार्य अविरत सुरू आहे. तेथेही श्री. देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. यानंतर श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला भेट देऊन नव्याने उभारण्यात आलेल्या आयसीयू वॉर्डची पाहणी केली आणि काही रुग्णांसोबत व्हिडिओ काॅलवर संवाद साधला. यावेळी नागपूर शहर भाजप अध्यक्ष प्रवीण दटके, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन भाऊ मते, मध्य नागपूरचे आमदार विकासभाऊ कुंभारे, मंडळ अध्यक्ष श्री किशोर पलांदुरकर उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Devendra-Fadnavis-visit-toCommunity-Kitchen</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 14 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अनोख्या सायकलिंगद्वारे डॉ.अमित समर्थ यांची मनपाच्या सेवाकार्याला ‘मैत्री’पूर्ण साथ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/By-unique-cycling</link>
            <description>नागपूर : कोरोनाच्या संकटात कुणीही उपाशी राहू नये यासाठी मनपाच्या सेवा कार्याला अनेकांची साथ मिळत आहे. कुणी ‘कम्युनिटी किचन’मधून अन्न पुरवित आहे तर कुणी जेवणाची सामुग्री पुरवून मनपाचे हात बळकट करत आहेत. या सेवा कार्याला आता क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनीही सहकार्य दर्शविले आहे. 1300 किमीची सलग 48 तास इनडोअर सायकलिंग करून डॉ.अमित समर्थ यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून प्राप्त झालेले दोन लाख रुपये सेवा कार्यासाठी दिले आहेत. यामधील निधीचा धनादेश त्यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगरसेविका डॉ.परिणीता फुके, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा.संजय भेंडे, सचिव प्रा. प्रमोद पेंडके प्रामुख्याने उपस्थित होते. प्रो-हेल्थ फाऊंडेशनचे संस्थापक आणि माईल्स एन माईलर्स एड्युरन्स स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ.अमित समर्थ मनपाच्या स्वच्छ भारत अभियाना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-14/amitsamarth.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोरोनाच्या संकटात कुणीही उपाशी राहू नये यासाठी मनपाच्या सेवा कार्याला अनेकांची साथ मिळत आहे. कुणी ‘कम्युनिटी किचन’मधून अन्न पुरवित आहे तर कुणी जेवणाची सामुग्री पुरवून मनपाचे हात बळकट करत आहेत. या सेवा कार्याला आता क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनीही सहकार्य दर्शविले आहे. 1300 किमीची सलग 48 तास इनडोअर सायकलिंग करून डॉ.अमित समर्थ यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून प्राप्त झालेले दोन लाख रुपये सेवा कार्यासाठी दिले आहेत. यामधील निधीचा धनादेश त्यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगरसेविका डॉ.परिणीता फुके, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा.संजय भेंडे, सचिव प्रा. प्रमोद पेंडके प्रामुख्याने उपस्थित होते. प्रो-हेल्थ फाऊंडेशनचे संस्थापक आणि माईल्स एन माईलर्स एड्युरन्स स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ.अमित समर्थ मनपाच्या स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसॅडर आहेत. जगातील अनेक कठीण शर्यत पूर्ण करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. कोरोनाच्या संकटकाळातही त्यांनी आपल्या विक्रमी कामगिरीद्वारे साथ दिली आहे. डॉ. समर्थ यांनी 48 तास 'नॉनस्टॉप' इनडोअर सायकल चालवून 1300 किमी अंतर पूर्ण केले. घरीच ‘ट्रेनर’ आणि ‘ॲप’च्या माध्यमातून ‘व्हर्च्यूअल’ पद्धतीचा उपयोग करून त्यांनी सायकल चालविली. त्यांच्या या इव्हेन्टचे फेसबुक लाईव्ह करण्यात आले. यावेळी त्यांनी कोरोनाबाबत जनजागृतीचा संदेशही दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याकडे दोन लाख रुपयांचा निधी जमा झाला. या निधीपैकी काही भाग त्यांनी महाराष्ट्र पोलिसांतर्फे करण्यात येत असलेल्या सेवा कार्याला दिला. मनपाच्या सेवा कार्यालाही सहकार्य करण्याची इच्छा त्यांनी नगरसेविका डॉ.परिणिता फुके यांच्याकडे व्यक्त केली व त्यांच्या माध्यमातून त्यांनी उर्वरित रक्कम मनपाच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या ‘कम्युनिटी किचन’साठी दिली आहे. डॉ. अमित समर्थ यांनी मैत्री परिवार, सीएजी आणि मल्हार फाउंडेशनला या माध्यमातून मदत केली. मैत्री परिवाराच्या माध्यमातून दररोज पाच हजारावर ‘फूड पॅकेट्स’चे वितरणलॉकडाऊनमध्ये नागपूर शहरात कुणीही उपाशी राहू नये यासाठी गरजू, बेघरांना अन्नपुरवठ्यासाठी मनपाने पुढाकार घेताच शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्याला सहकार्य दर्शविले. मनपाच्या सहकार्याने शहरात 27 ‘कम्युनिटी किचन’ सुरू आहेत. तर 50 च्या वर स्वयंसेवी संस्था, सेवाभावी लोक नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी कार्य करत आहेत. या सर्व कार्यामध्ये मैत्री परिवार संस्थेने घेतलेले सेवा कार्याचे व्रत आजही अविरत सुरू आहे. सर्वसामान्य, गरीब, गरजू, बेघर, निराधारांच्या मदतीसाठी संस्थेने मैत्रीचा सेतू निर्माण केला आहे. शहरात लॉकडाउन जाहीर होताच 27 मार्चपासून मैत्री परिवार संस्थेद्वारे दररोज गरजूंपर्यंत जेवणाचे डबे पोहोचविले जात आहेत. सुरूवातीला संस्थेच्या सुरेंद्रनगर येथील छात्रावासातून हे डबे पुरविण्यात येत होते. मात्र गरजूंची वाढती संख्या लक्षात घेता कुणीही उपाशी राहू नये या हेतूने धरमपेठ येथील वझलवार लॉन येथेही एक किचन सुरू करण्यात आली. त्यानंतर अत्रे लेआउटमधील राजेश्वरी मंदिर परिसरात तिसरे किचन सुरू करण्यात आले. सुरूवातीला सुरेंद्रनगर आणि वझलवार लॉन येथील किचनमधून प्रत्येकी एक हजार तर अत्रे लेआउटमधील किचनमधून पाचशे जेवणाचे डबे तयार करून वितरीत करण्यात येत होते. आज वाढत्या गरजेनुसार ही संख्या दररोज वाढतच आहे. आजघडीला आजघडीला दररोज पाच हजारावर ‘फूड पॅकेट्स’चे वितरण केले जात आहे. या अखंड सेवाकार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रा.प्रमोद पेंडके यांच्यासह संपूर्ण चमू अहोरात्र कार्य करीत आहे. मैत्री परिवार संस्थेच्या या उपक्रमामध्ये दोनशेच्या वर स्वयंसेवक सेवा देत आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/By-unique-cycling</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 14 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा दावा  कोरोना नैसर्गिक नसून लॅबचीच निर्मिती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nitin-Gadkaribig-claimCorona-is-not-a-natural</link>
            <description>नागपूर : चीन येथील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसचे जगभरात थैमान घातले आहे. अमेरिका सातत्याने म्हणत आहे की, कोरोना व्हायरस हा नैसर्गिक नसून तो वुहान शहरातील लॅब मध्ये बनवण्यात आला आहे. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा कोरोना व्हायरस हा लॅब मधून निघाला असून त्याचा प्रादुर्भाव सर्वत्र झाल्याचा दावा केला आहे. तर कोरोनासोबत आता जगणे शिकायला हवे असेही गडकरी यांनी एका चॅनलसो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-14/ngoncorona.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : चीन येथील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसचे जगभरात थैमान घातले आहे. अमेरिका सातत्याने म्हणत आहे की, कोरोना व्हायरस हा नैसर्गिक नसून तो वुहान शहरातील लॅब मध्ये बनवण्यात आला आहे. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा कोरोना व्हायरस हा लॅब मधून निघाला असून त्याचा प्रादुर्भाव सर्वत्र झाल्याचा दावा केला आहे. तर कोरोनासोबत आता जगणे शिकायला हवे असेही गडकरी यांनी एका चॅनलसोबत बोलताना स्पष्ट केले आहे. गडकरी यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, जेवढे मला माहिती आहे जर कोरोना व्हायरस नैसर्गिक असता तर आतापर्यंत वैज्ञानिकांना याबाबत कळले असते. कोरोना हा लॅबमध्ये तयार झालेला विषाणू आहे. अमेरिका सुद्धा कोरोना लॅब मध्ये तयार झाल्याचे सांगत आहे. अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर कोरोना व्हायरस तयार केल्याचा आरोप ही लावला आहे.कोरोना व्हायरस सोबत आता आपण जगणे शिकायला हवे. कोरोना हा आर्टिफिशल व्हायरस असून आता जगभरात त्याच्या विरोधात लढण्यासाठी औषधाचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत कोणतेच औषध कोरोनाच्या व्हायरसवर उपलब्ध नाही आहे. परंतु लवकरात लवकर यावर औषध येईल अशी आशा नितिन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनापासून आपली सुटका होईल. नितिन गडकरी यांनी ही प्रतिक्रिया अमेरिका वारंवार चीनवर कोरोना व्हायरस बनवण्याचा आरोप लावत असल्याने दिली आहे.दरम्यान, जगभरात कोरोनाचे संक्रमण 44 लाख जणांना झाले आहे. तर तीन लाख जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. काही देशांनी त्यांच्या येथे लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात येत आहे. इटलीत फ्रान्ससारख्या देशातसुद्धा लॉकडाउचे नियम शिथील करण्यात येत असून हळूहळू काही गोष्टी सुरु करण्यात येत आहेत. तर भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 78003 वर पोहचला असून 2549 जणांचा बळी गेला आहे. त्याचसोबत 49219 जणांवर उपचार सुरु असू 26235 जणांची प्रकृती सुधारली आहे ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nitin-Gadkaribig-claimCorona-is-not-a-natural</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ घरपोच दारु हवी असेल, तर परवाना मिळवण्यासाठी अशी आहे प्रक्रिया ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/If-you-want-home-brewed-liquor</link>
            <description>नागपूर : लॉकडाऊनच्या काळात सरकारने आता घरपोच दारू विक्राली परवानगी दिली आहे पण महाराष्ट्रात दारू पिण्यासाठी तुमच्याकडे परवाना असावा लागतो, हे तुम्हाला ठाऊक आहे का?महाराष्ट्रात मद्यउत्पादन, मद्यविक्री आणि मद्यसेवन यासाठी बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट लागू आहे. याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क खाते करते. यासंदर्भातील तरतुदी खालील प्रमाणे आहेत.परवाना प्रत्येकासाठी आवश्यकसार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. अशा परिस्थिती संबंधित व्यक्तीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले जाते. त्या व्यक्तीस शिक्षा किंवा जामीन देण्याचा निर्णय न्यायाधीश घेतात.महाराष्ट्रात परमिट रूम, रेस्टॉरंट, क्लब इ. ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा परवाना घेण्याची गरज असते. यासाठीची वयोमर्यादा ही 21 वर्षे आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-13/liquire13520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : लॉकडाऊनच्या काळात सरकारने आता घरपोच दारू विक्राली परवानगी दिली आहे पण महाराष्ट्रात दारू पिण्यासाठी तुमच्याकडे परवाना असावा लागतो, हे तुम्हाला ठाऊक आहे का?महाराष्ट्रात मद्यउत्पादन, मद्यविक्री आणि मद्यसेवन यासाठी बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट लागू आहे. याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क खाते करते. यासंदर्भातील तरतुदी खालील प्रमाणे आहेत.परवाना प्रत्येकासाठी आवश्यकसार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. अशा परिस्थिती संबंधित व्यक्तीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले जाते. त्या व्यक्तीस शिक्षा किंवा जामीन देण्याचा निर्णय न्यायाधीश घेतात.महाराष्ट्रात परमिट रूम, रेस्टॉरंट, क्लब इ. ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा परवाना घेण्याची गरज असते. यासाठीची वयोमर्यादा ही 21 वर्षे आहे. (म्हणजे वीस वर्षापर्यंतचे तरुण कायद्याने मद्यपान करू शकत नाहीत.) हा परवाना 1 दिवस, 1 वर्ष किंवा आजीवन मिळू शकतो.परमिट रूम, वाईन शॉप किंवा जेथून मद्यविक्री होते अशा ठिकाणी एक दिवसाचा परवाना मिळू शकतो. यासाठी पाच रुपये शुल्क आकारले जाते. सध्याची लॉकडाऊनची परिस्थिती पाहता हा परवाना आता ऑनलाइन मिळण्याचीही सोय आहे. त्यासाठी www.stateexcise.maharashtra.gov.in किंवा www.exciseservices.mahaonline.gov.in या विभागांच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडणं आवश्यक आहे.एक वर्ष किंवा आजीवन परवाना मिळवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो. या अर्जासोबत वय व रहिवास सिद्ध करणारी कागदपत्रे (पॅन किंवा आधार) जोडावी लागतात. एका वर्षाची फी रू.100 तर आजीवन परवान्याची फी रू. 1000 इतकी आहे.खाजगी समारंभात मद्य देण्यासाठीही परवाना घ्यावा लागतो. यासाठी अर्जासोबत त्या जागेचा आराखडा, जागेचे इतर तपशील व वीस हजार रुपये फी भरावी लागते. हा परवाना एका दिवसासाठी असतो.परवाना नसलेल्या व्यक्तीस मद्यविक्री करणे हाही गुन्हा असून त्यासाठी 25 हजार ते 30 हजार रुपये दंड होऊ शकतो.ग्राहकाकडे परवाना आहे की नाही हे पाहण्याची आणि त्यासाठी योग्य ती सोय उपलब्ध करून जबाबदारी विक्रेत्यांवर टाकलेली आहे. यासाठी एक दिवसाचा परवाना मद्यविक्रीच्या ठिकाणीही देण्याची सोयही उत्पादन शुल्क विभागाने केलेली आहे.एका परवान्यावर मद्याच्या दोन बाटल्या (750 मिली प्रत्येकी) विकत घेण्याची व बाळगण्याची परवानगी आहे. परवाना नसताना मद्य बाळगणे तसेच परवाना नसलेल्यांना मद्यविक्री करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे मद्य विक्रेत्यांनी यासंदर्भात योग्य ती खबरदारी घ्यावी असं कायदा सांगतो.दारू पिऊन गाडी चालवल्यास...मोटार व्हेईकल ऍक्ट 2019 नुसार मद्यपान करून वाहन चालवणे बेकायदेशीर असून हा फौजदारी गुन्हा आहे. ब्रेथ अॅनलायझरवर अल्कोहोलचे प्रमाण 30 ते 60 मिलीग्राम / 100 मिली पेक्षा जास्त दिसल्यास 'drunk driving' समजले जाते.यासाठी सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि/ अथवा 10,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. दुसऱ्यांदा हा गुन्हा घडल्यास ही शिक्षा दोन वर्षे तुरुंगवास आणि/ अथवा 10,000 रुपयांपर्यंतचा दंड अशी आहे.ट्राफिक पोलिसांना संशय आल्यास ते अद्ययावत यंत्रांवर तुमची चाचणी करू शकतात. तुम्ही मद्य प्राशन केल्यानंतर सुमारे 24 तासांपर्यंत तुमच्या रक्तात अल्कोहोल आढळू शकतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटलं म्हणून तुम्ही गाडी चालवायला गेलात, तरी तुम्ही सहज पडकले जाऊ शकतात. दारू प्यायल्यानंतरच्या दुसऱ्या रात्रीही तुम्ही पकडले जाऊ शकतात. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/If-you-want-home-brewed-liquor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपुरात लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Some-relaxation-in-lockdown-in-Nagpur</link>
            <description>नागपूर : राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून नागपुरात १४ मे पासून ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी ग्राहकाजवळ मद्यपरवाना असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यासंदर्भातील नवे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (ता. १३) जारी केले. त्यानुसार काही दुकाने आळीपाळीने निरनिराळ्या दिवशी सुरू राहतील.नागपुरात ऑनलाईन मद्यविक्री राज्य शासनाने ११ मे रोजी काढलेल्या आदेशानुसार सुरु होईल. प्रतिबंधित क्षेत्रातून किंवा क्षेत्रात मद्यविक्रीला किंवा मद्य ऑनलाईन पद्धतीने मागविण्यास परवानगी राहणार नाही. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार नागरी क्षेत्रातील बांधकाम जेथे कामगार निवासी राहतील, तेथे बांधकाम सुरू करता येईल. आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-13/T-mundhe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून नागपुरात १४ मे पासून ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी ग्राहकाजवळ मद्यपरवाना असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यासंदर्भातील नवे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (ता. १३) जारी केले. त्यानुसार काही दुकाने आळीपाळीने निरनिराळ्या दिवशी सुरू राहतील.नागपुरात ऑनलाईन मद्यविक्री राज्य शासनाने ११ मे रोजी काढलेल्या आदेशानुसार सुरु होईल. प्रतिबंधित क्षेत्रातून किंवा क्षेत्रात मद्यविक्रीला किंवा मद्य ऑनलाईन पद्धतीने मागविण्यास परवानगी राहणार नाही. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार नागरी क्षेत्रातील बांधकाम जेथे कामगार निवासी राहतील, तेथे बांधकाम सुरू करता येईल. आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार) अशाप्रकारे सुरू राहतील. ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण), खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत, सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. याव्यतिरिक्त, मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू करता येतील. प्रतिबंधित क्षेत्रात हा आदेश लागू राहणार नाही. केवळ तेथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू असतील. प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, नागरी क्षेत्रातील उद्योग, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही.मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केल्याप्रमाणे ज्या-ज्या बाबी सुरू करण्यास मुभा दिली आहे, त्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज राहणार नाही. हा आदेश म्हणजेच परवानगी समजण्यात यावे, असेही आदेशात नमूद केले आहे. हे सुरू करताना लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावे लागतील. सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर या गोष्टी बंधनकारक राहतील.लॉकडाऊनकाळात नागपूरकरांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रशासनाला परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. त्यामुळे लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य केल्यास लवकरच सर्व सेवा सुरू करता येतील, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.हे राहणार सुरू- केवळ परवानगी असणाऱ्या कामासाठी वैयक्तिक गाड्यांचा‌ वापर- एका कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करू शकतील.- दोन चाकी गाडीवर सहप्रवासी बसण्यास परवानगी नाही.- आवश्यक सामुग्रीचे उत्पादन जसे औषधी, मेडिकल उपकरणं, त्यासाठी लागणारे साहित्य- नियमित सुरू ठेवण्याची आवश्यकता असणारे प्रोडक्शन युनिट आणि वितरण व्यवस्था- आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन- नागरी क्षेत्रात जेथे बांधकाम स्थळांवरच कामगार उपलब्ध असतील तेथील बांधकाम (प्रतिबंधित परिसर सोडून इतर परिसरातील नवनिर्मिती बांधकामांसाठी वेळोवेळी परवानगी दिली जाईल.)- कोव्हिड-१९ च्या नियमानुसार जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने आणि बाजारसंकुल- प्रतिबंधित परिसरात फक्त जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजता दरम्यान सुरू राहतील.- इलेक्ट्रिकल सामुग्रीची दुकाने, कुलर, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार)- ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार)- ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार)- ऑनलाईन मद्यविक्री- ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण)- खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत- सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत)- मान्सूनपूर्व सर्व कामे- २० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करता येईल.हे राहणार बंद- सर्व देशांतर्गत आणि आंतरदेशीय विमानसेवा (मेडिकल सर्व्हिसेस आणि एअर अँबुलन्स वगळून)- प्रवासी रेल्वे गाड्या (गृह मंत्रालय आणि राज्य शासनाने परवानगी दिलेल्या गाड्या वगळून)- आंतरराज्यीय प्रवासी बस वाहतूक (शासनाची परवानगी असलेल्या वगळून)- मेट्रो रेल्वे सेवा- सर्व शाळा, महाविद्यालाये, शिकवणी वर्ग (ऑनलाईन वर्गाना परवानगी राहील)- सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम्नॅशियम, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जलतरण हौद आदी- सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच गर्दी होणारे सर्व कार्यक्रम- सर्व धार्मिक स्थळे- सायकल रिक्षा आणि ऑटो रिक्षा- टॅक्सी आणि कॅब सेवा- जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील बससेवा- सलून आणि स्पा- सेझ, औद्योगिक वसाहती, निर्यात करणारे उद्योग. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Some-relaxation-in-lockdown-in-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चंद्रपुरात दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-second-patient-in-Chandrapur-is-positive</link>
            <description>चंद्रपूर : कोरोना संक्रमणाच्या काळात विदर्भातील चंद्रपूर जिल्हा योग्य उपाययोजनांमुळे ग्रीन झोनमध्ये होता. त्यानंतर मात्र एक रुग्ण सापडल्याने जिल्ह्याच एकच खळबळ उडाली </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-13/coronavirus13520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : कोरोना संक्रमणाच्या काळात विदर्भातील चंद्रपूर जिल्हा योग्य उपाययोजनांमुळे ग्रीन झोनमध्ये होता. त्यानंतर मात्र एक रुग्ण सापडल्याने जिल्ह्याच एकच खळबळ उडाली होती. यापाठोपाठ बुधवारी आणखी एका रुग्णाची भर पडल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.शहरातील बिनबा वॉर्डातील एक 24 वर्षीय युवती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. या युवतीच्या आईवर यवतमाळ जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 9 मे रोजी हे कुटुंब खासगी वाहनाने चंद्रपुरात आले. तेव्हापासून हे कुटुंब क्वारांटाइन होते. या कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्या कुटुंबीयातील एका मुलीचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह निघाला. त्या कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नमुन्यांची प्रतीक्षा आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-second-patient-in-Chandrapur-is-positive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 12 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अल्पावधित पाच हजार बेड क्षमतेचे ‘कोव्हिड केअर सेंटर’ तयार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Covid-Care-Center-with-a-short-term-capacity-of-5,000-beds</link>
            <description>नागपूर : ‘कोरोना’ विषाणूच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. नागपुरात सारे काही सध्या नियंत्रणात असले तरी उद्भवणाऱ्या कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करता यावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे सूक्ष्मनियोजन करून त्यादृष्टीने तयारी करीत आहे. त्याच अनुषंगाने कळमेश्वर मार्गावरील येरला येथील राधास्वामी सत्संग न्यास या संस्थेच्या सहकार्याने त्यांच्या आश्रमाच्या परिसरात पाच हजार बेडचे नियोजन असलेले सर्व सोयींनी युक्त ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे इतक्या मोठ्या क्षमतेचे व एवढ्या कमी कालावधीत तयार होणारे हे पहिले ‘कोव्हिड केअर सेंटर’ ठरू शकते.  ही संकल्पनाच मुळात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडली. सध्या नागपुरात विविध ठिकाणी सुमारे ४२ विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. क्षमतेच्या दृष्टीने आणि त्यामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत ते आता अपुरे पडण्याची शक्यता आहे. कारण नागपुरात जे-जे व्यक्ती कोरोनाबाधीत आढळत आहेत, त्यांच्या संपर्कातील सर्वच लोकांना सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सक्तीच्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-12/5kbed12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : ‘कोरोना’ विषाणूच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. नागपुरात सारे काही सध्या नियंत्रणात असले तरी उद्भवणाऱ्या कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करता यावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे सूक्ष्मनियोजन करून त्यादृष्टीने तयारी करीत आहे. त्याच अनुषंगाने कळमेश्वर मार्गावरील येरला येथील राधास्वामी सत्संग न्यास या संस्थेच्या सहकार्याने त्यांच्या आश्रमाच्या परिसरात पाच हजार बेडचे नियोजन असलेले सर्व सोयींनी युक्त ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे इतक्या मोठ्या क्षमतेचे व एवढ्या कमी कालावधीत तयार होणारे हे पहिले ‘कोव्हिड केअर सेंटर’ ठरू शकते.  ही संकल्पनाच मुळात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडली. सध्या नागपुरात विविध ठिकाणी सुमारे ४२ विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. क्षमतेच्या दृष्टीने आणि त्यामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत ते आता अपुरे पडण्याची शक्यता आहे. कारण नागपुरात जे-जे व्यक्ती कोरोनाबाधीत आढळत आहेत, त्यांच्या संपर्कातील सर्वच लोकांना सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सक्तीच्या विलगीकरणात पाठविण्याची भूमिका मनपा आयुक्तांनी स्वीकारल्याने विलगीकरण केलेल्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. भविष्यात कोविड रुग्ण संख्येत वाढ झाल्यास त्यांची योग्य सोय अशा ठिकाणी व्हावी, त्यांच्यावर तेथेच उपचार करता यावे, यादृष्टीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘कोव्हिड केअर सेंटर’ची संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेला राधास्वामी सत्संग न्यासने सहकार्य करीत उपचार कालावधीसाठी जागा उपलब्ध करून दिली. केवळ जागाच उपलब्ध करून दिली नाही तर या सेंटरसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. मॅटीन, बॅरिकेटींग, कम्पार्टमेंट, साईडिंग, डोम या सर्व व्यवस्था संस्थेने उपलब्ध करून दिल्या. इतकेच नव्हे तर शुद्ध पिण्याचे पाणी आणि रुग्णांकरिता सात्विक भोजन ही सुद्धा व्यवस्था संस्थेने केली आहे. डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी, बेड, चादर, उशी, भोजनासाठी ट्रे व अन्य काही व्यवस्था नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. एकूणच केंद्र शासन आणि राज्य सरकारने ‘कोविड केअर सेंटर’बाबत ठरवून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनच हे ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. या सेंटरला भेट देऊन येथील संपूर्ण व्यवस्थेची मनपा आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी पाहणी केली. ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये सद्यस्थितीत ५०० बेड तयार करण्यात आले असून गरजेनुसार ती पुढे वाढविण्यात येणार आहे. येथे महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र बेड आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे. प्रत्येक बेडला क्रमांक देण्यात आले असून तोच रुग्ण क्रमांक राहील. प्रत्येक १०० बेडच्या मागे २० डॉक्टर, वैद्यकीय चमू आणि इतर कर्मचा-यांची टिम कार्यरत असणार आहे. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणीसह ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.विलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्यांचे तापमान तपासणी, रक्त तपासणीही येथे केली जाणार आहे. याशिवाय रुग्णांचे येथे स्वॅब घेण्यात येईल. स्वॅबच्या अहवालानंतर रुग्ण जर पॉझिटिव्ह असेल आणि प्रकृती अतिगंभीर असेल तरच त्याची रवानगी रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डात करण्यात येईल. मात्र पॉझिटिव्ह असतानाही जर प्रकृती गंभीर नसेल, सहज उपचार शक्य असतील तर त्याला तेथेच अन्य कक्षात स्थलांतरित केले जाईल. रुग्णांसोबतच या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इंसिडंट कमांडर व अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांना या सेंटर ची जबाबदारी देण्यात आली आहे. भविष्यात सेंटरची गरज पडू नये : आयुक्त तुकाराम मुंढे यासंदर्भात बोलताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, कोव्हिड केअर सेंटर सर्व सोयींनी युक्त आहे. आवश्यकतेनुसार येथील बेडची संख्या वाढविण्यात येत असून तब्बल पाच हजार बेडचे नियोजन आहे. त्यादृष्टीनेच ह्या कोव्हिड केअर सेंटरची आखणी आणि निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटरच्या निर्मितीसाठी राधास्वामी सत्संग न्यास संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले. या सहकार्याबद्दल मनपातर्फे संस्थेचे मन:पूर्वक आभार. मात्र ह्या सेंटरची भविष्यात गरज पडू नये, असेच आपले मत आहे. नागपुरातून पूर्णत: कोरोना हद्दपार व्हावा, यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावेत. पुढील काही दिवस घरीच राहावे. सोशल डिस्टंसिंग पाळावे. मास्कचा वापर करावा. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Covid-Care-Center-with-a-short-term-capacity-of-5,000-beds</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 11 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दक्षिण-पश्चिम मंडळाकडून अडीच हजार व्यक्तींसाठी किचन सुरू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Kitchen-for-two-and-a-half-thousand-people-started-from-South-West-Circle</link>
            <description>नागपूर : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रभाग - 37 दक्षिण - पश्चिम तर्फे आज 2500 लोकांसाठी 'कम्युनिटी किचन' सुरू करण्यात आले. नागपूर शहराचे प्रथम नागरिक महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते किचनचे उद्घाटन </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-11/0_IMG-20200511-WA0020.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रभाग - 37 दक्षिण - पश्चिम तर्फे आज 2500 लोकांसाठी 'कम्युनिटी किचन' सुरू करण्यात आले. नागपूर शहराचे प्रथम नागरिक महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते किचनचे उद्घाटन करण्यात आले. या किचनचे कोअर टीममधील सदस्य नगरसेवक दिलीप दिवे, नगरसेवक प्रमोद तभाने, विमलकुमार श्रीवास्तव, विवेक मेंढी, नितीन महाजन यांनी ह्या सेवाकार्यासाठी पुढाकार घेतला आहे.या कार्यक्रमात माजी महापौर नंदा जिचकार, विजय राऊत, गिरीश देशमुख , गोपाल बेहरे, शंतनू येरपुडे, प्रदीप चौधरी, बंडू गायकवाड, उदय अंबुलकर, जीवन मुदलियार , मंगेश पातूरकर, स्नेहा अडेकर, रवींद्र बोकारे, विनय आंबूलकर, अनुसया गुप्ता, शिल्पा पथे, रेणुका काशीकर, वर्षा चौधरी, शरद जिचकार, रवी कुळकर्णी, संदीप गभणे, सुनील गोले, नाथाभाई पटेल, बबनराव दियेवार, धनंजय डोरले, मेघा पंडित, सुनीत सोनडवले, साहेबराव मनोहरे, चैतन्य दवंडे, राजेंद्र अग्रवाल, रोहित श्रीवास्तव, अंकित दास, प्रमोद जोशी, प्रशांत बोकारे, अनुप वर्मा, स्नेहा अडेकर, रजल कडेल, अनिकेत सोनडवले उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Kitchen-for-two-and-a-half-thousand-people-started-from-South-West-Circle</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ परगावी जाणाऱ्या मजुरांना स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Workers-going-to-other-states-do-not-need-a-separate-medical-certificate</link>
            <description>नागपूर : लॉकडाऊनमध्ये शहराशहरात अडकलेल्या परप्रांतीय मजूर आणि अन्य व्यक्तींना स्वगृही परतण्यासाठी शासनाने पाऊल उचलले आहे. प्रवासापूर्वी त्यांच्याकडे शासनाने प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असावे, अश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-08/IMG_20200508_160105.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : लॉकडाऊनमध्ये शहराशहरात अडकलेल्या परप्रांतीय मजूर आणि अन्य व्यक्तींना स्वगृही परतण्यासाठी शासनाने पाऊल उचलले आहे. प्रवासापूर्वी त्यांच्याकडे शासनाने प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असावे, अशी अट घातली होती. मात्र ही अट आता शासनाने एका नव्या आदेशातून रद्द केली आहे.स्वगृही परतणाऱ्या मजूर आणि अन्य व्यक्तींना आता स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी खेटे मारावे लागणार नाही. प्रशासनाकडून आलेल्या यादीनुसार जे मजूर ज्यावेळी प्रवास करतील, त्या प्रवासापूर्वी त्यांचे डिजीटल थर्मामीटर आणि अन्य चाचण्यांच्या माध्यमातून स्क्रिनींग करण्यात येईल. शासकीय वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे ही तपासणी मोफत करण्यात येईल. तपासणीनंतर ज्या प्रवाशांमध्ये ताप अथवा कुठलाही आजार नाही अशा प्रवाशांची केवळ एक यादी देण्यात येईल. त्यामुळे स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नसल्यामुळे ही अटच रद्द करण्यात करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Workers-going-to-other-states-do-not-need-a-separate-medical-certificate</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 06 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्वगृही परतणा-यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दहाही झोनमध्ये व्यवस्था ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Arrangements-in-all-ten-zones-for-the-medical-certificate-of-homecoming-returnees</link>
            <description>नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे शहरात अडकलेल्या लोकांना स्वगृही परतण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शहरात अडकलेले मजूर, विद्यार्थी व अन्य प्रवाशांना स्वगृही परत जाण्यासाठी त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. वैद्यकीय प्रमाणपत्राविना कुणालाही शहराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे परराज्यातील किंवा नागपूर बाहेरील लोकांना वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे दहाही झोनमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मनपातर्फे टोकन प्रणाली सुरू करण्यात आली असून टोकन घेतल्यानंतर दुस-या दिवशी संबंध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-06/95942790_107671760940564.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे शहरात अडकलेल्या लोकांना स्वगृही परतण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शहरात अडकलेले मजूर, विद्यार्थी व अन्य प्रवाशांना स्वगृही परत जाण्यासाठी त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. वैद्यकीय प्रमाणपत्राविना कुणालाही शहराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे परराज्यातील किंवा नागपूर बाहेरील लोकांना वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे दहाही झोनमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मनपातर्फे टोकन प्रणाली सुरू करण्यात आली असून टोकन घेतल्यानंतर दुस-या दिवशी संबंधितांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येत आहे. याशिवाय व्यवस्था करण्यात आलेल्या मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये पोलिस बंदोबस्तही आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची मनपाच्या वैद्यकीय चमूमार्फत आरोग्य तपासणी केली जाते. थर्मल गनच्या माध्यमातून व्यक्तीचे तापमान मोजले जाते. स्वगृही परतल्यानंतर संबंधित व्यक्तीला १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ राहणे बंधनकारक आहे. शहराबाहेर जाणा-या व शहरात येणा-या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण तपशील मनपाद्वारे घेण्यात येत आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य उपसंचा अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे यांनी दिली.या ठिकाणाहून घेता येईल वैद्यकीय प्रमाणपत्र१) लक्ष्मीनगर - सोमलवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कांजी हाउस<br />जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हनुमान मंदिर, जयताळा मनपा शाळेजवळ२) धरमपेठ - के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उत्कर्ष नगर, रिहॅबिलीटी सेंटर जवळ गिट्टीखदान रोड<br />फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन फुटाळा गल्ली नं. ३, मनपा शाळेसमोर अमरावती रोड३) हनुमाननगर -  हुडकेश्वर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिवाजी कॉलनी नासरे सभागृहाच्या मागे हुडकेश्वर रोड४) धंतोली -  बाबुळखेडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मानवता शाळेजवळ, बाबुळखेडा<br />आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा पोलिस स्टेशनच्या मागे इमामवाडा५) नेहरूनगर - नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दर्शन कॉलनी गजानन महाराज मंदिराजवळ के.डी.के.कॉलेज रोड६) गांधीबाग - महाल डायग्नोस्टिक सेंटर, नर्सिंग टॉकिज जवळ महाल पोस्ट ऑफिस७) सतरंजीपुरा - मेहंदीबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंग्ल सेलिब्रेशन रोड देवतारे चौक, राष्ट्रसंत तुकडोजी हॉल जवळ, मेहंदीबाग रोड८) लकडगंज - पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मनपा शाळेजवळ पारडी बस स्थानकाच्या मागे९) आसीनगर - पाचपावली मॅटर्निटी होम, बाळाभाउपेठ, कमाल चौक<br />कपीलनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कपीलनगर हिंदी हायस्कूल कपील नगर१०) मंगळवारी - इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, बेझनबाग मैदान ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Arrangements-in-all-ten-zones-for-the-medical-certificate-of-homecoming-returnees</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 06 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मृताचा कोरोना अहवाल येईपर्यंत संपर्क टाळा...! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Avoid-contact-until-the-deceaseds-corona-is-reported</link>
            <description>नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अधिक जास्त सतर्कता आणि सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. नागपूरमध्ये नुकतेच एका युवकाचा मृत्यू झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (मेडिकल) आकस्मीक विभागात भरती करण्यात आले होते. त्याचा कोरोना ‘स्वॅब’ अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, त्याच्या मृत्यूनंतर कोरोनाचा अहवाल आल्याने त्या युवकाच्या संपर्कात आलेले किंवा घरी जमलेल्या नागरिकांना कोरोनाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा कोरोना अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी. कुणीही मृत व्यक्तीच्या घरी किंवा अन्य ठिकाणी संपर्क साधू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.शहरातील पार्वतीनग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-06/IMG-20200321-WA0056.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अधिक जास्त सतर्कता आणि सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. नागपूरमध्ये नुकतेच एका युवकाचा मृत्यू झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (मेडिकल) आकस्मीक विभागात भरती करण्यात आले होते. त्याचा कोरोना ‘स्वॅब’ अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, त्याच्या मृत्यूनंतर कोरोनाचा अहवाल आल्याने त्या युवकाच्या संपर्कात आलेले किंवा घरी जमलेल्या नागरिकांना कोरोनाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा कोरोना अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी. कुणीही मृत व्यक्तीच्या घरी किंवा अन्य ठिकाणी संपर्क साधू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.शहरातील पार्वतीनगर, रामेश्वरी परिसरातील एका युवकाचा दि.०५/०५/२०२० मंगळवारी मृत्यू झाला. बुधवारी (ता.६) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (मेडिकल) मधून या मृत तरुणाचा कोरोना ‘स्वॅब’चा अहवाल प्राप्त झाला. त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे युवकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर कोविड-१९ संदर्भात मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. युवकाच्या मृत्यूनंतर घरी येणा-या नागरिकांनाही कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरोनाग्रस्त मृतदेहापासून होणारा संसर्ग टाळणे अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यासाठी कोणत्याही कारणाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल येईपर्यंत मृताशी संबंधित कोणत्याही प्रकारचा संपर्क टाळावा. अहवाल निगेटिव्ह आल्यास मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत नियमांचे पालन करण्यात यावे. यासाठी अंत्यविधीला कमीत-कमी लोक उपस्थित राहणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे आदी नियमांचे पालन केले जाणे आवश्यक आहे, असेही आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.मृताचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या विल्हेवाटीसंदर्भात मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात येईल. यासंबंधी यापूर्वीच मनपा आयुक्तांनी कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या विल्हेवाटीसंदर्भात मार्गदर्शक तत्वांबाबत आदेश जारी केले आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार मृतदेहाला कुणीही स्पर्श करू नये. मृतदेहावर अंत्यविधी करताना पाच पेक्षा अधिक लोकांनी उपस्थित राहू नये. वरील दोन्ही नियमांचे काटेकोर पालन व्हावे याकरिता संबंधित रुग्णालय प्रशासनाने मृत्यूची माहिती आधी संबंधित पोलिस स्टेशनला द्यावी. अंत्यविधी करण्यात येणारे घाट किंवा स्मशानभूमीतील कर्मचा-यांनी मास्क, ग्लोव्ह आणि अन्य सुरक्षा साहित्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे.शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वयंसुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. मृतदेहाच्या विल्हेवाटी संदर्भात वरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होणे गरजेचे आहे. याबाबत काटेकोर कार्यवाही करिता आयुक्तांतर्फे सर्व झोनचे सहाययक आयुक्त, मनपा आरोग्य विभाग तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Avoid-contact-until-the-deceaseds-corona-is-reported</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 06 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बुद्धपौर्णिमेला होणारी प्राणिगणना अखेर रद्द ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Census-of-animals-on-Buddha-purnima-finally-canceled</link>
            <description>चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा बुद्धपौर्णिमेला होणारी राज्यातील प्राणिगणना रद्द करणयात आली आहे. या प्राणिगणनेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच निसर्गप्रेमीही सहभागी होत असतात. मात्र, यावर्षी प्राणिगणनाच रद्द करण्यात आल्याने निसर्गप्रेमींमध्ये निराशा पसरली आहे.दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वनखात्याकडून प्रत्येक वनपरिक्षेत्रात जंगलातील प्राण्यांची गणना केल्या जाते. या गणनमेध्ये कोणत्या परिक्षेत्रात कोणते व किती वन्यप्राणी आहेत, याची माहित</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-06/chand_183865761_high.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा बुद्धपौर्णिमेला होणारी राज्यातील प्राणिगणना रद्द करणयात आली आहे. या प्राणिगणनेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच निसर्गप्रेमीही सहभागी होत असतात. मात्र, यावर्षी प्राणिगणनाच रद्द करण्यात आल्याने निसर्गप्रेमींमध्ये निराशा पसरली आहे.दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वनखात्याकडून प्रत्येक वनपरिक्षेत्रात जंगलातील प्राण्यांची गणना केल्या जाते. या गणनमेध्ये कोणत्या परिक्षेत्रात कोणते व किती वन्यप्राणी आहेत, याची माहिती गोळा करण्यात येते. ही गणना करता यावी यासाठी वनखात्याच्या प्रत्येक परिक्षेत्रात नियोजित पाणवठ्यावर मचाणी उभारल्या जात होत्या. या मचाणीवर वनविभागाचे कर्मचारी रात्रभर बसून पाणवठ्यावर रात्रभर येणाèया विविध वन्यप्राण्यांची नोंद घेत होते. या माहितीवरून त्या परिक्षेत्रात असणाèया वन्यप्राण्यांच्या संख्येचा निष्कर्ष काढल्या जात होता.बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात प्राणीगणना करणे सोपे जात होते. त्याच प्रमाणे ही पौर्णिमा उन्हाळ्याच्या शेवटी येत असल्याने जंगलातील बहुतांश पाणवठे कोरडे पडलेले असतात. त्यामुळे कमी झालेल्या पानवठ्यांवर जंगलातील सर्व वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी एकत्र येत असतात. अशास्थितीत वन्यप्राण्यांची गणना करणे सहज शक्य होत होते. चंद्रपूर हा जंगलव्याप्त जिल्हा असून, जिल्ह्यातील सर्वच वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल, आदींसह विभिन्न प्राणी आढळून येतात. याशिवाय जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे जिल्ह्यातील प्राणीगणनेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.या प्राणीगणनेत विविध संघटना तथा इतर निसर्गप्रेमींना सहकार्य करण्यात येत असल्यामुळे त्यांच्यासाठी मचाणीवर बसून वन्य प्राण्यांची जवळून दर्शन घेण्याची पर्वणी होती. यामुळे हे निसर्गप्रेमी या दिवसाची वाट पाहात असतात. मात्र, यावर्षी कोरोना महामारीने जगभर हैदोस घातल्यामुळे शासनाचे सर्वच कार्यक्रम प्रभावित झाले आहे. या कोरोना प्रादुर्भावाचा फटका वन्यप्राण्याच्या प्राणीगणनेला बसला असून, ही प्राणीगणना वनविभागाकडून रद्द करण्यात आली आहे. यामुळे निसर्गप्रेमींमध्ये निराशा पसरली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Census-of-animals-on-Buddha-purnima-finally-canceled</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तेलंगणा राज्यात 29 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Lockdown-extended-till-May-29-in-Telangana-state</link>
            <description>नागपूर :  तेलंगणा राज्यात 29 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. याबाबत मुख्यमंत्री केसीआर यांनी घोषणा केली. अत्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-05/95930782_106532154387858.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर :  तेलंगणा राज्यात 29 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. याबाबत मुख्यमंत्री केसीआर यांनी घोषणा केली. अत्यावश्यक सेवेसाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे.संध्याकाळी 7 पासून राज्यात कर्फ्यू असणार आहे. या वेळेत कोणी बाहेर फिरताना दिसल्यास पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे.बाहेरील राज्यातील नोकरदारांना त्यांच्या राज्यात परत जायचे असेल तर त्यांची परत जाण्यासाठी विशेष सोय करून देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Lockdown-extended-till-May-29-in-Telangana-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विधान परिषद निवडणुकीसाठी 11 मेपर्यंत करता येणार अर्ज दाखल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Applications-for-the-Legislative-Council-elections-can-be-submitted-till-May-11</link>
            <description>अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाली. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. नियमानुसार त्यांना सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होणे अनिवार्य आहे. रा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-05/95785124_105925267781880.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाली. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. नियमानुसार त्यांना सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होणे अनिवार्य आहे. राज्यातील 9 विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ 24 एप्रिल रोजी संपुष्टात आला. सत्ताधाऱ्यांना याची कल्पना असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांना यातील एका जागेवरून विधिमंडळाचे सदस्य बदविण्याचे ठरविण्यात आले. परंतु कोरोनामुळे सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. यामुळे त्यांच्या सदस्यत्वावरून मोठा पेच निर्माण झाला.मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त कोट्यातून त्यांना आमदार करण्याचा निर्णय घेतला. परंतु राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी त्यास नकार दिल्याने पुन्हा गोची झाली. त्यानंतर सरकारमधील घटक पक्षांसोबत राज्यपाल कार्यालयाने विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली. आयोगाने याला हिरवा झेंडा दाखवल्याने आता त्यांचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे ठाकरे यांचा सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.असा आहे कार्यक्रम -नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख : 11 मेअर्ज छाननी तारीख : 12 मेअर्ज मागे घेण्याची तारीख : 14 मेआवश्‍यक पडल्यास मतदान : 21 मेसंपूर्ण प्रक्रिया पार पडण्याची तारीख : 26 मे ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Applications-for-the-Legislative-Council-elections-can-be-submitted-till-May-11</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दुकाने, बांधकाम आणि शासकीय कार्यालयांना अटींच्या अधीन राहून परवानगी मनपाचा निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Corporation-decision-to-allow-shops,-construction-and-government-offices-subject-to-conditions</link>
            <description>नागपूर : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शासनाने घोषित नवीन मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकाने, इन सीटू बांधकाम कार्य आणि १० टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (ता.४) घेतला आहे. शहरातील नऊ प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) व गांधीबाग, सतरंजीपुरा, आसीनगर आणि मंगळवारी हे चार प्रशासकीय मनपा झोन वगळता लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, लकडगंज या सर्व सहाही मनपा झोनसाठी हे आदेश लागू राहणार आहेत. मात्र संपूर्ण शहरातील खाजगी कार्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-04/95903526_105312191176521.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शासनाने घोषित नवीन मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकाने, इन सीटू बांधकाम कार्य आणि १० टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (ता.४) घेतला आहे. शहरातील नऊ प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) व गांधीबाग, सतरंजीपुरा, आसीनगर आणि मंगळवारी हे चार प्रशासकीय मनपा झोन वगळता लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, लकडगंज या सर्व सहाही मनपा झोनसाठी हे आदेश लागू राहणार आहेत. मात्र संपूर्ण शहरातील खाजगी कार्यालयासह दारुची दुकाने, वाईन शॉप, पानठेले, शॉपींग मॉल, सलून, स्पा आदी सर्व बंदच राहणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार नागपूर शहरामध्येही १५ मे पर्यंत कोरोनाग्रस्तांच् संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार शहरात निर्माण होणारा कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी तिसरे लॉकडाऊन लागू करण्यात आले असून यामध्ये नागरिकांना केवळ काही गोष्टींसाठीच शिथिलता देण्यात आली आहे. मात्र त्यासाठीही त्यांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. नागपूर शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घेण्यात येत आहेत, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या निर्णयामध्ये तीन महत्वाच्या गोष्टींसाठी त्यांनी शिथिलता दिली आहे. शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, लकडगंज या सहा झोनमध्ये रहिवासी क्षेत्रातील, निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच नमूद क्षेत्रातील इन सीटू बांधकामासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी बांधकामस्थळी कामगारांच्या निवासाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. याशिवाय नमूद क्षेत्रातील शासकीय कार्यालये १० टक्के उपस्थितीसह सुरू करण्याबाबत सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सर्व संबंधितांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे शहरातील कोणत्याही भागात दारूची दुकाने किंवा वाईन शॉप, पानठेले, शॉपिंग मॉल सुरू करण्याबाबत कोणतिही परवानगी नसल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.शहरात कोविडची स्थिती लक्षात घेता संबंधित शिथिलता देण्याबाबत टप्प्याटप्प्याने पुढील आदेश जारी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनुज्ञेय केलेल्या शिथिलतेबाबत नव्याने कोणतिही परवानगी घेण्याची गरज नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या एस.ओ.पी. चे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Corporation-decision-to-allow-shops,-construction-and-government-offices-subject-to-conditions</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मनपा आयुक्त तुकाराम मुंढें यांच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Challange-to-the-Order-of-Municipal-Commissioner-Tukaram-Mundhe-in-the-High-Court</link>
            <description>नागपूर : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य व केंद्र शासनानें प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्वच झोनमध्ये अटींसह शिथिलता दिली आहे. मात्र या आदेशाला न जुमानता नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक वेगळा आदेश काढून कुठलीही शिथिलता देणार नसल्याचे स्पष्ट केले. या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. शहरातील वकील प्रकाश जयस्वाल, किशोर लांबट, कमल सतुजा, मनोज साबळे आणि श्रीरंग भंडारकर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-04/high_court_04_05.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य व केंद्र शासनानें प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्वच झोनमध्ये अटींसह शिथिलता दिली आहे. मात्र या आदेशाला न जुमानता नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक वेगळा आदेश काढून कुठलीही शिथिलता देणार नसल्याचे स्पष्ट केले. या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. शहरातील वकील प्रकाश जयस्वाल, किशोर लांबट, कमल सतुजा, मनोज साबळे आणि श्रीरंग भंडारकर यांनी याचिका दाखल केली आहे. यावर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली टाळेबंदी वाढवून 17 मे पर्यंत करण्यात आली. मात्र या तिसऱ्या टप्प्यात विविध अटींसह प्रतिबंधित क्षेत्र वगळता तिन्ही झोनमध्ये काही दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आली. विशेषकरून 33 टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यालये उघडण्याची परवानगी तसेच मद्यविक्रीचा या शिथिलतेत समावेश आहे. परंतु नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदर आदेशाला न जुमानता 3 मे रोजी स्वतः एक आदेश काढून मनपा हद्दीत बंदी `जैसे थे` असल्याचे जाहीर केले. सोबतच मुंबई आणि पुण्यात जे नियम लागू आहेत त्याचप्रमाणे नागपुरातदेखिल लागू करण्यात येईल असेही स्पष्ट केले.मनपा आयुक्तांच्या या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी विरोध केला असून केंद्र, राज्य शासन व मनपाच्या आदेशात विरोधाभास असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 1 मे रोजी आदेश जारी करून पुढील लॉकडाऊन काळात सोशल डिस्टन्स पाळून 33 टक्के कर्मचाऱ्यांसह खाजगी कार्यालये चालू करण्यास व मद्यविक्रीस परवानगी दिली. मात्र मुंढे यांनी रेड झोनचे कारण देत एक नवीन आदेश काढून बंदी पूर्वीप्रमाणे असल्याचे जाहीर केले. याविरोधात दाखल याचिकेत मनपाचे आदेश रद्द करून 33 टक्के उपस्थितीसह खाजगी कार्यालय चालू करण्यात यावे व सोशल डिस्टंसिंगसह मद्यविक्रीला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Challange-to-the-Order-of-Municipal-Commissioner-Tukaram-Mundhe-in-the-High-Court</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १७ मे पर्यंत मेट्रो प्रवास सेवा बंद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Metro-travel-service-closed-till-May-17</link>
            <description>नागपूर : कोव्हिड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. या लॉकडा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-04/96079600_105150917859315.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोव्हिड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. या लॉकडाऊनमुळे नागपूर मेट्रो सेवाही प्रभावित राहणार आहे. मेट्रोची ऑरेंज लाईन - सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन आणि ॲक्वा लाईन - सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यानची प्रवासी सेवा १७ मे पर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या असुविधेबाबत मेट्रो प्रशासनाद्वारे दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Metro-travel-service-closed-till-May-17</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 02 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चंद्रपुरात आढळला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-first-corona-infected-patient-found-in-Chandrapur</link>
            <description>आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-02/95838259_103424761365264.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असून चंद्रपूर येथील कृष्णनगरातील 50 वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-first-corona-infected-patient-found-in-Chandrapur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 02 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिवसाला आठ हजार गरजूंच्या पोटाला अन्न ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Food-for-eight-thousand-needy-people-a-day</link>
            <description>#कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत असला आणि लॉकडाऊन काळात घरी बसण्याचे आदेश असले तरी केवळ गोरगरीब आणि गरजूंच्या पोटाला अन्न मिळावे या सद्हेतूने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्यकर्ते दिवसरात्र कष्ट करीत आहेत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-02/95260795_103324484708625.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[#कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत असला आणि लॉकडाऊन काळात घरी बसण्याचे आदेश असले तरी केवळ गोरगरीब आणि गरजूंच्या पोटाला अन्न मिळावे या सद्हेतूने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्यकर्ते दिवसरात्र कष्ट करीत आहेत. दक्षिण नागपूरच्या गरजवंतांपर्यंत पोटभर अन्न पोचावे म्हणून छोटा ताजबाग येथील व्यंकटेश सभागृहात दररोज आठ हजार माणसांचा स्वयंपाक तयार केला जातो. या किचनमध्ये तयार केला गेलेला स्वयंपाक दक्षिण भागातील २० ठिकाणी पोचवला जातो, जेथून गरजवंतांना ते वाटप केले जाते. कोरोनापासून बचाव म्हणून घ्यावयाची संपूर्ण काळजी घेत हा उपक्रम सेवाभावी वृत्तीने राबवला जात आहे. वाढवलेल्या लॉकडाऊन काळात देखील कुणीही उपाशी राहू नये यासाठी हा उपक्रम असाच चालू राहणार असल्याचे दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते ह्यांनी आश्वासन दिले. भाजपच्या दक्षिण मंडळाचे अध्यक्ष देवेंद्रजी दस्तुरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते या सेवाकार्यात लागले आहेत.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Food-for-eight-thousand-needy-people-a-day</guid>
        </item>
    
     </channel>
    </rss>
     