
       <rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"> 
        <channel>
        <title>ऑनलाईन रिपोर्टर....नातं विश्वासाचं...!</title>
        <atom:link href="http://theonlinereporter.com/RSS/TopNews" rel="self" type="application/rss+xml"/>
        <link>http://theonlinereporter.com</link>
        <description>The Online Reporter, a national news platform of India aimed at disseminating latest updates and information regarding crime, politics, lifestyle, entertainment, society etc. With Online Reporter you can catch up with the latest news, ताज्या मराठी बातम्या , online Live News, Daily News, local news, दैनिक बातम्या , स्थानिक बातम्या , News about India and more. Get latest news headings from Mumbai, Pashchim Maharashtra, Vidarbha, and the nation only at theonlinereporter.com</description>
        <lastBuildDate>Sat, 18 Apr 2026 08:47:46 GMT</lastBuildDate>
        <language>mr-IN</language>
    
        <item>
            <pubDate>Fri, 23 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चिअर्स…! पण मोदींनी काय ड्रिंक केलं? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Cheers-But-what-did-Modi-drink</link>
            <description>अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यावर राज्य भोजनाचे आयोजन केले होते.व्हाईट हाऊसमध्ये आयोजित या कार्यक्रमात दोन्ही राजकारण्यांमधील केमिस्ट्री दिसून आली. त्यांच्या हातात पेय होते, जे दोघांनी अमेरिका आणि भारत या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-06-23/on3slobg_modi-biden-toast_625x300_23_June_23.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यावर राज्य भोजनाचे आयोजन केले होते.व्हाईट हाऊसमध्ये आयोजित या कार्यक्रमात दोन्ही राजकारण्यांमधील केमिस्ट्री दिसून आली. त्यांच्या हातात पेय होते, जे दोघांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध सुधारण्याच्या नावाखाली टोस्ट केले होते.

हे पेय अल्कोहोल नसल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले. बायडेन म्हणाले, ‘आमच्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे आम्ही दोघे मद्यपान करत नाही.’ अशात अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की पीएम मोदी नेमके काय पीत होते? दरम्यान, त्या पेयाला जिंजर आले म्हणतात.

जिंजर एल (Ginger Ale )हे मुळात कार्बोनेटेड शीतपेय आहे. कार्बोनेटेड म्हणजे त्यात सोडा मिसळला जातो. हे सामान्य शीतपेयासारखेच आहे, परंतु ते आल्याबरोबर चवदार आहे. हे पेय अनेकदा सरळ प्यायला जाते. काही लोक ते इतर पेयांमध्ये मिसळल्यानंतर पितात.

हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असते. प्रथम नियमित किंवा सोनेरी आणि दुसरे कोरडे. अनेकांना सामान्य पेयांप्रमाणेच ते प्यायला आवडते. काही लोक मळमळपासून आराम मिळवण्यासाठी ते पितात. सायट्रिक ऍसिड आणि सोडियम बेंझोनेट सारखे संरक्षक देखील आले एल मध्ये वापरले जातात.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Cheers-But-what-did-Modi-drink</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 23 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उद्धव ठाकरे पुत्र प्रेमात धृतराष्ट्र झाले चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Uddhav-Thackeray-become-Dhritarashtra-in-sons-love-Chandrasekhar-Bawankules-harsh-criticism</link>
            <description>देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे यांची चोरले. पुत्रप्रेमात ते धुतराष्ट्राप्रमाणे आंधळे झाल्याने त्यांचे ५० आमदार सोडून गेले हे देखील त्यांना माहिती नव्हते. येत्या काळात त्यांच्या पक्षाच्या मंचावर केवळ चारच चेहरे दिसतील.  अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकाला ९ वर्षे पूर्ण झाली. सरकारच्या कामाची माहिती जनमानसांत पोहचविण्यासाठी भाजपाकडून मोदी@९ हे अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने यवतमाळच्या बाभुळगाव येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, त्या सभेत श्री बावनकुळे मार्गदर्शन करीत होते. यावेळी आ. मदन येरावार, यवतमाळ भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा, यवतमाळ विध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-23/image - 2023-06-23T152153.886.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे यांची चोरले. पुत्रप्रेमात ते धुतराष्ट्राप्रमाणे आंधळे झाल्याने त्यांचे ५० आमदार सोडून गेले हे देखील त्यांना माहिती नव्हते. येत्या काळात त्यांच्या पक्षाच्या मंचावर केवळ चारच चेहरे दिसतील.  अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकाला ९ वर्षे पूर्ण झाली. सरकारच्या कामाची माहिती जनमानसांत पोहचविण्यासाठी भाजपाकडून मोदी@९ हे अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने यवतमाळच्या बाभुळगाव येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, त्या सभेत श्री बावनकुळे मार्गदर्शन करीत होते. यावेळी आ. मदन येरावार, यवतमाळ भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा, यवतमाळ विधानसभा निवडणूक प्रमुख बाळासाहेब शिंदे,  जिल्हा संघटन सरचिटणीस राजू पडगिलवार, डॉ. आशिषराव देशमुख यांच्यासह सर्व प्रमुख भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. 
बावनकुळे म्हणाले, भाजपाला दिलेल्या एका मतामुळे देशाच्या विकासात जनतेने हातभार लावला आहे. शेतकरी, महिला व सर्वच घटकातील नागरिाकंत सन्मानाची भावना वाढीस लागली आहे. मोदींच्या नेतृत्त्वात जगभरात भारताची प्रतिमा उंचावली. २०३५ पर्यत मोदींच्या नेतृत्त्वात भारत आत्मनिर्भर होईल.
• महाराष्ट्रात ध्रुवीकरण अशक्य 
महाराष्ट्रात ध्रुवीकरण करून या महाराष्ट्रात निवडून येता येईल हे शक्य होणार नाही, आमच्या जवळ मोदी सरकार व शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या कामाची शिदोरी आहे, असे ते म्हणाले
सरकार सर्वसामान्य लोकांच्या विकासाचे साधन
कॉंग्रेसच्या काळात १०० रुपयांपैकी १५ रुपयेच जनतेपर्यंत पोहचत होते, मात्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पूर्ण १०० रुपये जनतेपर्यंत पोहचत आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील देशाची सत्ता आणि सरकार सर्वसामान्य लोकांच्या विकासाचे साधन झाले आहे. 
मविआ मध्ये मुख्यमंत्री पदाचे अनेक उमेदवार
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व मान्य नसल्याने महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला तडा पडला आहे. शरद पवारांनी देखील त्यांच्या आत्मचरित्रातून ठाकरेंच्या कामगिरीवर प्रश्न केला. महाविकास आघाडीमध्ये ८ लोक मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ३-३ तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे, असेही बावनकुळे म्हणाले. 
मान्यवरांच्या भेटी अन् दिवसभर संवाद 
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या एक दिवसीय यवतमाळ दौऱ्याची सुरुवात त्यांनी राजमाता जिजाऊ चौकातील राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केली. यावेळी लोहारा-यवतमाळ मार्गाच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभाग नोंदविला. दुपारी कामठवाडा येथे जिल्हाभरातील भाजपा कार्यकर्त्यांशी टिफीन बैठकीतून संवाद साधला. दाऊदी बोहरा समाजाचे शेख अजीज शाकीर यांची भेट घेतली. दी यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या मुख्यालयाला भेट दिली व कामकाजाची माहिती घेतली. शहरातील प्रभावशाली व्यक्ती, संस्था व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. यानंतर रात्री त्यांनी शहरातील व्यापारी व उद्योजकांशी संवाद साधला

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Uddhav-Thackeray-become-Dhritarashtra-in-sons-love-Chandrasekhar-Bawankules-harsh-criticism</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 23 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपुरात रस्त्यावर बस पार्क केल्यास परवाना रद्द करा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Cancel-the-license-if-the-bus-is-parked-on-the-street-in-Nagpur</link>
            <description>नागपूर शहरातील गणेशपेठ बस स्थानक परिसरात अवैधरित्या रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसमुळे परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या असते. नियमांची पायमल्ली करून रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसवर कडक कारवाई करीत अशा बसेसचा परवाना आणि परमीट रद्द केले जावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांनी वाहतूक पोलिसांना केली.
गणेशपेठ बसस्थानक परिसरात खासगी बसेसच्या रस्त्यावरील पार्कींगमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी व यासंदर्भात प्राप्त तक्रारींच्या अन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-23/WhatsApp Image 2023-06-22 at 11.29.01 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर शहरातील गणेशपेठ बस स्थानक परिसरात अवैधरित्या रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसमुळे परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या असते. नियमांची पायमल्ली करून रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसवर कडक कारवाई करीत अशा बसेसचा परवाना आणि परमीट रद्द केले जावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांनी वाहतूक पोलिसांना केली.
गणेशपेठ बसस्थानक परिसरात खासगी बसेसच्या रस्त्यावरील पार्कींगमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी व यासंदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गुरूवारी (ता.२२) सिव्हिल लाईन्स येथील उपमुख्यमंत्री निवासस्थान ‘देवगिरी’ येथे उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांनी विशेष बैठक बोलाविली. बैठकीत पोलिस उपायुक्त झोन ३ गोरख भांबरे, माजी नगरसेवक प्रमोद चिखले, माजी नगरसेवक विजय चुटेले, माजी नगरसेविका लता काडगाये, वाहतूक पोलिस अधिकारी, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, मनपा वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशपेठ बस स्थानक परिसरात खासगी बसेसच्या अवैध पार्कींगमुळे परिसरात नेहमीच वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागते. या ठिकाणी रस्त्यावर केली जाणारी खासगी बसेसची पार्कींग ही अत्यंत गंभीर बाब असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही या अवैध पार्कींगचा फटका बसला आहे व त्यांनी देखील या अवैध पार्कींगवर नाराजी व्यक्त केली आहे, असे संदीप जोशी यांनी सांगितले. मुख्य बसस्थानकावर दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. येथे असलेल्या वाहतूक कोंडीमुळे दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास नागरिकही माफ करणार नाहीत. त्यामुळे पुढील धोका टाळला जावा याकरिता तातडीने उद्या शुक्रवार (ता.२३)पासून रस्त्यावर बसेस पार्क करणाऱ्यांवर धडकरित्या कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली.
बस स्थानक परिसरात २०० मीटर पर्यंत कुठलेही वाहन थांबवून न ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र या आदेशाची पायमल्ली करून सर्रासपणे रस्त्यावरच खासगी बसेस पार्क केल्या जात आहेत. ही गंभीर बाब असून रस्त्यावर बसेस पार्क करणाऱ्यांचे परवाने आणि परमीट रद्द करण्यात यावेत. तसेच सदर विषयाच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करतानाच खासगी बसेसच्या पार्कींग करिता लवकरात लवकर पर्यायी जागा देखील शोधण्यात यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी अधिकाऱ्यांना सूचित केले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Cancel-the-license-if-the-bus-is-parked-on-the-street-in-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 23 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘त्या’ पाणबुडीचा स्फोट ; पाचही प्रवाशांचा मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/The-explosion-of-that-submarine-All-five-passengers-died</link>
            <description>110 वर्षांपूर्वी बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेलेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट झाल्याचं शोधमोहिमेत निष्पन्न झालं आहे. त्यामुळे या पाणबुडीतील पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट होतं, अशी माहिती अमेरिकेच्या US कोस्ट गार्ड्सने दिली आहे.

US कोस्ट गार्डचे रिअर अडमिरल जॉन मॉगर यांच्या माहितीनुसार, टायटन पाणबुडीचा स्फोट झाला असून त्याचे पाच भाग टायटॅनिक जहाज बुडालेल्या ठिकाणापासूनच्या 1600 फूट परिसरात आढळून आले आहेत. सापडलेल्या अवशेषाचे तुकडे हे मोठ्या स्फोटानंतरच झालेले असू शकतात, असं जॉन मॉगर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

रविवारी 18 जून रोजी टायटनचा संपर्क तुटल्यानंतर काही वेळातच अमेरिकन नौदलाने शोधमोहीम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-06-23/Titan-submersible-20230620.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[110 वर्षांपूर्वी बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेलेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट झाल्याचं शोधमोहिमेत निष्पन्न झालं आहे. त्यामुळे या पाणबुडीतील पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट होतं, अशी माहिती अमेरिकेच्या US कोस्ट गार्ड्सने दिली आहे.

US कोस्ट गार्डचे रिअर अडमिरल जॉन मॉगर यांच्या माहितीनुसार, टायटन पाणबुडीचा स्फोट झाला असून त्याचे पाच भाग टायटॅनिक जहाज बुडालेल्या ठिकाणापासूनच्या 1600 फूट परिसरात आढळून आले आहेत. सापडलेल्या अवशेषाचे तुकडे हे मोठ्या स्फोटानंतरच झालेले असू शकतात, असं जॉन मॉगर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

रविवारी 18 जून रोजी टायटनचा संपर्क तुटल्यानंतर काही वेळातच अमेरिकन नौदलाने शोधमोहीम सुरू केली होती. यादरम्यान त्यांनी काही संशयास्पद स्फोटसदृश आवाज नोंदवले होते.

या पाणबुडीत 92 तास पुरेल इतका ऑक्सिजन साठा असल्याने त्यांचा जवळपास चार-पाच दिवसांपासून युद्धपातळीवर शोध घेण्यात येत होता. पण अखेरीस या पाणबुडीचा पाण्यातच स्फोट होऊन ती उद्ध्वस्त झाल्यावर बचाव पथकाने शिक्कामोर्तब केलं आहे.

पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर त्याची जगभरात सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. त्यातही या पाणबुडीमध्ये बसलेल्या व्यक्तींची नावे पाहिल्यानंतर या प्रकरणाला मोठं वलय प्राप्त झाल्याचं दिसून येतं.

110 वर्षांपूर्वी बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेलेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट झाल्याचं शोधमोहिमेत निष्पन्न झालं आहे. त्यामुळे या पाणबुडीतील पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट होतं, अशी माहिती अमेरिकेच्या US कोस्ट गार्ड्सने दिली आहे.
US कोस्ट गार्डचे रिअर अडमिरल जॉन मॉगर यांच्या माहितीनुसार, टायटन पाणबुडीचा स्फोट झाला असून त्याचे पाच भाग टायटॅनिक जहाज बुडालेल्या ठिकाणापासूनच्या 1600 फूट परिसरात आढळून आले आहेत. सापडलेल्या अवशेषाचे तुकडे हे मोठ्या स्फोटानंतरच झालेले असू शकतात, असं जॉन मॉगर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
रविवारी 18 जून रोजी टायटनचा संपर्क तुटल्यानंतर काही वेळातच अमेरिकन नौदलाने शोधमोहीम सुरू केली होती. यादरम्यान त्यांनी काही संशयास्पद स्फोटसदृश आवाज नोंदवले होते.
या पाणबुडीत 92 तास पुरेल इतका ऑक्सिजन साठा असल्याने त्यांचा जवळपास चार-पाच दिवसांपासून युद्धपातळीवर शोध घेण्यात येत होता. पण अखेरीस या पाणबुडीचा पाण्यातच स्फोट होऊन ती उद्ध्वस्त झाल्यावर बचाव पथकाने शिक्कामोर्तब केलं आहे.
पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर त्याची जगभरात सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. त्यातही या पाणबुडीमध्ये बसलेल्या व्यक्तींची नावे पाहिल्यानंतर या प्रकरणाला मोठं वलय प्राप्त झाल्याचं दिसून येतं.
या पाणबुडीत स्वार झालेल्या पाच प्रवाशांमध्ये पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश उद्योजक शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, अब्जाधीश व्यावसायिक हॅमिश हार्डिंग, फ्रेंच एक्सप्लोरर पॉल ऑनरी नार्जेलेट, तसंच या टूरचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे प्रमुख स्टॉकटन रश यांचाही समावेश होता.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/The-explosion-of-that-submarine-All-five-passengers-died</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 22 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दर्शनाच्या हत्येचे कारण स्पष्ट; पोलिसांनी मित्र राहुलला केली अटक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Friend-Rahul-killed-Darshana-Pawar-caught-by-the-pune-police</link>
            <description>मागील आठवडल्यात राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर दर्शना हिचा बेपत्ता मित्र राहुल हंडोरे याच्याकडे संशय होता. दरम्यान, या प्रकरणी आरोपी राहुल हंडोरेला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.


दर्शना हिचा मृतदेह आढळल्यापासून राहुल बेपत्ता होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. दर्शनाच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2023-06-22/image - 2023-06-22T161847.192.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मागील आठवडल्यात राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर दर्शना हिचा बेपत्ता मित्र राहुल हंडोरे याच्याकडे संशय होता. दरम्यान, या प्रकरणी आरोपी राहुल हंडोरेला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.


दर्शना हिचा मृतदेह आढळल्यापासून राहुल बेपत्ता होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. दर्शनाच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते. त्यामुळे तिची हत्या राहुल याने केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पोलिसांच्या तपासानुसार, राहुल हांडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रज होतं. त्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला होता. पुण्यातून गायब झाल्यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याच्या एटीएम कार्डवरुन पैसे काढण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यानं त्याच्या एका नातेवाईकाशी फोनवरुन संवाद साधला होता. एका मित्राशी वाद झाल्याने पुणे सोडलं असल्याचं तो म्हणाले. त्यानंतर त्याने फोन बंद केला आणि त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असता ते कोलकाता होतं. त्यानंतर पोलिसांनी राहुलला मुंबईतून अटक केली आहे.


दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. दर्शना आधी एमपीएससी उत्तार्ण होऊन ती लवकरच वन विभागात रुजू होणार होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असा आग्रह धरला. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे दर्शना आणि तिच्या कुटुंबियांना सांगितले. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Friend-Rahul-killed-Darshana-Pawar-caught-by-the-pune-police</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 22 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नक्की वाचा : वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Vitthal-Rukmini-Varkari-Bima-Chhatra-Yojana-for-Varkari</link>
            <description>पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे श</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-22/image - 2023-06-22T161522.410.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.

यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.


वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Vitthal-Rukmini-Varkari-Bima-Chhatra-Yojana-for-Varkari</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 21 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तर चोर स्वःताच परत करेल मोबाईल : आयपीएस अधिकाऱ्याचा दावा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/So-the-thief-will-return-the-mobile-on-his-own-claims-IPS-officer-</link>
            <description>आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात मोबाईल फोन ही फार महत्त्वाची गोष्ट झाली आहे. तसं स्मार्टफोन ही सध्या अत्यावश्यक गोष्ट झाली आहे, खास करुन मेट्रो शहरांमध्ये स्मार्टफोन ही मस्ट हॅव गोष्ट आहे. स्मार्टफोन नसेल तर तुम्ही धावत्या जगापासून डिसकनेक्टेड होता. स्मार्टफोनमध्ये अगदी फोटो काढण्यापासून तो ऑनलाइन व्यवहारांपर्यंत अनेक गोष्टी केल्या जातात. अगदी बँकांचे व्यवहारही स्मार्टफोनवरुनच होतात. मात्र एवढा महत्त्वाचा स्मार्टफोन चोरीला गेला तर काय करुन आणि काय नको असं होतं.

मोबाईलमधील डेटा चोरीला जाण्याची भीती तर असतेच शिवाय पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर मोबाईल सापड</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-06-21/IMG_8203.JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात मोबाईल फोन ही फार महत्त्वाची गोष्ट झाली आहे. तसं स्मार्टफोन ही सध्या अत्यावश्यक गोष्ट झाली आहे, खास करुन मेट्रो शहरांमध्ये स्मार्टफोन ही मस्ट हॅव गोष्ट आहे. स्मार्टफोन नसेल तर तुम्ही धावत्या जगापासून डिसकनेक्टेड होता. स्मार्टफोनमध्ये अगदी फोटो काढण्यापासून तो ऑनलाइन व्यवहारांपर्यंत अनेक गोष्टी केल्या जातात. अगदी बँकांचे व्यवहारही स्मार्टफोनवरुनच होतात. मात्र एवढा महत्त्वाचा स्मार्टफोन चोरीला गेला तर काय करुन आणि काय नको असं होतं.

मोबाईलमधील डेटा चोरीला जाण्याची भीती तर असतेच शिवाय पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर मोबाईल सापडेलच याची शाश्वती नसते. मात्र मोबाईल फोन हरवल्यानंतर आता घाबरुन जाण्याचं आणि वैतागण्याचं कारण नाही. एका पोलिस अधिकाऱ्याने मोबाईल हरवल्यानंतर नेमकं काय करता येईल याबद्दलची माहिती दिली आहे. या पोलिस अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार मोबाईल हरवल्यानंतर काही गोष्टी केल्या तर चोर स्वत: तुम्हाला मोबाईल आणून देईल.

आयपीएस अधिकारी असलेल्या अशोक कुमार यांनी ट्विटरवरुन मोबाईल हरवल्यानंतर नेमकं काय करावं याबद्दलची माहिती दिली आहे. 'माझा फोन हरवला आहे. (अशी स्थिती असेल तर) सर्वात आणि घाबरुन जाऊ नका. तुमच्याकडे फार वेळ नसेल आणि तुम्ही एकदा मोबाईल हरवल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांकडे वारंवार जाणं शक्य नसेल तर ही माहिती तुम्हाला फारच उपयोगात येईल,' असं अशोक यांनी म्हटलं आहे. अशोक यांनी एका वेबसाईटची लिंक शेअर केली आहे. "मोबाईल चोरीची तक्रार करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपली तक्रार नोंदवा. इथे तक्रार नोंदवल्यानंतर चोर तुमच्या मोबाईलचा उपयोग करु शकणार नाही आणि त्याला तुम्हाला तुमचा मोबाईल परत करावाच लागेल," असं अशोक यांनी पुढे म्हटलं आहे. या ट्वीटबरोबर त्यांनी एक छोटा व्हिडीओही पोस्ट केला आहे.

अशोक यांनी शेअर केलेला व्हिडीओ 45 सेकंदांचा आहे. या व्हिडीओमध्ये चोरीला गेलेला फोन म्हणजेच मोबाईल डिव्हास कसं ब्लॉक करावं याबद्दलची माहिती दिली आहे. सर्वात आधी तुम्हाला यासाठी मोबाईलचं बिल, फोन हरवल्याच्या तक्रारीची एफआयआर आणि मोबाईलचा आयएमईआय क्रमांक लागेल. त्यानंतर सीईआयआरच्या वेबसाईटवर जाऊन मोबाईल ब्लॉक करण्याचा पर्याय निवडावा. त्यानंतर समोर एक फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी. योग्य ते पर्याय निवडावेत आणि फॉर्म सबमीट करावा. यानंतर पुढील काम पोलिस आणि सर्व्हिलन्स टीमचं असतं. मात्र इथे फॉर्म सबमीट केल्यानंतर डिव्हाइज ब्लॉक होईल. त्यामुळे हा फोन ज्याच्याकडे आहे त्याने सीम कार्ड बदलून दुसरं टाकलं तरी त्याला तो वापरता येणार नाही.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/So-the-thief-will-return-the-mobile-on-his-own-claims-IPS-officer-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 20 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सामान्यांना पिण्याचं पाणी नाही अन् आयुक्तांच्या वाढदिवसावर लाखोंची उधळपट्टी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/no-drinking-water-for-common-people-and-extravagance-of-lakhs-on-Commissioners-birthday</link>
            <description>अधिकाऱ्यांचा शाही थाट अनेकदा पाहायला मिळतो. अशा शाही थाटमुळे अनेक अधिकाऱ्यांची अनेकदा चर्चा देखील पाहायला मिळाला आहे. आता अशीच काही चर्चा छत्रपती संभाजीनगरच्या मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची पाहायला मिळत आहे. कारण छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कार्यालयात सोमवारी जी श्रीकांत यांचा शाही पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2 लाख 43 हजारांची वर्गणी जमा केल्याची देखील चर्चा आहे. एकीकडे शहरातील अनेक भागात आठ ते दहा दिवसाला पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे असे असतांना आयुक्तांनी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2023-06-20/CSN.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अधिकाऱ्यांचा शाही थाट अनेकदा पाहायला मिळतो. अशा शाही थाटमुळे अनेक अधिकाऱ्यांची अनेकदा चर्चा देखील पाहायला मिळाला आहे. आता अशीच काही चर्चा छत्रपती संभाजीनगरच्या मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची पाहायला मिळत आहे. कारण छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कार्यालयात सोमवारी जी श्रीकांत यांचा शाही पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2 लाख 43 हजारांची वर्गणी जमा केल्याची देखील चर्चा आहे. एकीकडे शहरातील अनेक भागात आठ ते दहा दिवसाला पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे असे असतांना आयुक्तांनी असा शाही वाढदिवस साजरा करणे कितपत योग्य आहे अशी प्रतिकिया उमटत आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांचा सोमवारी वाढदिवस होता. आता आयुक्तांचाच वाढदिवस आहे म्हटल्यावर अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले. यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात रेड कार्पेट अथरण्यात आले, विशेष म्हणजे त्यावर गुलाबाच्या फुलांचा सडा टाकण्यात आला. तसेच शानदार फेटे, सुंदर रांगोळी काढण्यात आली. तर जेवणासाठी उत्तम पदार्थ तयार करण्यात आले होते. एवढंच काय तर आयुक्तांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. हा सगळा थाट आयुक्तांच्या वाढदिवसानिमित्ताने पाहायला मिळाल्याने अनेकांना धक्काच बसला. शहरात अनेक ठिकाणी विकास कामं ठप्प पडली आहे, शहरातील अनेक भागात आठ ते दहा दिवसाला पाणी मिळत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत लाखो रुपयांची उधळपट्टी करत आयुक्तांनी शाही वाढदिवस साजरा करणं कितपत योग्य आहे अशी चर्चा आता शहरभरात पाहायला मिळते.
छत्रपती संभाजीनगरचे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. तर आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी लातूरच्या एका एजन्सीने शहरात होर्डिंग्ज लावल्याचे देखील बोलले जात आहे. सोबतच महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2 लाख 43 हजारांची वर्गणी जमा करून आयुक्तांचा हा शाही वाढदिवस साजरा केला असल्याचं बोललं जात आहे.
मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा वाढदिवस असल्याने स्मार्ट सिटी आणि महानगरपालिकेची सर्वच यंत्रणा जणू कामाला लागली होती. स्मार्ट सिटी कार्यालयात रांगोळी काढण्यात आली. आयुक्तांसाठी विशेष केकची सोय करण्यात आली. एवढंच काय तर आयुक्त बसतात त्या कार्यालयात फुगे लावण्यात आले, टेबलावर बुके ठेवून कार्यालय सजवण्यात आले. त्यामुळे मनपा आयुक्त यांच्या वाढदिवसाची शहरात दिवसभर चर्चा होती.




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/no-drinking-water-for-common-people-and-extravagance-of-lakhs-on-Commissioners-birthday</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 20 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जे 'गद्दार' असतील त्यांना 'गद्दार' म्हणायची ताकद माझ्यात; सुप्रिया सुळे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Supriya-Sule-said-that-I-have-the-strength-to-call-those-who-are-gaddar-as-gaddar</link>
            <description>या राज्यात लोकशाही राहिली आहे का? असा सवाल करतानाच रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

दरम्यान 'महाराष्ट्र कभी झुका है, ना कभी झुकेगा'... 'मोडेन पण वाकणार नाही' जे 'गद्दार' असती</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-20/image - 2023-06-20T164910.077.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[या राज्यात लोकशाही राहिली आहे का? असा सवाल करतानाच रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

दरम्यान 'महाराष्ट्र कभी झुका है, ना कभी झुकेगा'... 'मोडेन पण वाकणार नाही' जे 'गद्दार' असतील त्यांना 'गद्दार' म्हणायची ताकद माझ्यात आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला ठणकावून सांगितले. 


आम्ही गद्दार दिवस साजरा करत आहोत आणि या कारणासाठी आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. 


शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई हे  बोलायला इतके पक्के आहेत की, त्यांनी कॅमेर्‍यासमोर 'पन्नास खोके' तुम्हाला हवेत का... अशी ऑफर दिली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगितले पाहिजे की, तुमच्या सरकारमधील मंत्रीमंडळातील मंत्री भ्रष्टाचाराची ऑफर देतात मोदीजी तुम्ही बोलला होतात  'न खाऊंगा ना, खाने दुंगा' याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी करुन दिली.


आज टिव्ही आणि वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या वाचल्या व पाहिल्यानंतर लक्षात आले की, आज २० जून म्हणजे गद्दार दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या सरकारमध्ये ज्या घटना घडल्या. त्या घटनेला टिव्हीवर 'गद्दार दिवस' म्हणत आहेत हे पाहिले असे स्पष्ट करतानाच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 'गद्दारी' केली असे काहीजण म्हणत आहेत तर त्याच उध्दव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये ते मंत्री होते हे विसरले का? असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Supriya-Sule-said-that-I-have-the-strength-to-call-those-who-are-gaddar-as-gaddar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 20 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तलाठी भरतीची मोठी अपडेट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Big-Update-on-Talathi-Recruitment</link>
            <description>राज्यातील तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. विविध जिल्ह्यातील तलाठींची एकूण 4625 रिक्त पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून या भरतीसाठी 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे.
मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करु शकतात. यासोबतच मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-06-20/pic.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यातील तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. विविध जिल्ह्यातील तलाठींची एकूण 4625 रिक्त पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून या भरतीसाठी 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे.
मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करु शकतात. यासोबतच मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून तलाठी भरती परीक्षा घेण्यात येणार असून लवकरच त्याची लिंक खुली करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यांतील 4644 पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे. सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांची 4644 पदे भरली जातील. यासाठी लवकरच परीक्षा घेतली जाणार आहे.
महत्वाची अपडेट म्हणजे तलाठी भरती परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका नसेल. राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरव्यवहाराची मागील उदाहरणे पाहता महाराष्ट्र शासनाने महत्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी टीसीएस कंपनीकडून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत.
तलाठी भरती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील याची नोंद घ्या. तलाठी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना राज्य शासनाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Big-Update-on-Talathi-Recruitment</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 20 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा करा : संजय राऊतांचं थेट संयुक्त राष्ट्राला पत्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Celebrate-June-20-as-World-Traitors-Day-Sanjay-Rautas-direct-letter-to-the-United-Nations</link>
            <description>शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी थेट संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहिलं आहे. 20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा केला जावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राऊत यांनी 20 जून या दिवसाला जागतिक गद्दार दिवस म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. 21 जूनला ज्याप्रमाणे जागतिक योग दिवस साजरा केला जातो तसाच 20 जूनला जागतिक गद्दार दिवस म्हणून घोषित करावं असं या पत्रात म्हटलं आहे.
 
2022 साली विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन महाविकास आघाडीमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकरालं होतं. त्यानंतर एक एक करत 40 आमदार शिंदेंच्या बाजूने उभे र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-20/raut-letter-gs_2023061036940.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी थेट संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहिलं आहे. 20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा केला जावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राऊत यांनी 20 जून या दिवसाला जागतिक गद्दार दिवस म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. 21 जूनला ज्याप्रमाणे जागतिक योग दिवस साजरा केला जातो तसाच 20 जूनला जागतिक गद्दार दिवस म्हणून घोषित करावं असं या पत्रात म्हटलं आहे.
 
2022 साली विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन महाविकास आघाडीमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकरालं होतं. त्यानंतर एक एक करत 40 आमदार शिंदेंच्या बाजूने उभे राहिले आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडलं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर 30 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
 
"20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून पाळला जावा अशी मागणी करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचं प्रतिनिधित्व करतो. मी भारताच्या वरीष्ठ सभागृहाचा सदस्य आहे. माझा पक्ष हा पश्चिम भारतामधील महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. हा पक्ष 1966 साली बाळासाहेब ठाकरेंनी स्थानिक मुंबईकरांच्या हक्कांसाठी सुरु केला. माझ्या पक्षाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात. ते 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022 दरम्यान मुख्यमंत्री होते," असा उल्लेख या पत्रात संजय राऊतांनी केला आहे.

"20 जून रोजी भारतीय जनता पार्टीने फूस लावल्याने आमच्या पक्षातील 40 आमदारांनी आमची साथ सोडली. त्यांच्यापैकी प्रत्येकाने 50 कोटी रुपये घेतल्याचं सांगितलं जातं. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने हे सारं केलं. आम्हाला सोडून गेलेल्या 40 आमदारांचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत असून ते सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे 10 अपक्ष आमदारही आम्हाला सोडून गेले," असा घटनाक्रम राऊत यांनी पत्रात सांगितला आहे.
 
"ही सर्व प्रक्रिया 20 जून रोजी सुरु झाली जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही सहकारी मुंबईवरुन शेजारच्या गुजरात राज्यात पळून गेले. त्यांनी आजारी असलेल्या आणि 12 नोव्हेंबर तसेच 19 नोव्हेंबर 2021 रोजी मोठ्या शस्त्रक्रीया झालेल्या उद्धव ठाकरेंची फसवणूक केली. त्यांच्यापैकी प्रत्येकाने उद्धव ठाकरेंच्या आजरपणाचा गैरफायदा घेतला. त्यामुळेच मी तुम्हाला विनंती करतो की ज्याप्रमाणे 21 जूनला जागतिक योग दिन म्हणून मान्यता दिली आहे तशीच 20 जून या दिवसाला जागतिक गद्दार दिन म्हणून मान्यता द्यावी. हा गद्दारी संपूर्ण जगाच्या लक्षात राहिली पाहिजे," असं म्हणत राऊत यांनी पत्राचा शेवट केला आहे
.
राऊत यांनी ट्वीटरवरुन हे पत्र लोकाग्रस्तव अशा कॅप्शनसहीत पोस्ट केलं आहे. राऊत यांनी संयुक्त राष्ट्रांबरोबरच, संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष, पंतप्रधान कार्यालयक, भाजपा, उद्धव ठाकरे यांना टॅग केलं आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Celebrate-June-20-as-World-Traitors-Day-Sanjay-Rautas-direct-letter-to-the-United-Nations</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 20 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विदर्भासाठीच्या ४ हजार कोटी रुपयांच्या ११ प्रकल्पांना मान्यता ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Revised-approval-for-irrigation-projects-of-Vidarbha</link>
            <description>उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाच्या 83 व्या बैठकीत 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या ब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-20/image - 2023-06-20T125245.436.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाच्या 83 व्या बैठकीत 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सचिव आणि कार्यकारी संचालक रा. द. मोहिते, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते.


बैठकीत एकूण 73 विषय मंजूर करण्यात आले. तसेच रु. 240.02 कोटीचे १२ दायित्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले.  8 सिंचन प्रकल्प सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी रु. 681.68 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सिंचन प्रकल्पांतर्गत विविध कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंमत 3.79 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. प्रकल्पाच्या भूसंपादन निवाड्यामधून सुटलेल्या मालमत्तांची मूल्यांकन रक्कम तसेच फळझाडे व वनझाडांचा मोबदला तसेच पुनर्वसनबाधित कुटुंबांना मोबदल्यातून सुटलेल्या, मालमत्तांचे मोबदला रक्कम १४८.४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. असे एकूण 5273.69 कोटी रूपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Revised-approval-for-irrigation-projects-of-Vidarbha</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 19 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिमानास्पद! भवानी देवीने रचला इतिहास ; या स्पर्धेत पदक पक्के ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/History-composed-by-Bhavani-Devi</link>
            <description>भवानी देवी हिने तलवारबाजीमध्ये इतिहास रचलाय. आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियनचा पराभव करत भारताची मान उंचावली आहे. आशियाई फेन्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने एक पदक पक्के केलेय. या स्पर्धेत पदक पक्कं मिळवणारी भवानी देवी पहिली भारतीय तलवारबाज ठरणार आहे. टोक्यो ऑलम्पिकमध्येही भवानी देवीनं शानदार कामगिरी केली होती, पण पदक मिळवण्यात तिला अपयश आले होते.
आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने प्रभावी कामगिरी केली. क्वा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-06-19/bahvani devi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भवानी देवी हिने तलवारबाजीमध्ये इतिहास रचलाय. आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियनचा पराभव करत भारताची मान उंचावली आहे. आशियाई फेन्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने एक पदक पक्के केलेय. या स्पर्धेत पदक पक्कं मिळवणारी भवानी देवी पहिली भारतीय तलवारबाज ठरणार आहे. टोक्यो ऑलम्पिकमध्येही भवानी देवीनं शानदार कामगिरी केली होती, पण पदक मिळवण्यात तिला अपयश आले होते.
आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने प्रभावी कामगिरी केली. क्वार्टर फायनलमध्ये भवानी देवीने जपानच्या मिसाकी इमूरा हिचा 15-10 च्या फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली. मिसाकी इमूरा तलवारबाजीत वर्ल्ड चॅम्पियन आहे. हिचा पराभव करत भवानी देवीने जगभरात देशाची मान उंचावली. या विजयासह आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भारताचे पदक पक्के झालेय. भवानी देवीने आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलेय. भवानी देवीने संपूर्ण सामन्यात वर्ल्ड चॅम्पियनवर वर्चस्व मिळवले. मिसाकीला तिने सामन्यात कमबॅक करण्याची संधी दिलीच नाही.
आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानीचे दमदार प्रदर्शन
भवानी देवीचं आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये आतापर्यंत दमदार प्रदर्शन राहिले आहे. क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भवानी देवीने जापानच्या सिरी ओजाकी हिचा 15-11 असा पराभव केला होता. सिरी 2022 वर्ल्ड चॅपियनशिपमध्ये ब्रॉन्ज पदक जिंकणाऱ्या संघाची सदस्य होती. भवानी देवीने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलेय.
टोक्यो ऑलम्पिकमध्येही भवानी देवीनं शानदार कामगिरी केली होती, पण पदक मिळवण्यात तिला अपयश आले होते. भवानी देवीच्या कामगिरीने देशभरातील नागरिक आनंदी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भवानी देवीचे कौतुक केले होते. आठ वेळा नॅशनल चॅम्पियन असणाऱ्या भवानी देवीनं कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप टीम इवेंट्समध्ये एक सिल्वर आणि एक कांस्य पदक जिंकलं होतं. तर याच चॅम्पियनशिपच्या इंडिव्ह्युजअल इवेंटमध्येही भवानीच्या नावावर एका कांस्य पदक आहे. भवानी देवीनं 2010 च्या एशियन तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्येही तिनं कांस्यपदक जिंकलं होतं.


 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/History-composed-by-Bhavani-Devi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 19 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ व्हॉट्सॲप बंदीने तालिबान सरकार अडचणीत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Taliban-government-in-trouble-with-WhatsApp-ban</link>
            <description>तालिबान सरकारचे कामकाज मेटा-मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर अवलंबून आहे आणि व्हॉट्सअ‍ॅपने आता तालिबानच्या अकाउंट्सवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे तालिबान सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. तालिबानचे पोलिस प्रवक्ते शीर अहमद बुरहानी म्हणाले, व्हॉट्सअ‍ॅप आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, जर व्हॉट्सअ‍ॅप नसेल तर आमचे सर्व काम कसे होणार याची चिंता आहे.
किंबहुना असं म्हटलं जातं की, निरक्षर तालिबान्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप हे सरकार चालवण्याचं ए</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-06-19/1440x810_cmsv2_df09cad4-5f11-5fca-ad30-8948f3a13435-5994732.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[तालिबान सरकारचे कामकाज मेटा-मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर अवलंबून आहे आणि व्हॉट्सअ‍ॅपने आता तालिबानच्या अकाउंट्सवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे तालिबान सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. तालिबानचे पोलिस प्रवक्ते शीर अहमद बुरहानी म्हणाले, व्हॉट्सअ‍ॅप आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, जर व्हॉट्सअ‍ॅप नसेल तर आमचे सर्व काम कसे होणार याची चिंता आहे.
किंबहुना असं म्हटलं जातं की, निरक्षर तालिबान्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप हे सरकार चालवण्याचं एक चांगलं माध्यम बनलं होतं. याद्वारे ते त्यांचे बोलणे रेकॉर्ड करून ते एकमेकांपर्यंत पोचवत असत. गेल्या काही दिवसांपासून तालिबानी अधिकारी, सुरक्षा दल आणि इतर प्रशासकीय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बंदी घातली जात आहे. 
अहवालानुसार, तालिबान सरकार फक्त व्हॉट्सअ‍ॅपवर चालत होते आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या अधिकाऱ्यांना सूचना देत होते, पण आता अधिकाऱ्यांचे अकाउंट एक-एक करून ब्लॉक केले जात आहेत. त्यामुळे तालिबान सरकारचे कामकाज जवळपास ठप्प झाले आहे.
विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्ये 4G नेटवर्क सुधारले आहे आणि तेव्हापासून येथे स्मार्टफोनचा ट्रेंड वाढला आहे. अशा परिस्थितीत तालिबानच्या प्रशासकीय कामात विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्ये 4G नेटवर्क सुधारले आहे. तेव्हापासून येथे स्मार्टफोनचा ट्रेंड वाढला आहे.
अशा परिस्थितीत तालिबानच्या प्रशासकीय कामात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर वाढला होता. कर्मचाऱ्यांना किंवा सरकारी विभागांनीही सूचना देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जात आहे.
याशिवाय याचा वापर सरकारकडून पत्रकारांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठीही केला जातो.तालिबानी सैन्य व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आयएसच्या तळांवर हल्ले घडवून आणायचे, मात्र व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यामुळे कोणतीही माहिती तालिबानी सैनिकांपर्यंत पोहोचत नाही.
तालिबानचे पोलिस प्रवक्ते शीर अहमद बुरहानी म्हणाले, व्हॉट्सअ‍ॅप आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, जर व्हॉट्सअ‍ॅप नसेल तर आमचे सर्व काम विस्कळीत होईल. एका अहवालानुसार, सध्या तालिबानमधील 70 टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहेत. अशा परिस्थितीत व्हॉट्सअ‍ॅप बंद करणे हा तालिबानसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Taliban-government-in-trouble-with-WhatsApp-ban</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 19 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाकठीण कामानं केली जन्मठेपेची शिक्षा कमी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Life-sentence-reduced-by-hard-work</link>
            <description>जगातील सर्वात कठीण काम करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे, शाहजहां भुईयां. साल 1991 पासून कारागृहात बंद असणाऱ्या या व्यक्तीला एका दरोडा आणि खून प्रकरणात जन्मठेप झाली होती. त्याला 42 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याची वर्तवणूक पाहून साल 2001 साली त्याला अनोखा महाकठीण काम सोपविण्यात आले. पुढे याच कामाने त्याची शिक्षा कमी झाली व त्याची तुरूंगातून सुटका देखील झाली.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-06-19/ob_1687088669.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जगातील सर्वात कठीण काम करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे, शाहजहां भुईयां. साल 1991 पासून कारागृहात बंद असणाऱ्या या व्यक्तीला एका दरोडा आणि खून प्रकरणात जन्मठेप झाली होती. त्याला 42 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याची वर्तवणूक पाहून साल 2001 साली त्याला अनोखा महाकठीण काम सोपविण्यात आले. पुढे याच कामाने त्याची शिक्षा कमी झाली व त्याची तुरूंगातून सुटका देखील झाली. काय आहे ते काम?
बांग्लादेशातील ढाका मध्यवर्ती कारागृहातून रविवारी भुईया यांची सुटका करण्यात आली. बाहेरचा सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा पाहून इतकी वर्षे आत असलेल्या भुईया याला हायसे वाटले. साल 2001 रोजी तुरुंग प्रशासनाने जल्लादाची ड्यूटी सोपविली. त्याला वचन दिले की जर त्याने एकाला फाशीला दिले तर त्यांची दोन महिन्यांची शिक्षा माफ केली जाईल. आतापर्यंत त्याने २६ जणांना फासावर लटकवले आहे. त्यात अनेक हायप्रोफाईल लोकांची नावे असल्याचे म्हटले जात आहे.
अशा प्रकारे या जल्लादाच्या जॉबची ड्यूटी केल्याने त्याची चार वर्षे चार महिन्यांची सजा माफ झाली होती. परंतू त्याची चांगली वर्तणूक पाहून त्याची उरलेली दहा वर्षांची शिक्षाही माफ झाली. भुईया याला एखाद्याला फाशी दिल्यावर खूप वाईट वाटायचे, परंतू त्याला हे देखील माहीती होते की जर त्याने हे काम केले नाही तर दुसरे कोणीतरी करणारच असे भुईया जल्लाद याने म्हटले आहे.
मी धाडसी होतो त्यामुळे माझ्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली, त्यांना माझ्यावर खूप विश्वास होता असे भईया जल्लाद याने सांगितले. आतापर्यंत त्याने जेवढ्या लोकांना फाशी दिली, त्यात मुनीरच्या फाशीला तो कधीही विसरणार नाही असे म्हणतो. फाशीपूर्वी मी त्याला शेवटची इच्छा काय आहे ? असे विचारले तर त्याने  सिगारेट्स ओढायची आहे असे सांगितले होते.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Life-sentence-reduced-by-hard-work</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 19 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रवी सिन्हा नवे रॉ प्रमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Ravi-Sinha-is-the-new-RAW-chief</link>
            <description>देशाची गुप्तचर संस्था रॉ चे प्रमुख म्हणून रवी सिन्हा यांच्या नियुक्तीला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिली आहे. छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा नवे रॉ प्रमुख असतील. रवी सिन्हा यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. रवी सिन्हा हे सामंत कुमार गोयल यांची जागा घेतील. सामंत कुमार गोयल यांचा रॉ प्रमुखपदाचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. सामंत गोयल यांना सरकारने अनेक वेळा एक्सटेंशन दिलं होतं.
 
रवी सिन्हा यांच्या बद्दल

-    रवी सिन्हा हे 1988 बॅचच्या छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-19/images (4).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशाची गुप्तचर संस्था रॉ चे प्रमुख म्हणून रवी सिन्हा यांच्या नियुक्तीला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिली आहे. छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा नवे रॉ प्रमुख असतील. रवी सिन्हा यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. रवी सिन्हा हे सामंत कुमार गोयल यांची जागा घेतील. सामंत कुमार गोयल यांचा रॉ प्रमुखपदाचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. सामंत गोयल यांना सरकारने अनेक वेळा एक्सटेंशन दिलं होतं.
 
रवी सिन्हा यांच्या बद्दल

-    रवी सिन्हा हे 1988 बॅचच्या छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
-    रवी सिन्हा हे विद्यमान रॉ प्रमुख सामंत गोयल (1984 बॅचचे पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी) यांची जागा घेतील. सामंत गोयल 30 जून रोजी निवृत्त होत आहेत.
-    रवी सिन्हा हे दोन वर्षांसाठी रॉच्या प्रमुखपदी असतील.
-    सध्या ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव पदावर कार्यरत आहेत.
-    हे पद विशेष सचिव दर्जाचे आहे. त्यांची पुढील पोस्टिंग रॉ मध्ये सचिव म्हणून असेल.
 
रवी सिन्हा हे मुळचे बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आहे. 1988 मध्ये यूपीएएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून मध्य प्रदेश कॅडर प्राप्त केले. मात्र 2000 मध्ये, तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने मध्य प्रदेशातून छत्तीसगड राज्याची निर्मिती केली तेव्हा सिन्हा तांत्रिकदृष्ट्या छत्तीसगड कॅडरमध्ये गेले.
 
रॉ काय आहे, काम काय करते?

संशोधन आणि विश्लेषण विंग (RAW) ची स्थापना 21 सप्टेंबर 1968 रोजी झाली होती. 1968 पर्यंत गुप्तचर यंत्रणा अर्थात आयबी (IB) हीच संस्था भारताच्या अंतर्गत आणि बाह्य गुप्तचर कारवाया करत असे, परंतु 1962 आणि 1965 च्या युद्धात भारताची गुप्तचर संस्था अपयशी ठरल्यानंतर सरकारने 1968 मध्ये 'रॉ' नावाची स्वतंत्र गुप्तचर संस्था स्थापन केली होती. इंदिरा गांधी सरकारमध्ये रॉ अस्तित्वात आली. रामेश्वर नाथ काव हे पहिले प्रमुख होते. रॉ ही संस्था थेट पंतप्रधानांना अहवाल देते. गुप्तचर ऑपरेशन्स, भारताच्या शेजारी देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हे रॉ चे काम आहे. मुख्यत्वे पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवून आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बांगलादेशच्या निर्मितीमध्ये रॉ ने नेहमी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Ravi-Sinha-is-the-new-RAW-chief</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 19 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ WhatsApp चे नवीन भन्नाट फिचर; तुम्ही बघितलं का?  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/-WhatsApp-will-bring-another-new-cool-feature-for-users</link>
            <description>जगभरात लोकप्रिय असणाऱ्या WhatsApp ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर ऍडऑन केले आहे. लवकरच हे फिचर त्यात ऍड होणार आहे.
WhatsApp नेहमीच आपल्या  वापरकर्त्यांसाठी नवनवीन वैशिष्ट्ये असे फिचर आणत असतो. त्यानुसार एका अहवालानुसार, कंपनी मेटा क्वेस्टशी संबंधित एक नवीन फीचर विकसित करत आहे. हे फीचर आल्यास इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म मेटा क्वेस्टलाही सपोर्ट करेल. याशिवाय, प्रथम ते बीटा परीक्षकांसाठी सोडले जाऊ शकते.
WhatsApp च्या नवीन फीचर्स आणि अपडेट्सचा मागोवा घेणाऱ्या W</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-06-19/image - 2023-06-19T151526.166.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जगभरात लोकप्रिय असणाऱ्या WhatsApp ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर ऍडऑन केले आहे. लवकरच हे फिचर त्यात ऍड होणार आहे.
WhatsApp नेहमीच आपल्या  वापरकर्त्यांसाठी नवनवीन वैशिष्ट्ये असे फिचर आणत असतो. त्यानुसार एका अहवालानुसार, कंपनी मेटा क्वेस्टशी संबंधित एक नवीन फीचर विकसित करत आहे. हे फीचर आल्यास इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म मेटा क्वेस्टलाही सपोर्ट करेल. याशिवाय, प्रथम ते बीटा परीक्षकांसाठी सोडले जाऊ शकते.
WhatsApp च्या नवीन फीचर्स आणि अपडेट्सचा मागोवा घेणाऱ्या WaBetaInfo या पोर्टलने नवीन फीचरचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार WhatsApp , मेटा क्वेस्ट ला अँड्रॉइड बीटावर लिंक्ड डिव्हाइस म्हणून जोडण्यावर काम करत आहे.
या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, याच्या मदतीने मेटा क्वेस्ट डिव्हाइसवर आधीपासूनच चालू असलेले WhatsApp  खाते जोडले जाऊ शकते.
इन्स्टंट मेसेजिंग अॅपचे नवीन वैशिष्ट्य वापरकर्त्यांना मेटा क्वेस्टवर अधिकृत खाती जोडण्याची परवानगी देईल. अॅपच्या भविष्यातील अपडेटमध्ये नवीन फीचर्स रिलीझ केले जाऊ शकतात. हे वैशिष्ट्य Android साठी WhatsApp बीटा 2.23.12.12 अपडेटवर दिसून आले आहे. सध्या, हे वैशिष्ट्य व्हॉट्सअॅपवर उपलब्ध नाही, परंतु काही WhatsApp  वापरकर्ते WhatsApp ला व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) डिव्हाइसशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतात.
मात्र, नवीन फीचर सादर केल्यानंतर लोकांना तसे करण्याची गरज भासणार नाही. जेव्हा WhatsApp हे वैशिष्ट्य जारी करेल, तेव्हा विद्यमान WhatsApp खाते क्रमांक मेटा क्वेस्ट व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) उपकरणांशी जोडणे सोपे होईल. आगामी वैशिष्ट्यावर अद्याप काम सुरु आहे. हे प्रथम भविष्यातील अद्यतनांद्वारे WhatsApp बीटा परीक्षकांसाठी प्रसिद्ध केले जाईल.
दरम्यान, मेटाने मेटा क्वेस्ट हेडसेटसाठी वापरकर्त्यांचे किमान वय कमी केले आहे. पूर्वी 13 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वापरकर्ते याचा वापर करू शकत होते, परंतु आता 10 वर्षांचे वापरकर्ते मेटा व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) हेडसेट देखील चालवू शकतात. हे पाऊल अशा वेळी उचलण्यात आले आहे, जेव्हा अमेरिका 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/-WhatsApp-will-bring-another-new-cool-feature-for-users</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 19 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ...म्हणून 'आदिपुरुष' चित्रपटावर काठमांडूत बंदी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Adipurush-film-was-banned-in-Kathmandu-due-to-Bharat-Ki-Beti-Seeta-dialogue</link>
            <description>मेगास्टार प्रभास आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या रामायणाच्या कथेवर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर वाद सुरू आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीही सिनेमाच्या व्हीएफएक्स आणि इतर मुद्द्यांवरून वाद सुरू होते. त्यानंतर आता चित्रपट प्रदर्शित होताच हा सिनेमा वादाच्या गर्तेत सापडला आहे. अशातच नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-19/image - 2023-06-19T142737.225.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मेगास्टार प्रभास आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या रामायणाच्या कथेवर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर वाद सुरू आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीही सिनेमाच्या व्हीएफएक्स आणि इतर मुद्द्यांवरून वाद सुरू होते. त्यानंतर आता चित्रपट प्रदर्शित होताच हा सिनेमा वादाच्या गर्तेत सापडला आहे. अशातच नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
भारताच्या शेजारील देश नेपाळच्या राजधानीच्या शहरात म्हणजेचं काठमांडूमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटात सीतेच्या भारताच्या कन्येच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत नेपाळची राजधानी काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी या चित्रपटाच्या शहरात प्रदर्शनावर बंदी घातली आहे.
शहरातील सर्व चित्रपटगृहांना तशा लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. जोपर्यंत हा सीन हटवत नाही तोपर्यंत शहरातील कोणत्याही चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
‘आदिपुरुष’ वरील ही बंदी सध्या काठमांडूपुरती मर्यादित आहे. सध्या तरी संपूर्ण नेपाळमध्ये बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, संपूर्ण देशात या चित्रपटावर बंदी घातली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बहुप्रतीक्षित ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा १६ जून रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कामगिरी करताना दिसत असला तरी सिनेमावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. चित्रपटातील संवादावरही आक्षेप घेतला असून चित्रपटाच्या निर्मात्यांनी लवकरच आदिपुरुषच्या काही संवादांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Adipurush-film-was-banned-in-Kathmandu-due-to-Bharat-Ki-Beti-Seeta-dialogue</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 19 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे भजन आंदोलन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Jai-Vidarbha-Partys-bhajan-movement-to-get-the-attention-of-the-government</link>
            <description>कोराडीच नाही तर विदर्भात कुठेही नवीन वीज प्रकल्प उभारण्यात येऊ नये तसेच १ एप्रिल पासून वीज दरात ३७ टक्के वाढ करण्यात आली याविरोधात जय विदर्भ पार्टीच्या वतीने संविधान चौक येथे सलग सहाव्या दिवशी "साखळी उपोषण" करण्यात आले. यादरम्यान जय विदर्भ पार्टी तर्फे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधून घेण्याकरीता भजन आंदोलन केले व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी यावी व महावितरण ने वाढीव वीजदर मागे घ्यावे याकरिता कामना करण्यात आली.
राज्य सरकारने महावितरणवर ६७ हजार ६४४ कोटीचे कर्ज आहे, ते भरून काढण्यासाठी १ एप्रिल पासून वीज दरात ३७ टक्के वाढ करून जनतेचे कंबरडे मोडले व आवश्यकता नसतानाही कोराडी येथे ६६० मेगावॉटचा नवीन वीज निर्मिती सयंत्र उभारणीचा कट कारस्थान केला जात आहे.  या विरोधात दि. १३ जून  ते १९ जून २०२३ पर्यंत "साखळी उपोषण" केले जात आहे.
सलग सातव्या दिवशी सुद्धा संविधान चौक येथून गांधी पुतळा वेरायटी चौक पर्यंत वीजग्राहकांचा आक्रोश दर्शविन्या करता संध्याकाळी ६ वाजता "मशाल यात्रा" काढण्यात येणार आहे.
विदर्भ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-19/image - 2023-06-19T140516.331.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोराडीच नाही तर विदर्भात कुठेही नवीन वीज प्रकल्प उभारण्यात येऊ नये तसेच १ एप्रिल पासून वीज दरात ३७ टक्के वाढ करण्यात आली याविरोधात जय विदर्भ पार्टीच्या वतीने संविधान चौक येथे सलग सहाव्या दिवशी "साखळी उपोषण" करण्यात आले. यादरम्यान जय विदर्भ पार्टी तर्फे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधून घेण्याकरीता भजन आंदोलन केले व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी यावी व महावितरण ने वाढीव वीजदर मागे घ्यावे याकरिता कामना करण्यात आली.
राज्य सरकारने महावितरणवर ६७ हजार ६४४ कोटीचे कर्ज आहे, ते भरून काढण्यासाठी १ एप्रिल पासून वीज दरात ३७ टक्के वाढ करून जनतेचे कंबरडे मोडले व आवश्यकता नसतानाही कोराडी येथे ६६० मेगावॉटचा नवीन वीज निर्मिती सयंत्र उभारणीचा कट कारस्थान केला जात आहे.  या विरोधात दि. १३ जून  ते १९ जून २०२३ पर्यंत "साखळी उपोषण" केले जात आहे.
सलग सातव्या दिवशी सुद्धा संविधान चौक येथून गांधी पुतळा वेरायटी चौक पर्यंत वीजग्राहकांचा आक्रोश दर्शविन्या करता संध्याकाळी ६ वाजता "मशाल यात्रा" काढण्यात येणार आहे.
विदर्भातील सरकारी वीज कारखान्यात ७२०० मेगावॉट वीज तयार होते, विदर्भाला फक्त २२०० मेगावॉट वीज मिळते, वाचलेली ५ हजार मेगावॉट वीज उर्वरित महाराष्ट्र कडे वळविली जाते, वीज निर्मिती करता जमीन विदर्भाची, पाणी विदर्भाचे, कोळसा विदर्भाचा वरून प्रदूषण सुद्धा विदर्भालाच आणी त्यात कोराडी येथे ६६० मेगावॉट विजेचे नवीन सयंत्र उभारण्यात येत आहे. याला जय विदर्भ पार्टीचा विरोध आहे. या नवीन सयंत्रामुळे कोराडी व नागपूर शहरात मोठया प्रमाणात प्रदूषण वाढणार आहे. अगोदरच्या वीज निर्मिती सयंत्रामुळे कोराडीच्या २० किमी परिसरात शेती करने अशक्य झाले आहे. सयंत्रामधून निघणाऱ्या राखेमुळे शेतीत पिकांचे उत्पादन घटले आहे. नागरिकांना श्वास, दमा, कॅन्सर, हृदयरोगासारखा जीवघेणा आजाराने त्रास होत आहे. नवीन वीज निर्मिती सयंत्र स्थापित झाल्याने नागरिकांचे जगणे मुश्किल होणार आहे. स्थानीय आमदार, खासदार यांनी या वीज प्रकल्पाचा विरोध केला नाही. कारण यामागे त्यांना मलाई मिळते. जनता मेली तरी या सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांना याचे काही घेणे देणे नाही.
विदर्भातील वीज सयंत्रातून निर्मिती होणाऱ्या १ युनिट वीज मागे सरासरी २ रु. ५० पैसे खर्च येतो, विदर्भातील जनतेला १०० युनिट वीज वापरण्याकरीता प्रति युनिट ६ रु. ७४ पैसे, १०० ते ३०० युनिट वीज वापरण्याकरीता प्रति युनिट ११ रु. ९७ पैसे, ३०१ ते ५०० युनिट वीज वापरण्याकरता प्रति युनिट १५ रु. ९४ पैसे तर ५०१ युनिट वर १७ रु. ९० पैसे प्रति युनिट प्रमाणे मोजावे लागते. ही जनतेची लूट आहे,  वीज महाग असल्याने कोणताही कारखानदार विदर्भात कारखाने लावायला तयार नाही, त्यामुळे विदर्भात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. तसेच रोजगाराच्या शोधात विदर्भातून मोठयाप्रमाणात युवकांचे पलायन होत आहे. जय विदर्भ पार्टीला वाढीव वीजदर मान्य नाही.  विजेचे दर निम्मे झाले पाहिजे याकरीता जय विदर्भ पार्टी सातत्याने लढा देत आहे.
वीज निर्मिती होत असलेल्या विदर्भाच्याच जनतेला १२ तासाचे लोडशेडींग सोसावे लागत आहे. शेती पंपाला १२ ते १६ तासाचे लोडशेडींग, ज्या राज्यात वीज निर्मिती होत नाही अश्या अनेक राज्यात २०० युनिट वीज मोफत दिली जात आहे व लोड शेडींग मुळातच नाही.  तेलंगणात तर शेतकऱ्यांना मोफत २४ तास वीज दिल्या जात आहे. 


साखळी उपोषणाला किसान एकता संघ, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, विदर्भ विकास पार्टी, महाविदर्भ जनजागरण समिती, भारतीय शिक्षण संस्था, बापूजी अणे स्मारक समिती, विदर्भ राज्य निर्माण मंच तर्फे जाहीर समर्थन करण्यात आले. आज उपोषण स्थळी जय विदर्भ पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार, उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, महासचिव विष्णूपंत आष्टीकर, सहसचिव अरविंद भोसले, पॉलिट ब्युरो सदस्य इंजि. तात्यासाहेब मत्ते, ऍड. श्रीकांत दौलतकार, महिला आघाडी अध्यक्ष सुधा पावडे, ज्योती खांडेकर, ऍड. मृणाल मोरे, नीलिमा सेलूकर, माधुरी चौहान, नरेश निमजे, राजेंद्र सतई, रवींद्र भामोडे, मदन नवघरे, कांचन कारंगळे, लता अवजेकर, हरिभाऊ पानबुडे, अनिल तिडके, अमूल साकुरे, विजय मोंदेकर, अशफाक रहमान, रामभाऊ शेगावंकर, प्रफुल पौनीकर, बसंतकुमार चौरसिया, नीलकंठ अंभोरे, सुरेंद्र शुक्ला, गणेश शर्मा, प्रशांत तागडे, श्रीकांत पांडे, सद्दाम शेख सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Jai-Vidarbha-Partys-bhajan-movement-to-get-the-attention-of-the-government</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 17 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर मनपाच्या कर्मचाऱ्यांवर तलवार व गुप्तीने हल्ला   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-municipal-employees-attacked-with-sword-and-knife</link>
            <description>नागपूर. पावसाळी नाल्यांची सफाई करीत असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर तलवार आणि गुप्तीने हल्ला करून जखमी करण्यात आल्याची घटना नागपुरात दिवसाढवळ्या घडली आहे. संपूर्ण घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देउन आरोपी तीन युवकांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती धरमपेठ झोनचे स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-17/520-01-maramari-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर. पावसाळी नाल्यांची सफाई करीत असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर तलवार आणि गुप्तीने हल्ला करून जखमी करण्यात आल्याची घटना नागपुरात दिवसाढवळ्या घडली आहे. संपूर्ण घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देउन आरोपी तीन युवकांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे यांनी दिली.


शनिवारी (ता.१७) धरमपेठ झोन अंतर्गत हिल रोड यशवंत स्टेडियम येथे झोनच्या लोककर्म विभागाचे श्री. सातपुते व आरोग्य विभागाचे श्री. विक्रम चव्हाण हे जेसीबी च्या माध्यमातून पावसाळी नाली सफाई करीत होते. दुपारी २ वाजता दरम्यान सदर ठिकाणी तीन युवक तारू पिउन आले व त्यांनी काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना शिविगाळ केली. कर्मचा-यांनी या युवकांना विरोध केला. यानंतर तीनही युवक परत गेले. मात्र ते धारधार तलवार व गुप्ती घेउन कार्यस्थळी आले आणि कर्मचाऱ्यांना मारण्यास धावले.  
युवकांच्या हल्ल्यातून बचाव करीत असताना श्री. सातपुते यांच्या हाताची बोटे कापली गेली तर श्री. विक्रम चव्हाण यांच्या डाव्या हाताला मार लागला. दोन्ही कर्मचाऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेउन सदर घटनेची माहिती देत तक्रार नोंदविली. पोलिस विभागामार्फत तिनही युवकांना अटक करण्यात आली असल्याचेही सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे यांनी सांगितले.
 
 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-municipal-employees-attacked-with-sword-and-knife</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 17 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ व्यापारी समुदायाने रोजगार निर्माता व्हावे: नितीन गडकरी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/nitin-gadkaris-appeal-to-traders-at-BJP-Mahanagar-trade-sanwad-sammelan-</link>
            <description>शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत आणि शहराच्या विकासात त्यांचे योगदानही घ्यायचे आहे. नागपूर ही औद्योगिक राजधानी झाली तर शहरातील प्रत्येकाचा विकास होईल. पण त्यासाठी चांगले औद्योगिक वातावरण तयार करून व्यापाऱ्यांनी रोजगार निर्माते व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी  केले.


https://twitter.com/nitin_gadkari/status/1669967477512761344?s=20


नागपूर महानगर भाजपच्या वतीने रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात व्यापारी संवाद संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ना. नितीन गडकरी यांनी व्यापारी बंधूंशी संवाद साधला. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, माजी खासदार अजय संचेती, आ. विकास कुंभारे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ सदस्य घनश्याम कुकरेजा, पराग सराफ, आसीन खान आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी ना. गडकरी यांच्या हस्ते विविध बँकांच्या कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ना. गडकरी यांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याचे आवाहन केले. ‘नागपूरच्या औद्योगिक विकासात कोणत्या अडचणी येत आहेत, ते व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-17/image (100).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत आणि शहराच्या विकासात त्यांचे योगदानही घ्यायचे आहे. नागपूर ही औद्योगिक राजधानी झाली तर शहरातील प्रत्येकाचा विकास होईल. पण त्यासाठी चांगले औद्योगिक वातावरण तयार करून व्यापाऱ्यांनी रोजगार निर्माते व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी  केले.


https://twitter.com/nitin_gadkari/status/1669967477512761344?s=20


नागपूर महानगर भाजपच्या वतीने रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात व्यापारी संवाद संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ना. नितीन गडकरी यांनी व्यापारी बंधूंशी संवाद साधला. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, माजी खासदार अजय संचेती, आ. विकास कुंभारे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ सदस्य घनश्याम कुकरेजा, पराग सराफ, आसीन खान आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी ना. गडकरी यांच्या हस्ते विविध बँकांच्या कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ना. गडकरी यांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याचे आवाहन केले. ‘नागपूरच्या औद्योगिक विकासात कोणत्या अडचणी येत आहेत, ते व्यापारी बंधूंनी सांगावे. सरकारच्या वतीने शक्य तेवढी मदत केली जाईल आणि त्या अडचणी सोडविण्यात येतील. उद्योगांच्या दृष्टीने पोषक वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे, पण त्यासाठी तुमच्याकडून सूचना येणे गरजेचे आहे. तुम्ही शहरातील अर्थव्यवस्था वाढीस लावली तर  रोजगारही वाढणार आहे,’ असे ना. गडकरी म्हणाले.
 
व्यापारी वर्गाचे कौतुक


आपल्या फायद्याचा विचार न करता लोकांची सेवा करणे, हीच आपली विचारधारा आहे. कोरोनाच्या काळात नागपूरकरांच्या मदतीला अनेक व्यापारी बंधू धावून आले. त्यांनी केलेली मदत कुणालाही विसरता येणार नाही, या शब्दांत ना. गडकरी यांनी व्यापारी वर्गाचे कौतुकही केले. नागपूरच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यापाऱ्यांचा सत्कार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.


तुम्ही मालक, आम्ही नोकर


नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्र्यांचा थाट कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून आणि जनतेच्या प्रेमातून आलेला असतो. त्यामुळे जनतेच्या सुखी व समाधानी जीवनासाठी काम करणे आपले कर्तव्य आहे. इथे व्यासपीठावर बसलेले लोकप्रतिनिधी जनतेचे नोकर आहेत आणि सभागृहात बसलेली जनता मालक आहे, असेही ना. नितीन गडकरी म्हणाले.

शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत आणि शहराच्या विकासात त्यांचे योगदानही घ्यायचे आहे. नागपूर ही औद्योगिक राजधानी झाली तर शहरातील प्रत्येकाचा विकास होईल. पण त्यासाठी चांगले औद्योगिक वातावरण तयार करून व्यापाऱ्यांनी रोजगार निर्माते व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी  केले.


https://twitter.com/nitin_gadkari/status/1669967477512761344?s=20


नागपूर महानगर भाजपच्या वतीने रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात व्यापारी संवाद संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ना. नितीन गडकरी यांनी व्यापारी बंधूंशी संवाद साधला. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, माजी खासदार अजय संचेती, आ. विकास कुंभारे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ सदस्य घनश्याम कुकरेजा, पराग सराफ, आसीन खान आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी ना. गडकरी यांच्या हस्ते विविध बँकांच्या कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ना. गडकरी यांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याचे आवाहन केले. ‘नागपूरच्या औद्योगिक विकासात कोणत्या अडचणी येत आहेत, ते व्यापारी बंधूंनी सांगावे. सरकारच्या वतीने शक्य तेवढी मदत केली जाईल आणि त्या अडचणी सोडविण्यात येतील. उद्योगांच्या दृष्टीने पोषक वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे, पण त्यासाठी तुमच्याकडून सूचना येणे गरजेचे आहे. तुम्ही शहरातील अर्थव्यवस्था वाढीस लावली तर  रोजगारही वाढणार आहे,’ असे ना. गडकरी म्हणाले.
 
व्यापारी वर्गाचे कौतुक


आपल्या फायद्याचा विचार न करता लोकांची सेवा करणे, हीच आपली विचारधारा आहे. कोरोनाच्या काळात नागपूरकरांच्या मदतीला अनेक व्यापारी बंधू धावून आले. त्यांनी केलेली मदत कुणालाही विसरता येणार नाही, या शब्दांत ना. गडकरी यांनी व्यापारी वर्गाचे कौतुकही केले. नागपूरच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यापाऱ्यांचा सत्कार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.


तुम्ही मालक, आम्ही नोकर


नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्र्यांचा थाट कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून आणि जनतेच्या प्रेमातून आलेला असतो. त्यामुळे जनतेच्या सुखी व समाधानी जीवनासाठी काम करणे आपले कर्तव्य आहे. इथे व्यासपीठावर बसलेले लोकप्रतिनिधी जनतेचे नोकर आहेत आणि सभागृहात बसलेली जनता मालक आहे, असेही ना. नितीन गडकरी म्हणाले.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/nitin-gadkaris-appeal-to-traders-at-BJP-Mahanagar-trade-sanwad-sammelan-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 17 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘वॉर-2’ मध्ये दिसणार कियारा अडवाणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Kiara-Advani-will-be-seen-in-War-2</link>
            <description>बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा चित्रपट सत्यप्रेम की कथा 29 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी ही कियारा अडवाणी 'वॉर 2' मध्ये दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' या चित्रपटात कियारा हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-17/kiara-advani-joins-hrithik-ntr-in-war-2_b_1706231035.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा चित्रपट सत्यप्रेम की कथा 29 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी ही कियारा अडवाणी 'वॉर 2' मध्ये दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' या चित्रपटात कियारा हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरसोबत दिसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा अॅक्शनपॅक्ड चित्रपट ‘वॉर 2’ या वर्षाच्या अखेरीस रिलीज होऊ शकतो. या एपिसोडमध्ये, यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटासाठी आदित्य चोप्राने कियारा अडवाणीला कास्ट केल्याची चर्चा आहे.

आदित्य चोप्रा ‘वॉर 2’ ला अॅक्शन एंटरटेनर बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कियारा आणि हृतिकला पडद्यावर एकत्र पाहणे खूप मनोरंजक असणार आहे.

आतापर्यंत स्पाय युनिव्हर्सच्या सर्व अभिनेत्रींचा अभिनय चांगलाच गाजला आहे आणि आता निर्मात्यांना कियाराकडून खूप आशा आहेत. ‘वॉर 2’ हा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘वॉर’चा सिक्वेल आहे. यामध्ये टायगर श्रॉफने हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर केली, जी प्रेक्षकांना खूप आवडली.
 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Kiara-Advani-will-be-seen-in-War-2</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 17 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डीआरडीओ मध्ये बंपर पदभरती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bumper-Recruitment-in-DRDO</link>
            <description>नौदल विज्ञान आणि तांत्रिक प्रयोगशाळा, विशाखापट्टणम, डीआरडीओ ची एक प्रमुख प्रयोगशाळा आहे. त्यांनी आपल्या अधिकृत वेबसाइटवर 62 पदवीधर / डिप्लोमा/ आयटीआय अप्रेंटिस पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-17/drdo-one-1598283886.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नौदल विज्ञान आणि तांत्रिक प्रयोगशाळा, विशाखापट्टणम, डीआरडीओ ची एक प्रमुख प्रयोगशाळा आहे. त्यांनी आपल्या अधिकृत वेबसाइटवर 62 पदवीधर / डिप्लोमा/ आयटीआय अप्रेंटिस पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. 27 जून 2023 अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे.


या पदांसाठी भरती
ग्रेजुएट अप्रेंटिस-28
डिप्लोमा अप्रेंटिस-13
ट्रेड अप्रेंटिस -11
 
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय अर्ज करण्याच्या तारखेस 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
 
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकृत अधिसूचना तपासावी.


वेतनमान
ग्रेजुएट अप्रेंटिस – 9000 रुपये प्रति माह
डिप्लोमा अप्रेंटिस- 8000 रुपये प्रति माह
ट्रेड अप्रेंटिस – सरकारने ठरवून दिलेला दर
 
या पदांसाठी निवड प्रक्रिया कागदपत्र पडताळणीवर आधारित असेल. आवश्यकतेनुसार शैक्षणिक गुणवत्ता / कौशल्य चाचणी यांचाही समावेश यात आहे. लेखी परीक्षा/ मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. एनएसटीएल, विशाखापट्टणम येथे रुजू होताना उमेदवारांना ऑनलाइन सादर केलेली कागदपत्रे आणायची आहेत.
बी.ई/ बी.टेक/ डिप्लोमा अर्जदारांनी www.mhrdnats.gov.in आणि आयटीआय उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bumper-Recruitment-in-DRDO</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 17 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कुठलेही कोचिंग, ट्यूशन नाही तरीही पहिल्याच प्रयत्नात आयएएस ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/IAS-in-first-attempt-even-without-any-coaching-tuition</link>
            <description>काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी चा निकाल लागला. या परीक्षेत अनेकांनी विपरीत परिस्थितीचा सामना करीत प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. प्रशासकीय सेवेतील अधिका-यांच्या प्रेरणादायी प्रवासाने अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. अशाच एका महिला आयएएस अधिकारीची गोष्ट प्रेरणादायी आहे.

आपण भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सौम्या शर्मा यांची कहाणी जाणून घेणार आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सौम्या शर्मा इतकी अवघड परीक्षा कु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-17/IAS-Saumya-Sharma-Biography.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी चा निकाल लागला. या परीक्षेत अनेकांनी विपरीत परिस्थितीचा सामना करीत प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. प्रशासकीय सेवेतील अधिका-यांच्या प्रेरणादायी प्रवासाने अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. अशाच एका महिला आयएएस अधिकारीची गोष्ट प्रेरणादायी आहे.

आपण भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सौम्या शर्मा यांची कहाणी जाणून घेणार आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सौम्या शर्मा इतकी अवघड परीक्षा कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय पास झाल्यात.

सौम्या शर्मा यांनी दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मधून कायद्याचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एनएलयूमध्ये काम केल्यानंतर लगेचच 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी हा प्रवास सुरू केला. अनेक उमेदवारांप्रमाणे सौम्या शर्मा यांनी यूपीएससी ची तयारी करण्यासाठी कोणत्याही कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी त्यांनी परीक्षेची तयारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट सीरीजचा आधार घेतला. यानंतर त्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने हे स्वयंअध्ययन फार फायदेशीर ठरले.

मुख्य परीक्षेच्या आठवडाभर आधी सौम्याला प्रचंड ताप आला. मात्र आजारपण असूनही 102-103 डिग्री ताप असताना सुद्धा त्या परीक्षेला बसल्या होत्या. सौम्याला परीक्षेच्या हॉलमध्ये सुट्टीच्या वेळीही दिवसातून तीन वेळा सलाईन ड्रीप देण्यात आले. सौम्या शर्मा कर्णबधिर असूनही त्यांनी कोणत्याही सवलतीवर विसंबून न राहता सर्वसाधारण प्रवर्गात अर्ज केला. प्रश्न पटकन समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची त्यांची क्षमता तसेच सामान्य ज्ञानातील त्यांचा भक्कम पाया यामुळे त्यांना यश मिळाले.

सौम्या शर्माने पहिल्याच प्रयत्नात वयाच्या 23व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत देशभरात नववा क्रमांक मिळवत नेत्रदीपक स्थान पटकावले. त्यांची जिद्द आणि चिकाटी स्पर्धा परीक्षेत यश मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरते. आज आयएएस सौम्या शर्मा ह्या नागपूर शहरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/IAS-in-first-attempt-even-without-any-coaching-tuition</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 17 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केदारनाथच्या गाभाऱ्यातील सोनं पितळेत बदललं? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Did-the-gold-in-the-core-of-Kedarnath-turn-into-brass</link>
            <description>संपूर्ण भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले केदारनाथ धाम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतीवर असलेले सोने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

चारधाम महापंचायत उपाध्यक्ष आणि केदारनाथचे वरिष्ठ तीर्थ पोरिहित आचार्य संतोष त्रिवेदी यांनी ब्रद्रीनाथ-केदारनाथ ट्रस्ट समितीवर गंभीर आरोप केले आहेत. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले सोन्याचे पितळेच रुपांतर झाले आहे, असा दावा तीर्थ पुरोहितांनी केले आहे. त्याच्या या आरोपांमुळं एकच खळबळ उडाली आहे.
 
संतोष त्रिवेदी यांचा मंद</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-17/5j0ua48_kedarnath-wall-gold-layer-650_625x300_26_October_22.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[संपूर्ण भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले केदारनाथ धाम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतीवर असलेले सोने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

चारधाम महापंचायत उपाध्यक्ष आणि केदारनाथचे वरिष्ठ तीर्थ पोरिहित आचार्य संतोष त्रिवेदी यांनी ब्रद्रीनाथ-केदारनाथ ट्रस्ट समितीवर गंभीर आरोप केले आहेत. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले सोन्याचे पितळेच रुपांतर झाले आहे, असा दावा तीर्थ पुरोहितांनी केले आहे. त्याच्या या आरोपांमुळं एकच खळबळ उडाली आहे.
 
संतोष त्रिवेदी यांचा मंदिर परिसरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी दावा केला आहे की, मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले सव्वा अरब किंमतीचे सोने पितळेत रुपांतर झाले आहे. यात सव्वा अरब रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मंदिरात लावण्यात असलेला सोन्याचा पत्रा हा पितळेचा असून यात सव्वा अरब रुपयांचा घोटाळा झाला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी, यावेळी संतोष त्रिवेदी यांनी केली आहे.
 
संतोष त्रिवेदी यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आम्ही आंदोलन करुन असा इशारा देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे बद्रीनाथ केदारनाथ ट्रस्ट समितीने त्रिवेदी यांचे आरोप फेटाळले आहेत. ट्रस्टकडून एक पत्रही जारी करण्यात आले आहे. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतींवर लावण्यात आलेले सोने ही मागील वर्षी एका दानशूर व्यक्तीने दान केले होते. त्याच्याच मदतीने हे काम केले आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
 
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओतून चुकीची माहिती दिली जात आहे. या व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार सोन्याची किंमत एक अरब १५ कोटी आहे. मात्र, कोणत्याही पुराव्याशिवाय खोटी माहिती देऊन भाविकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे, असंही पत्रात म्हटलं आहे.

ब्रदिनाथ केदारनाथ ट्रस्ट समितीने जारी केलेल्या पत्रकानुसार, केदारनाथच्या गाभाऱ्यात 23,777.800 ग्रॅम सोने लावण्यात आले आहे. ज्याचे आत्ताच्या बाजारभावानुसार 14.38 कोटी इतके मूल्य आहे. स्वर्णजडित काम करण्यासाठी यामध्ये कॉपर प्लेटचा वापर करण्यात आला आहे. त्याचे मूळ वजन 1,001.300 किलोग्रॅम असून किंमत 29 लाख इतकी आहे. दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवरही नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Did-the-gold-in-the-core-of-Kedarnath-turn-into-brass</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 17 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करा! चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रश्न ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/question-asked-by-chandrasekhar-bawankule-explain-the-role-of-uddhav-thackeray</link>
            <description>- काँग्रेसला मत म्हणजे अराजकता निर्माण करणे

कर्नाटक सरकारने धर्मांतर बंदी कायदा रद्द व स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यासक्रमातील धडा काढून टाकला आहे तर लवकरच गोहत्या बंदी कायदा रद्द केला जाणार आहे, यावर आता उद्धव ठाकरे यांनी लंडनमधूनच आजच भूमिका स्पष्ट करावी की त्यांना कर्नाटक मध्ये झालेल्या प्रकार मान्य आहे का?, असे प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

ते नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आताही उद्धव ठाकरे भविष्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? हे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे, असा प्रश्न केला. कॉंग्रेसला दिलेल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-17/image (98).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[- काँग्रेसला मत म्हणजे अराजकता निर्माण करणे

कर्नाटक सरकारने धर्मांतर बंदी कायदा रद्द व स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यासक्रमातील धडा काढून टाकला आहे तर लवकरच गोहत्या बंदी कायदा रद्द केला जाणार आहे, यावर आता उद्धव ठाकरे यांनी लंडनमधूनच आजच भूमिका स्पष्ट करावी की त्यांना कर्नाटक मध्ये झालेल्या प्रकार मान्य आहे का?, असे प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

ते नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आताही उद्धव ठाकरे भविष्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? हे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे, असा प्रश्न केला. कॉंग्रेसला दिलेले मत आपल्या संस्कृतीकरिता किती वाईट आहे.राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत वीर सावरकरांचा अपमान केला होता, असे सांगून ते म्हणाले काँग्रेसला दिलेला एक मत म्हणजे किती मोठी चूक आहे, याचे कर्नाटक हे उदाहरण आहे, कॉंग्रेसला मत हे अराजकता निर्माण करणारे आहे तर एक कमळाचे मत भारताला जगातील सर्वोत्तम देश व्हावा यासाठी आहे, असेही ते म्हणाले. 

भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान!

माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी ओबीसी विरोधी असलेले राहुल गांधीवर टीका केली. यावरून नाना पटोले यांनी त्यांना पक्षातून काढून टाकले. काँग्रेसमध्ये ओबीसींची बाजू मांडणे चुकीचे असेलही. पण भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान आहे. आशिष देशमुख यांनी मला लोकसभा, विधानसभा निवडणूक लढायची नाही. तर मला भाजपमध्ये संघटनात्मक काम करायचे आहे. काँग्रेस ओबीसी विरोधी असल्याने मला आता त्यांच्यासोबत राहायचे नाही, असे देशमुख यांनी सांगितल्याचा दावा श्री बावनकुळे यांनी केला. 

 अजित पवारांना योग्य वेळी उत्तर

अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे ते काहीतरी बोलत आहेत. पैसापासून सत्ता आणि सत्तेपासून पैसा असा त्यांचा इतिहास आहे. त्याच्यावरचे उत्तर योग्य वेळी देऊ. दीपक केसरकर यांनी अजित पवारांबद्दल काय म्हणाले त्याचे उत्तर त्यांनी स्वत: देणे योग्य ठरेल, असेही श्री बावनकुळे म्हणाले. 

•  तेलंगणा मधील बीआरएसच्या मॉडेल मध्ये किती चुका आहेत. त्याची एक चित्रफित आम्ही लवकरच सर्वांसमोर आणणार आहोत.

•  अंबादास दानवेंनी मविआच्या सरकारच्या काळात प्रकरणांची यादी करून सरकारला द्यावी सरकार चौकशी करेल.

•  देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते असून त्यांना महाराष्ट्राचा हित कळते. त्यामुळे ते लहान सहान गोष्टीला थारा देणार नाही. 

•  केंद्रीय नेतृत्व कधीही कोणाची उंची जास्त किंवा कमी करत नाही.. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला औकात नसताना राज्याचे अध्यक्षपद दिले

•  देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेते आहे. हे 2014 आणि 2019 मध्ये सिद्ध झाले आहे.


•  उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी जे विधान केले आहे ते त्यांचे व्यक्तिगत विधान आहे. उद्धव ठाकरे साठी आता आमचे दार बंद आहे. आम्ही त्यांच्याशी कुठलीही चर्चा करणार नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/question-asked-by-chandrasekhar-bawankule-explain-the-role-of-uddhav-thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 16 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिपरजॉय चक्रीवादळाचे सॅटेलाईट फोटो जारी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Satellite-photos-of-cyclone-Biparjoy-released</link>
            <description>बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकले. त्याचा गंभीर परिणाम दिसून आला आहे. समुद्रात वादळी लाटा उसळल्या, तर वेगवान वाऱ्यांमुळे वृक्षही उन्मळून पडले.

दरम्यान, अंतराळातून बिपरजॉयची धडकी भरवणारी छायाचित्रे समोर आली आहेत. यूएईचे अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी हे फोटो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरून जारी केले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-16/Fyku09kXwAEKFeB.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकले. त्याचा गंभीर परिणाम दिसून आला आहे. समुद्रात वादळी लाटा उसळल्या, तर वेगवान वाऱ्यांमुळे वृक्षही उन्मळून पडले.

दरम्यान, अंतराळातून बिपरजॉयची धडकी भरवणारी छायाचित्रे समोर आली आहेत. यूएईचे अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी हे फोटो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरून जारी केले आहेत.

सुलतान अल नेयादी यांनी टिपलेल्या या दृश्यांमध्ये अरबी समुद्रावर चक्रीवादळ दिसत आहे. जे अतिशय भीषण रूप धारण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये उंच लाटा उसळताना दिसत आहेत. याआधीही नेयादी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ ट्विट केला होता.

हा व्हिडिओही त्यांनी आयएसएसवरून शूट केला आहे. त्यांनी या व्हिडिओमधून वादळाचे दृश्य दाखवले आणि सर्व लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. "आयएसएस अनेक नैसर्गिक घटनांवर एक अद्वितीय दृष्टिकोन प्रदान करते, जे हवामानाचे निरीक्षण करणार्‍या शास्त्रज्ञांना खूप मदत करू शकते," त्यांनी लिहिले.

गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या अपडेटनुसार बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले आहे. वादळ सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीवर धडकल्याने वाऱ्याचा वेग ताशी 125 किमी झाला आहे. रात्री 8 ते 10 दरम्यान भूकंपाची संपूर्ण तीव्रता असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यादरम्यान वाऱ्याचा वेग 150 किमी प्रतितास पर्यंत पोहोचू शकतो. भुजमध्ये 5 इंचापर्यंत पाऊस झाला आहे. द्वारका आणि भुजमध्ये वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.
 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Satellite-photos-of-cyclone-Biparjoy-released</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 16 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा : उच्च न्यायालय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/File-a-case-against-Indurikar-Maharaj-High-Court</link>
            <description>प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या अडचणी वाढण्यासाठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा झटका दिला आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल खंडपीठाने कायम ठेवला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर इंदुरीकरांवर गुन्हा दाखल होणार आहे.

इंदुरीकर महाराज यांनी शिर्डीतील ओझर इथे आपल्या कीर्तनात सम तिथीला स्त्रीसंग </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2023-06-16/download (11).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या अडचणी वाढण्यासाठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा झटका दिला आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल खंडपीठाने कायम ठेवला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर इंदुरीकरांवर गुन्हा दाखल होणार आहे.

इंदुरीकर महाराज यांनी शिर्डीतील ओझर इथे आपल्या कीर्तनात सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते अस वक्तव्य केलं होत. मात्र त्यांचे हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप त्याच्यावर झाला. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता.

त्याच दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होता. या निर्णयाला याचिककर्त्याने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला आहे. त्यामुळे आता खंडपीठाच्या आदेशानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असे इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटले होते.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/File-a-case-against-Indurikar-Maharaj-High-Court</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 16 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ...तर १५० वर्षापर्यंत भारताला पुरेल एवढी ऊर्जानिर्मिती होऊ शकते: KCR ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bharat-Rashtra-Samiti-President-n-Telanganas-cm-K-Chandrasekhar-Rao-told-path-of-development-in-Nagpur</link>
            <description>भारत राष्ट्र समिती (BRS) भारत देशाच्या परिवर्तनाचे एक अभियान आहे, ज्याद्वारे सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या वंचितांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व कृती होणार आहे, असे प्रतिपादन भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नागपुरात केले.
 
भारत राष्ट्र समितीची मुळे महाराष्ट्रात रुजावी याकरिता १५ जून रोजी नागपूर नगरीत कार्यकर्ता मेळावा आणि भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम पक्षाचे सर्वेसर्वा व तेलंगणा राज्याचे मा. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृह येथे पार पडला. याप्रसंगी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, नेते, संयोजक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह यावेळी पक्ष प्रवेश केला. प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्या व्यक्तींना मंचावर बोलावून केसीआर यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा देऊन पक्ष प्रवेश देण्यात आला.
 
भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या संबोधनातून विविध मुद्द्यांना स्पर्श केला व अभ्यासपूर्ण भाषण करत श्रोत्यांचे मन जिंकले. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या पावन भूमीला वंदन करीत त्यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. ते म्हणाले, मी अनेक बुद्धिजीवींना विचारतो आपल्या देशाचे लक्ष्य काय आह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-16/image (97).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारत राष्ट्र समिती (BRS) भारत देशाच्या परिवर्तनाचे एक अभियान आहे, ज्याद्वारे सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या वंचितांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व कृती होणार आहे, असे प्रतिपादन भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नागपुरात केले.
 
भारत राष्ट्र समितीची मुळे महाराष्ट्रात रुजावी याकरिता १५ जून रोजी नागपूर नगरीत कार्यकर्ता मेळावा आणि भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम पक्षाचे सर्वेसर्वा व तेलंगणा राज्याचे मा. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृह येथे पार पडला. याप्रसंगी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, नेते, संयोजक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह यावेळी पक्ष प्रवेश केला. प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्या व्यक्तींना मंचावर बोलावून केसीआर यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा देऊन पक्ष प्रवेश देण्यात आला.
 
भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या संबोधनातून विविध मुद्द्यांना स्पर्श केला व अभ्यासपूर्ण भाषण करत श्रोत्यांचे मन जिंकले. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या पावन भूमीला वंदन करीत त्यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. ते म्हणाले, मी अनेक बुद्धिजीवींना विचारतो आपल्या देशाचे लक्ष्य काय आहे? पण त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. निवडणुका जिंकणे हेच जणू भारताचे लक्ष्य झाले आहे. परंतु कोणत्याही निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने जनतेचा विजय व्हायला हवा. ही शरमेची गोष्ट आहे की, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊन देखील अजूनही लोकांना मुबलक पाणी, वीज आदी मूलभूत सुविधा मिळू शकल्या नाहीत. ही अत्यंत शरमेची बाब आहे. महाराष्ट्रात तर शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर आहे, इतक्या नद्या आणि सुपीक प्रदेश असूनही असे का व्हावे हे दुखःद आहे.
 
बीआरएस भारत देशाच्या परिवर्तनाचे एक अभियान आहे, ज्याद्वारे सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या वंचितांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व कृती होणार आहे. परिवर्तित भारतच आजच्या सर्व समस्यांवरील एकमेव उपाय आहे. दलीत व आदिवासी समाजाची स्थिती सुधारणार नाही तोपर्यंत सुदृढ व सशक्त समाजाची निर्मिती होणार नाही. आपल्या सर्वांना जागृत होण्याची गरज आहे, भारतात दरवर्षी १,४०,००० टीएमसी पाऊस पडतो. बाष्पीभवन आणि भूमीत शोषल्या नंतर देखील जवळपास ६०,००० टीएमसी पाणी आपल्या नद्यांमधून वाहते. तरी आपल्या जनतेला पाणी मिळत नाही. आपण जर या पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले तरी देखील १५-२० हजार टीएमसी पाणी उरेल.
 
वीजेची देखील तीच समस्या आहे. ३६१ बिलियन टन कोळसा साठा भारतात आढळून आला आहे. याचे योग्य व्यवस्थापन झाल्यास १५० वर्षे पर्यंतभारताला पुरेल एवढी ऊर्जानिर्मिती होऊ शकते. पण तरीही आज आपल्याला २४ तास वीज मिळत नाही, याचे कारण काय?
 
तेलंगणामध्ये आम्ही शेतकऱ्यांना २४ तास मोफत पाणी व वीज पुरवतो. आम्ही तहसीलमध्ये तलाठी व्यवस्था समाप्त केली आणि सर्व कागदपत्रे डिजिटल पद्धतीने सर्व नागरिकांना मिळण्याची व्यवस्था केली आहे. कारण आम्ही संपूर्ण राज्याला ५००० एकराच्या क्लस्टरमध्ये आणले व य क्षेत्रावर एका अधिकाऱ्याची नेमणूक केली. त्यामुळे कोणतीही योजना किंवा मदत संबंधित व्यक्तीपर्यंत तत्काळ पोहोचते. धान उत्पादनामध्ये देखील तेलंगणा राज्याने देशात विक्रमी उत्पन्न घेतले. महाराष्ट्रात जर ही पद्धती जर लागू झाली तर नेत्यांचे दिवाळे निघेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी होईल, असे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले.
 
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत व माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांना नांदेड येथे भेटलो असता ते म्हणाले की तुमचे इथे काय काम? तर मी त्यांना म्हणालो तुम्ही तेलंगणा मॉडेल याच अधिवेशनात महाराष्ट्रामध्ये लागू करा मी मध्य प्रदेश मध्ये जातो. आपले खाद्यान्न संपूर्ण जगात जायला हवे, शेतकऱ्यांना त्याचे उत्तम मूल्य मिळायला हवे. पण आपण मात्र पाश्चत्यांचे पिझा बर्गर खाण्यात धन्यता मानतो.
 
आतापर्यंत महाराष्ट्रात ४ लाख लोक आमच्या कमिटीमध्ये आलेले आहेत आणि यापुढेही वेगाने अनेक लोक जुळतील. भारताला बदल हवा आहे, योग्य दिशेने आणि योग्य तऱ्हेने प्रयत्न केल्यास हे शक्य आहे. भारत परिवर्तनासाठी आमचे प्रयत्न असेच सुरू राहतील आपणही वरील विषयांवर आपसांत बुद्धिजीवी चर्चा करावी माझ्या सर्व वक्तव्यांची चाचपणी करावी व मग विश्वासाने परिवर्तनाच्या या अभियानात सामील व्हावे.
 
तत्पूर्वी भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र प्रदेश समिती अध्यक्ष माणिकराव कदम यांनी स्वागतपर भाषण केले. ते म्हणाले की, ३४ टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होतात पण तेलंगणा मध्ये हा आकडा खूप कमी आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची स्थिती सुधारायची असेल तर केसीआर यांना पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले.
 
त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते भारत अण्णा यांनी के. चंद्रशेखर राव यांचं विदर्भातील हे पाऊल विदर्भातील बळीराजाच्या उद्धारासाठी फार मोठे पाऊल असेल. आता भारतात आणि महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे भाकीत केले.
 
तर माजी आमदार चरणसिंग वाघमारे आपल्या मनोगतात म्हणाले की, तेलंगणा विकासाचे मॉडेल मुळातून समजून घेतल्यावर ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला. केसीआर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात अनेक उपक्रम राबविले आणि त्यांच्या प्राथमिक गरजा योजनांची तातडीने अंमलबजावणी करून पूर्ण केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्रात आता गुलाबी वादळ येऊ द्या, अशी साद त्यांनी उपस्थितांना घातली.





 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bharat-Rashtra-Samiti-President-n-Telanganas-cm-K-Chandrasekhar-Rao-told-path-of-development-in-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 16 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समान नागरी कायदा तात्काळ लागू व्हावा ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bawankules-demand-for-immediate-implementation-of-the-Uniform-Civil-Code</link>
            <description>समान नागरी कायदा अतितातडीने लागू झाला पाहिजे. भाजपाचीही हीच भूमिका असून, प्रत्येक धर्म व समाजाचा नागरिकाला सारखा अधिकार असावा, महाराष्ट्राच्या मनातील इच्छा आहे, असे  स्पष्ट करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे. जी आश्वासने दिली त्यांची पूर्तता होईल."


२२व्या विधि आयोगाने समान नागरी कायद्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करून ते म्हणाले, की संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. आता सुरू झालेली प्रक्रिया देशाच्या हितासाठी गरजेची आहे. ३७० कलम हटविणे, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणे आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-16/image (96).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[समान नागरी कायदा अतितातडीने लागू झाला पाहिजे. भाजपाचीही हीच भूमिका असून, प्रत्येक धर्म व समाजाचा नागरिकाला सारखा अधिकार असावा, महाराष्ट्राच्या मनातील इच्छा आहे, असे  स्पष्ट करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे. जी आश्वासने दिली त्यांची पूर्तता होईल."


२२व्या विधि आयोगाने समान नागरी कायद्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करून ते म्हणाले, की संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. आता सुरू झालेली प्रक्रिया देशाच्या हितासाठी गरजेची आहे. ३७० कलम हटविणे, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणे आणि समान नागरी कायद्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटविले आहे. राम मंदिराचे बांधकाम वेगात सुरू आहे.


• विरोधकांचा बदनामीचा कट 


विरोधीपक्षांकडून काही प्रकरणे तयार करून राज्याच्या गृहखात्याला व देवेंद्रजी फडणवीस यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे प्रयत्न होत आहेत. ती कारस्थाने कशी तयार केली जातात याचा अंदाज आजच्या संजय राऊत धमकी प्रकरणावरून लक्षात येते. शरद पवार यांनी भाजपा आणि युती सरकारच्या काळात ख्रिश्चन आणि मुस्लिमांना धोका असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर संभाजीनगर येथे प्रकरण झाले, बंटी पाटील यांच्या वक्तव्यानंतर कोल्हापुरात दंगली झाल्या. एक नॅरेटीव्ह सेट केला जात आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्त्वात राज्यातील गृहखाते उत्तम काम करीत आहे.


• अधिकार केंद्रीय संसदीय बोर्डाला


भाजपा-सेना युतीमध्ये कोण लढणार हे ठरविण्याचा अधिकार केंद्रीय संसदीय बोर्डाला आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे समन्वय करतील. स्थानिकांना काहीच ठरविण्याचा अधिकार नाही. भाजपा सेना युती विचारांची आहे त्यामुळे ती एकत्र राहणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे. ते सत्तेसाठी एकत्र आले आहेत. तिन्ही पक्षांचा विचार वेगळा आहे. तेथे तीन तिघाडा काम बिघाडा होणार आहे.


• भाजपा सेना युती घट्ट 


एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते विचाराने प्रगल्भ आहेत. सत्तेकरिता एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर यावा यासाठी काम करीत आहेत. भाजपा सेना युती घट्ट आहे. राज्यातील १३ कोटी जनतेने हे सरकार मान्य केले आहे. कुणी जाहिराती दिल्या, बॅनर, पोस्टर लावले तरी काहीच फरक पडत नाही. भाजपाच्या सदस्यांना पोस्टरबाजी करू नये अशा सूचना दिल्या आहेत. मोदी@9 अभियानातंर्गत भाजपा राज्यभर विविध कार्यक्रम राबवित आहे. त्यातून आम्ही जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहोत.


• आशीष देशमुख यांचा रविवारी प्रवेश 


भाजपाचा कोणताही कार्यकर्ता अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाही. बाकीच्या पक्षाला त्यांचा पक्ष वाढिवण्याचा अधिकार आहे. रविवारी १८ तारखेला कॉंग्रेसचे नेते आशीष देशमुख हे देवेंद्रजींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांनी पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपात पक्षप्रवेश वाढले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुका आम्ही जिंकू असा दावा त्यांनी यावेळी केला.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bawankules-demand-for-immediate-implementation-of-the-Uniform-Civil-Code</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 15 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने शर्ट न घालताच चक्क घेतली ऑनलाइन मीटिंग ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-official-of-the-education-department-held-an-online-meeting-without-wearing-a-shirt</link>
            <description>कोरोना काळात लॉकडाऊन लागल्यापासून डिजिटल पद्धतीनं म्हणजे ऑनलाईन मीटिंगमध्ये वाढ झाली आहे. यादरम्यान बहुतेक लोक झूम अॅपचा ऑनलाईन मीटिंगसाठी वापर करतात. मात्र अनेकदा झूम मीटिंगदरम्यानच लोक अशा काही चुका करतात की हा चर्चेचा विषय ठरतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. याची</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-15/5 news.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोरोना काळात लॉकडाऊन लागल्यापासून डिजिटल पद्धतीनं म्हणजे ऑनलाईन मीटिंगमध्ये वाढ झाली आहे. यादरम्यान बहुतेक लोक झूम अॅपचा ऑनलाईन मीटिंगसाठी वापर करतात. मात्र अनेकदा झूम मीटिंगदरम्यानच लोक अशा काही चुका करतात की हा चर्चेचा विषय ठरतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. याची त्याला शिक्षाही मिळाली आहे, उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याला शर्ट न घालता ऑनलाइन मीटिंगला आल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण महासंचालक विजय किरण आनंद यांनी त्वरीत कारवाई केली आणि व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान असा पोशाख घातल्याबद्दल अधिकाऱ्याला निलंबित केले.

शर्ट न घालता ऑनलाइन मीटिंग
मंगळवारी झालेल्या एका आढावा बैठकीत विजय किरण आनंद विविध जिल्ह्यांमध्ये नियुक्त अधिकाऱ्यांसोबत विभागीय प्रकल्पांच्या प्रगतीबाबत चर्चा करत असताना ही घटना घडली आहे. या मिटिंगदम्यान उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना या प्रकारामुळे शिक्षणाधिकाऱ्यांच्या कपड्यांमुळे उपस्थितांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. अधिकारी कोणत्या जिल्ह्यातील होता हे स्पष्ट नाही. मात्र, शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

कॉलवर उपस्थित असलेले इतर लोक या व्यक्तीला पाहून हैराण होतात. सोशल मीडियावरही याच बैठकिची सध्या चर्चा सुरु आहे. तर अनेकजण यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-official-of-the-education-department-held-an-online-meeting-without-wearing-a-shirt</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 15 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अनेक वर्षे विठ्ठलाच्या मंदिरात घडतोय हा चमत्कार, तुम्हाला माहितीय का? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Do-you-know-that-this-miracle-is-happening-in-the-temple-of-Vitthala-for-many-years</link>
            <description>पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात.



क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी म्हणतात. हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत.



देशभरातील वारकरी विठ्ठल मंदिरात जमतात आणि मनभरून विठोबाचं दर्शन घेतात. गेली अनेक वर्षे विठोबाच्या देवळात एक चमत्कार घडत आहे. पण त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण त्याबद्दल माहिती घेऊयात.



महाराष्ट्राचे आराध्यदैवत प्रभु विठ्ठल पांडुरंगाची आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-15/4 news.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात.



क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी म्हणतात. हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत.



देशभरातील वारकरी विठ्ठल मंदिरात जमतात आणि मनभरून विठोबाचं दर्शन घेतात. गेली अनेक वर्षे विठोबाच्या देवळात एक चमत्कार घडत आहे. पण त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण त्याबद्दल माहिती घेऊयात.



महाराष्ट्राचे आराध्यदैवत प्रभु विठ्ठल पांडुरंगाची आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा ही महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री करतात. ती सर्वोच्च शासकीय महापूजा असते. दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते. प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्रांप्रमाणे असतात. सव्वाचार वाजता काकड्याला सुरुवात होते. कान्ह्या हरिदास रचित ‘अनुपम्य नगर पंढरपूर’ ही आरती म्हटली जाते.



आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो. नंतर नित्यपूजा सुरू होते. त्यामध्ये प्रथम संकल्प, गणेशपूजा, भूमिपूजा, वरुणपूजा, शंखपूजा, घंटापूजा होते. त्यानंतर पुरुषसूक्ताचे पठण करत पूजा केली जाते. सकाळी ११ वाजता विविध पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.



विठोबा मंदिरात जमलेले शेकडो भाविक तन्मयतेने 'उठा उठा विठूराया' भूपाळी म्हणत असतात. विठूरायाजवळचे सेवेकरी पूजेच्या तयारीला लागलेले असतात. भगवंतांचे पादप्रक्षालन होते, आचमन दिले जाते. पुजारी देवाच्या अंगावरील हार-फुले काढून टाकून त्याजागी ताजे हार, पुष्पे व तुळशीपत्र पांडुरंगास अर्पण करतात.



देवास गंध लावतात. विठ्ठलाच्या अंगावरील वस्त्रे नीट करून धूप, दीप व लोणी खडीसाखरेचा, लाडू- दुधाचा भोग दाखवितात. यानंतर गाईच्या तुपात भिजविलेल्या खादीच्या नव्या कापडाने मध्यंतरात विठ्ठलांच्या मुखी लोण्याचा गोळा व तुलसीपत्राबून केली जाते.



विशेष म्हणाला लावलेला गोळा खाली पडत नाही तो विठोबाच्या ओठांवरच राहतो. तो काढायचा म्हटलं तर पुजाऱ्यांना हातानेच काढून घ्यावा लागतो. विशेष गोष्ट अशी की, जर ते लोणी शिळे असेल तर ते मुर्तीला राहत नाही. या नैवेद्यानंतर विठोबाला अभ्यंगस्नानानंतर श्रीवास संपूर्ण भरजरी पोशाख केला जातो. चंदनाचे लावून केशर कस्तुरी टिळा लागला जातो. नंतर धूप दीप लावला जातो.



पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात - चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात. पंढरपुराला मराठी संस्कृती घडविणाऱ्या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात.



पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते. हे मंदिर आता वाहून गेले आहे. पण त्याचा मोठा चौथरा शिल्लक आहे, त्याला चौफाळा म्हणतात.



नित्योपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती. रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास शेजारती केली जाते. प्रथम विठ्ठलमूर्तीची पाद्यपूजा होते. त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोषाख बदलला जातो. धोतर नेसवून अंगावर उपरणे घातले जाते. डोक्‍याला पागोटे बांधले जाते. पोषाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात.



देवाला गंध लावून नंतर हार घालतात. त्या वेळी ‘हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका’ इत्यादी आरत्या म्हटल्या जातात. शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेजारती संपते.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Do-you-know-that-this-miracle-is-happening-in-the-temple-of-Vitthala-for-many-years</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 15 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मासिक पाळीमध्ये होतात प्रचंड वेदना? मग 'या' रामबाण घरगुती उपायांनी मिळू शकतो आराम! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Heavy-pain-during-menstruation-Then-these-home-remedies-can-provide-relief</link>
            <description>महिलांसाठी मासिक पाळी खूप वेदनादायक असते. यादरम्यान मूड बदलणे, चिडचिड होणे, हात-पाय दुखणे, कंबरदुखी, पाठदुखी असे प्रकार सर्रास होतात. अशा परिस्थितीत महिलांनाही खूप अस्वस्थ वाटते. मासिक पाळीत क्रॅम्प्स आल्याने अनेक वेळा महिलांना दैनंदिन काम करता येत नाही. या काळात वेदना कमी करण्यासाठी अनेक महिला पेनकिलरही घेतात.

पेनकिलरचा वापर करण्याऐवजी, वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक पद्धती देखील वापरून पाहू शकता. येथे व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-06-15/3 news.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महिलांसाठी मासिक पाळी खूप वेदनादायक असते. यादरम्यान मूड बदलणे, चिडचिड होणे, हात-पाय दुखणे, कंबरदुखी, पाठदुखी असे प्रकार सर्रास होतात. अशा परिस्थितीत महिलांनाही खूप अस्वस्थ वाटते. मासिक पाळीत क्रॅम्प्स आल्याने अनेक वेळा महिलांना दैनंदिन काम करता येत नाही. या काळात वेदना कमी करण्यासाठी अनेक महिला पेनकिलरही घेतात.

पेनकिलरचा वापर करण्याऐवजी, वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक पद्धती देखील वापरून पाहू शकता. येथे वनौषधींचे तीन प्रकार सांगितले आहेत. मासिक पाळीच्या वेदनांसाठी तुम्ही या औषधी वनस्पती देखील घेऊ शकता. या औषधी वनस्पती वेदनाशामक म्हणून काम करतील.

आले

आल्याच्या वापरामुळे चहाची चव वाढते. आल्याचा वापर अनेक प्रकारच्या पदार्थांमध्येही केला जातो. आले हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. मासिक पाळी दरम्यान तुम्ही आले देखील घेऊ शकता. हे तुम्हाला वेदनापासून आराम देण्याचे काम करेल. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. तसेच सूज कमी करण्याचे काम करते. मासिक पाळीत तुम्ही एक कप आल्याचा चहा पिऊ शकता. हे तुम्हाला वेदनापासून आराम देण्याचे काम करेल.

ओवा

मासिक पाळी दरम्यान ओवा घेणे देखील खूप फायदेशीर आहे.ओव्यामध्ये कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन बी असते. त्यात मॅग्नेशियम देखील असते. ओव्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही आहेत. यामध्ये असलेले गुणधर्म पीरियड्स ब्लोटिंगपासूनही आराम देतात. मासिक पाळी नियमित करण्यासाठी ओवा खूप फायदेशीर आहे. ओवा मासिक पाळीच्या वेदनापासून आराम देण्याचे काम करते.

बडीशेप

बडीशेपमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. खाल्ल्यानंतरही अनेकजण माउथ फ्रेशनर म्हणून बडीशेप खातात. बडीशेप तुमच्या स्नायूंनाही आराम देते. कधीकधी पीरियड्स कॅम्प सहन करणे खूप कठीण होते.

या प्रकरणात, आपण एका कप पाण्यात बडीशेप उकळू शकता. हे पेय तुम्ही दिवसातून २ ते ३ वेळा मध घालून पिऊ शकता. हे मासिक पाळी नियमित करते. बडीशेप पिण्याने पाळीच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Heavy-pain-during-menstruation-Then-these-home-remedies-can-provide-relief</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 15 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Ashadhi Wari 2023 : विठू माऊलीच्या कानात मासोळ्या का आहेत? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Ashadhi-Wari-2023-Why-does-Vithu-Mauli-have-fish-in-her-ears</link>
            <description>आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीच. या दिवाळीत ना फराळ असतो ना तामझाम, ना फटाक्यांचा उत्साह ना नवे कपडे तरीही ती दिवाळी स्पेशल असते. दिवसरात्र चालत जेव्हा वारकरी विठूरायाच्या चरणी नतमस्तक होतात. तेव्हा वारकऱ्यांच सगळं दुख: संपतं.

विठू माऊलीचे रूप डोळाभर पहावे असेच आहे. अगदी निरखून पाहिलं तर विठूरायाच्या हनुवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहुन स्मितहास्य करतोय असेच दिसते. पांडूरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे.

दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात.

श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-15/2 news.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीच. या दिवाळीत ना फराळ असतो ना तामझाम, ना फटाक्यांचा उत्साह ना नवे कपडे तरीही ती दिवाळी स्पेशल असते. दिवसरात्र चालत जेव्हा वारकरी विठूरायाच्या चरणी नतमस्तक होतात. तेव्हा वारकऱ्यांच सगळं दुख: संपतं.

विठू माऊलीचे रूप डोळाभर पहावे असेच आहे. अगदी निरखून पाहिलं तर विठूरायाच्या हनुवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहुन स्मितहास्य करतोय असेच दिसते. पांडूरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे.

दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात.

श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत.

श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे.

वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे. माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो.

याचं खरं उत्तर असं की, विठोबाच्या कानात मासे नाहीत तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत. महाभारतात कर्णाला जन्मत: सुवर्णकुंडले आणि सुरर्ण कवच होते. तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे.

यामागची कथा अशी आहे की, एकदा एक कोळी पांडूरंगाना भेटायला उपहार द्ययला त्यांच्याकडे जातो. पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत, का कारण की तो एक मच्छिमार आहे न. आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय, पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना.

तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की..

"तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय. त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा. आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्विकार करेल, मग ते काही ही असू द्या. कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत.

आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेद्भाव्नेत अडकत नाही." असं सांगून ते त्या व्यक्ती कडून ते दोन मासे घेतात आणि सर्वाना समजल पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात.

एका अभंगात या मकर कुंडलांचा उल्लेख "मकर कुंडले तळपती श्रवनी" अर्थात कानात माश्याच्या आकाराचे कुंडल असलेलं होय.

पांडुरंग अर्थात 'पांढर्या रंगाचा' ना मग मूर्तीचा रंग काळा का ?? काही जण म्हणतात की पांडुरंगाचा खरा रंग पांढराच आहे. ज्यावेळेस आपण पूर्ण समाधीत असू किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतील. बहुतेक त्या ध्यानधारणेशी मस्त्य कुंडल, कमळ, वीट ह्यांचा काही संबंध असावा.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Ashadhi-Wari-2023-Why-does-Vithu-Mauli-have-fish-in-her-ears</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 15 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रेल्वेचा अपघात थांबवणारी कवच प्रणाली नक्की कसं काम करते; जाणून घ्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/How-exactly-does-the-rail-crash-prevention-system-work</link>
            <description>ओडिशातील बालासोर येथे मागील आठवड्यात रेल्वेचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या तीन गाड्यांपैकी एक मालगाडी होती तर दोन पॅसेंजर ट्रेन होती. तीन गाड्यांमधील धडकेत आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला असून ९०० लोक गंभीर जखमी आहेत.

या वेदनादायक अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर एवढा मोठा रेल्वे अपघात कसा घडला हे जाणून घेण्याचा प्रयत्न सर्वजण करत आहेत. दरम्यान, भारतीय रेल्वेच्या कवच प्रणालीबाबतही चर्चा सुरू आहे. ज्याचा डेमो रेल्वेने काही काळ दाखवला होता.

याचा एक डेमोही या वर्षाच्या सुरुवातीला दाखवण्यात आला होता, ज्यामध्ये दोन गाड्या समोरासमोर आल्यावर आपोआप थांबतात. के</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-15/1 news.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ओडिशातील बालासोर येथे मागील आठवड्यात रेल्वेचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या तीन गाड्यांपैकी एक मालगाडी होती तर दोन पॅसेंजर ट्रेन होती. तीन गाड्यांमधील धडकेत आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला असून ९०० लोक गंभीर जखमी आहेत.

या वेदनादायक अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर एवढा मोठा रेल्वे अपघात कसा घडला हे जाणून घेण्याचा प्रयत्न सर्वजण करत आहेत. दरम्यान, भारतीय रेल्वेच्या कवच प्रणालीबाबतही चर्चा सुरू आहे. ज्याचा डेमो रेल्वेने काही काळ दाखवला होता.

याचा एक डेमोही या वर्षाच्या सुरुवातीला दाखवण्यात आला होता, ज्यामध्ये दोन गाड्या समोरासमोर आल्यावर आपोआप थांबतात. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ४ मार्च २०२२ रोजी भारतीय रेल्वेच्या 'कवच' चाचणीत स्वतः भाग घेतला होता. 'कवच' प्रणालीमुळे रेल्वे अपघातांना आळा बसेल आणि प्रवाशांना चांगली सुरक्षा मिळेल, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले होते.

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय पथक तयार करण्यात आले आहे. ज्या मार्गावर हा रेल्वे अपघात झाला त्या मार्गावर रेल्वेची चिलखत यंत्रणा बसवण्यात आली नसल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. ट्रॅकला चिलखत यंत्रणा असती तर कदाचित एवढी मोठी रेल्वे दुर्घटना घडली नसती.

कवच प्रणाली काय आहे

आम्ही तुम्हाला सांगतो की कवच प्रणाली ही रेल्वेची स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे. हा अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा संच आहे. रेल्वे अपघाताला बळी पडू नये म्हणून प्रत्येक स्थानकावर एक किलोमीटर अंतरावर रेल्वे, ट्रॅक, रेल्वे सिग्नल सिस्टीममध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन यंत्रे बसवली जातात. या प्रणालीमध्ये अल्ट्रा हाय रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे इतर घटक जोडलेले असतात.

कवच प्रणाली कशी काम करते?

जर लोको पायलटने सिग्नल उडी मारली तर कवच प्रणाली सक्रिय होते. कवच प्रणाली कार्यान्वित होताच, ट्रेनच्या पायलटला अलर्ट पाठविला जातो. एवढेच नाही तर आर्मर सिस्टीम ट्रेनच्या ब्रेकचाही ताबा घेते. कवच यंत्रणेला दुसरी ट्रेन रुळावर येत असल्याचे आढळून आल्यास ती पहिल्या ट्रेनची हालचालही थांबवते.

भारतीय रेल्वेची कवच प्रणाली ज्या ट्रॅक आणि मार्गावर बसवली आहे, त्या ट्रॅकवर धावणाऱ्या ट्रेनच्या हालचालींवरही नजर ठेवते. आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत सांगूया की जेव्हा दोन गाड्या एका ट्रॅकवर येतात तेव्हा ही प्रणाली सक्रिय होते. कवच यंत्रणा दोन्ही गाड्या ठराविक अंतरावर थांबवते.

भारतीय रेल्वेने रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशनच्या मदतीने ही आर्मर सिस्टीम तयार केली आहे. रेल्वेने २०१२ मध्ये या आर्मर सिस्टिमवर काम सुरू केले. सुरुवातीला या प्रकल्पाचे नाव Train Collision Avoidance System असे होते. ट्रेनचे शून्य अपघाताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी रेल्वेने ही चिलखत प्रणाली तयार केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/How-exactly-does-the-rail-crash-prevention-system-work</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 15 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ निवडणूक घ्या, लोकं स्वतःच लोकप्रियता सांगतील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/ncp-state-president-Jayant-Patil-reacted-on-shivsena-bjps--advertisement-issue</link>
            <description>-जयंत पाटील यांची जाहिरात प्रकरणी प्रतिक्रिया


-रामटेक, गडचिरोली व अमरावतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विदर्भातील गडचिरोली, रामटेक, वर्धा आणि अमरावती या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. रामटेक आणि गडचिरोलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


अमरावतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत काही तांत्रिक कारणामुळे पक्षाने अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-15/image (95).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[-जयंत पाटील यांची जाहिरात प्रकरणी प्रतिक्रिया


-रामटेक, गडचिरोली व अमरावतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विदर्भातील गडचिरोली, रामटेक, वर्धा आणि अमरावती या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. रामटेक आणि गडचिरोलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


अमरावतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत काही तांत्रिक कारणामुळे पक्षाने अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने त्या उमेदवाराला निवडून दिले ते आज पक्षासोबत नाही मात्र ती जागा आपणच लढावी यासाठीही तेथील कार्यकर्ते आग्रही आहेत असेही जयंत पाटील म्हणाले. 


महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही. पवारसाहेबांच्या उपस्थितीत आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत. ज्याठिकाणी आमची ताकद आहे त्या मतदारसंघाचा आम्ही आढावा घेत आहोत असेही जयंत पाटील यांनी सांगितले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अज्ञात समर्थकाने काल मंगळवारी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या ज्यात फक्त मोदीजी आणि शिंदे यांचाच फोटो होता. महाराष्ट्रात शिंदे लोकप्रिय किती याची माहिती त्या जाहिरातीत देण्यात आली होती. या जाहिरातीनंतर 'वरून डोळे वटारण्यात आले' असेल आणि म्हणून डोळे वटारल्यानंतर आज लगेच नवी जाहिरात देण्यात आली त्यात फडणवीसांसह सर्वांचे रीतसर फोटो छापले गेले आहे असा अंदाज जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 


आज शेतकरी हवालदिल झाला आहे, पाऊस नसल्याने मोठे संकट त्याच्यासमोर आहे मात्र या सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. या सरकारचा फक्त जाहिरातबाजीवर भर आहे. वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांवर सतत यांचे फोटो दाखवले जात आहेत. शिंदे गटात आणि भाजपमध्ये अंतर्गत युद्ध दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? त्यांच्यावर काही दबाव आहे का ? म्हणून जाहिराती बदलाव्या लागत आहे अशी शंका येते. कसे वागावे याची मार्गदर्शक तत्वे कोणी तरी मुख्यमंत्र्यांना घालून देत आहे का ? असे अनेक प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केले. 


देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंमध्ये वाद जरी झाले असतील तरी ते सर्व मिटवून घेतील. कारण ही सत्ता स्थापन करत असताना दोघांनी मोठी तडजोड केली आहे. महाविकास आघाडीची त्यांना प्रचंड भीती आहे त्यामुळे ते जुळवून घेतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 


हा काही सर्व्हे करायचा वेळ नाही, मात्र सर्व्हेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. ही वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. मात्र सरकार सर्व्हे करून स्वतःची लोकप्रियता तपासण्यात व्यस्त आहे. हे सरकार ना जिल्हा परिषद निवडणुका घेत आहे ना मनपा निवडणुका घेत आहे. निवडणूक घ्या लोकं स्वतःच लोकप्रियता सांगतील असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/ncp-state-president-Jayant-Patil-reacted-on-shivsena-bjps--advertisement-issue</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 14 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जगात बेरोजगारीची लाट   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/World-Statistics-unemployment-rate-report-2023</link>
            <description>आर्टिफिशियल इंटॅलिजंट्स, चॅट जीटीपी यामुळे जगभरात नोक-यांवर गडांतर येणार असल्याचे भाकीत केले जात आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे जगभरात आतापर्यंत 4 हजार जणांना नोक-या गमवाव्या लागल्याचे एका आकडेवारीनुसार पुढे आले.
या सर्वांमध्ये जगातील विविध देशांमध्ये असलेली रोजगाराची स्थिती आणि बेरोजगारीचे प्रमाण याकडे लक्ष वेधले जात आहे. वर्ल्ड स्टॅटेस्टिक्स ने नुकतीच एक आकडेवारी जारी केली. त्यात त्यांनी जगभरातील बेरोजगारीचे प्रमाण मांडले आहे.
वर्ल्ड स्टॅटेटिक्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बेरोजगारी नायजेरियामध्ये आहे. या देशात बेरोजगारीचे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-06-14/unemployed.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आर्टिफिशियल इंटॅलिजंट्स, चॅट जीटीपी यामुळे जगभरात नोक-यांवर गडांतर येणार असल्याचे भाकीत केले जात आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे जगभरात आतापर्यंत 4 हजार जणांना नोक-या गमवाव्या लागल्याचे एका आकडेवारीनुसार पुढे आले.
या सर्वांमध्ये जगातील विविध देशांमध्ये असलेली रोजगाराची स्थिती आणि बेरोजगारीचे प्रमाण याकडे लक्ष वेधले जात आहे. वर्ल्ड स्टॅटेस्टिक्स ने नुकतीच एक आकडेवारी जारी केली. त्यात त्यांनी जगभरातील बेरोजगारीचे प्रमाण मांडले आहे.
वर्ल्ड स्टॅटेटिक्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बेरोजगारी नायजेरियामध्ये आहे. या देशात बेरोजगारीचे प्रमाण हे 33.3 टक्के आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा नंबर लागतो. दक्षिण आफ्रिकेमध्ये 32.9 टक्के तर बोस्निया आणि हर्जेगोव्हिनामध्ये 29.28 टक्के बरोजगारी आहे. संपूर्ण आकडेवारीमध्ये भारताचा क्रमांक कितवा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर भारतातील बेरोजगारीचे प्रमाण 7.8 टक्के एवढे असून जगात भारताचा 14वा क्रमांक लागतो. वर्ल्ड स्टॅटेस्टिक्स नुसार पाकिस्तानमधील बेरोजगारीचे प्रमाण हे भारतापेक्षा कमी आहे. पाकिस्तान 20व्या क्रमांकावर असून त्यांचे प्रमाण 6.5 टक्के असल्याचे दर्शविण्यात आले आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सर्वात कमी बेरोजगारी कुठे आहे? तर त्याचे उत्तर आहे. कतार. कतारमध्ये अवघे 0.1 टक्के बेरोजगारीचे प्रमाण आहे. यापोठोपाठ कंबोडिया, थायलंड, सिंगापूर, स्वित्झर्लंड या देशांमध्ये देखील बेरोजगारीचे प्रमाण कमी आहे.
 
वर्ल्ड स्टॅटेस्टिक्स नुसार जगातील बेरोजगारीचे प्रमाण
नायजेरिया - 33.3%
दक्षिण आफ्रिका - 32.9%
बोस्निया आणि हर्जेगोव्हिना - 29.28%
इराक - 15.55%
स्पेन - 13.26%
ग्रीस - 11.2%
कोलंबिया - 10.7%
तुर्की - 10.2%
इराण 9.7%
उरूग्वे - 8.8%
चिले - 8.7%
ब्राझिल - 8.5%
इटली - 7.8%
भारत - 7.8%
स्वीडन - 7.5%
पोर्तुगाल - 7.2%
इजिप्त - 7.1%
फ्रान्स - 7.1%
युरो क्षेत्र - 6.5%
पाकिस्तान - 6.5%
पॅराग्वे - 6.5%
व्हेनेझुएला - 6.4%
अर्जेंटिना - 6.3%
ऑस्ट्रिया - 5.9%
बेल्जियम - 5.6%
जर्मनी - 5.6%
इंडोनेशिया - 5.45%
चीन - 5.2%
कॅनडा - 5.2%
सौदी अरेबिया - 4.8%
बांगलादेश - 4.7%
फिलीपिन्स - 4.5%
यूके 3.9%
इरलँड - 3.8%
ऑस्ट्रेलिया - 3.7%
यूएस - 3.7%
नॉर्वे - 3.5%
नेदरलँड - 3.4%
रशिया - 3.3%
मेक्सिको - 2.8%
यूएई - 2.75%
जपान - 2.6%
दक्षिण कोरिया - 2.6%
डेन्मार्क - 2.4%
व्हिएतनाम - 2.25%
स्वित्झर्लंड - 1.9%
सिंगापूर - 1.8%
थायलंड - 1.05%
कंबोडिया - 0.36%
कतार - 0.1%


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/World-Statistics-unemployment-rate-report-2023</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 14 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सरकारी नोकरीची संधी दवडू नका!  (सहकार आयुक्तालयात 751 पदांची भरती) ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Dont-miss-the-opportunity-of-government-job</link>
            <description>पुणे. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. येथील सहकार आयुक्‍तालयामध्ये 751 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सहकार आयुक्तालयांतर्गत 751 पदांची भरती लवकरच करण्यात येणार असून, त्यापैकी 448 लिपिक आणि टंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाणार आहे. 15 ऑगस्ट पूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती आयुक्तालयाने दिली. त्यामध्ये सहकार आयुक्तालयात 26,</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-06-14/government-jobs.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. येथील सहकार आयुक्‍तालयामध्ये 751 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सहकार आयुक्तालयांतर्गत 751 पदांची भरती लवकरच करण्यात येणार असून, त्यापैकी 448 लिपिक आणि टंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाणार आहे. 15 ऑगस्ट पूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती आयुक्तालयाने दिली. त्यामध्ये सहकार आयुक्तालयात 26, मुंबई- 36, कोकण - 25, पुणे - 38, कोल्हापूर - 30, औरंगाबाद -33, नाशिक- 66, लातूर- 36, अमरावती- 33, नागपूर- 43 लिपिकांच्या तर लेखापरीक्षकांमध्ये मुंबईतील 29, पुणे - 17, कोल्हापूर- 9, औरंगाबाद - 19, नाशिकमधील 8 पदांचा समावेश आहे. त्याबाबत राज्यातील सर्व विभागीय सह निबंधकांनी त्यांच्याकडील प्रशासन व लेखापरीक्षकांची सरळसेवा बिंदूनामावली नुसार आरक्षणानुसार पदे निश्चित करावीत आणि त्यानुसारचे मागणीपत्र सहकार आयुक्तालयात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
महत्वाची पदभरती
सहकार विभागातील गट 'क' संवर्गातील 303 पदांच्या भरतीसाठी आयुक्तालयाने टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसबरोबर करार केला असून 15 ऑगस्टपूर्वी ही नोकरभरती प्रक्रिया पूर्ण होईल. या पदांमध्ये उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, सहकार अधिकारी श्रेणी एक व सहकार अधिकारी श्रेणी दोन, वरिष्ठ लिपिक, सहायक सहकार अधिकारी, लघुटंकलेखक व लेखापरीक्षक श्रेणी दोन या पदांचा समावेश आहे. गट 'क' संवर्गातील पदांमध्ये सहकार आयुक्तालय मुख्यालयात 29, पुणे - 23, कोल्हापूर - 26, अमरावती - 36, औरंगाबाद - 24, नाशिक - 40, कोकण - 27, मुंबई - 23, लातूर - 30, नागपूर - 38 व लेखापरीक्षकांची 7 पदे नाशिक जिल्ह्यासाठी भरण्यात येतील. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार असून, त्याची प्रक्रिया पूर्ण होताच कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी  https://sahakarayukta.maharashtra.gov.in/SITE/Home/Home.aspx 
या संकेतस्थळाला भेट द्या.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Dont-miss-the-opportunity-of-government-job</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 14 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बॉलिवूडचे टॉप स्टॉर घेतात एवढे मानधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Bollywood-top-stores-take-so-much-remuneration</link>
            <description>बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारे एकापेक्ष एक स्टार आहेत, जे एका चित्रपटासाठी भरमसाठ फी घेतात. असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्या फीमुळे चित्रपटाचे बजेट बिघडते.



या यादीत आमिर खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांचा समावेश आहे.



शाहरुख खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे. प्रत्येक चित्रपट नि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-14/pngtree-bollywood-indian-cinema-sparkling-text-on-red-curtain-background-image_1917168.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारे एकापेक्ष एक स्टार आहेत, जे एका चित्रपटासाठी भरमसाठ फी घेतात. असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्या फीमुळे चित्रपटाचे बजेट बिघडते.



या यादीत आमिर खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांचा समावेश आहे.



शाहरुख खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे. प्रत्येक चित्रपट निर्मात्याला शाहरूखला त्याच्या चित्रपटात घेणं परवजत नाही. कारण एका चित्रपटासाठी तो 100 ते 150 कोटी रुपयांपर्यंत फी घेतो.





सलमान खान देखील निर्मात्यांकडून भरमसाठ फी घेतो. टायगर 3 या आगामी चित्रपटासाठी त्याने 130 कोटी रुपये घेतल्याची माहिती आहे. एवढ्या पैशातून एक अख्खा सिनेमा बनवला जाईल.





अक्षय कुमार गेल्या काही काळापासून बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकलेला नाही. मात्र त्याचा त्याच्या स्टारडमवर काहीच परिणाम झालेला नाही. आजही निर्माते त्याला भरमसाठ फी देऊन सिनेमात घेण्यास तयार आहेत. अक्षय कुमार एका चित्रपटात काम करण्यासाठी 80 ते 100 कोटी रुपये मानधन घेतो.





आमिर खानची फी घेण्याची पद्धत वेगळी आहे. रिपोर्ट्सनुसार, तो एका चित्रपटासाठी 100 ते 150 कोटी रुपये घेतो. इतकंच नाही तर तो चित्रपट सुपरहिट झाला तर नफ्याच्या 75 टक्के रक्कमही घेणार, अशी अट तो निर्मात्यांसमोर ठेवतो.





रणबीर कपूर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे बहुतेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतात. आपल्या नव्या अॅनिमल चित्रपटासाठी त्याने 70 कोटी रुपयांची फी घेतल्याचे सांगितले जात आहे. 



 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Bollywood-top-stores-take-so-much-remuneration</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 14 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पाचवी,आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Maharashtra-Governments-decision-to-increase-the-scholarship-amount-for-5th-8th-students</link>
            <description>पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-06-14/school-4col.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी ५ हजार रुपये प्रति वर्ष आणि आठवीसाठी ७ हजार ५०० प्रति वर्ष अशी शिष्यवृत्ती राहील. ही शिष्यवृत्ती २०२३-२४ पासून लागू राहील. संच एच आणि संच आय करिता २० हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. पाचवी नंतर ३ वर्षांकरिता आणि आठवी नंतर २ वर्षांकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते.  मात्र, गेल्या १३ वर्षात यात वाढ झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांस दर महिन्याला ५०० रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यांस दरमहिन्याला ७५० अशी शिष्यवृत्ती मिळेल. ही शिष्यवृत्ती १० महिन्यांसाठी असते.
सध्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता किमान २५० रुपये ते कमाल १००० रुपये प्रति वर्ष तर माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी किमान ३०० ते कमाल १५०० प्रति वर्ष एवढी संचनिहाय शिष्यवृत्ती देण्यात येते.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Maharashtra-Governments-decision-to-increase-the-scholarship-amount-for-5th-8th-students</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 14 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रील बनवणे जीवावर बेतले; असा झाला अपघात अन् तो.. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/A-young-boy-from-Thakurli-died-desperate-to-make-a-reel</link>
            <description>सध्या मोबाइलवर ‘रिल्स’ बनवून सोशल मीडियावर अपलोड करण्याचे जणू फॅडच आले आहे. समाजमाध्यमांवर मिळणाऱ्या लाईक्स प्रतिष्ठेशी जोडून पाहिल्या जात आहेत. यातूनच तरुण व मुले जीव धोक्यात घालून रिल्स बनवत आहेत. यामुळे अनेक अपघात होत आहेत. आता ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीजवळ असलेल्या ठाकुर्ली येथील एका तरुणाला रील बनवणं जीवावर बेतलं आहे. 
ठाकुर्ली पंप हाऊस येथे रील बनवत अस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-06-14/image (94).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सध्या मोबाइलवर ‘रिल्स’ बनवून सोशल मीडियावर अपलोड करण्याचे जणू फॅडच आले आहे. समाजमाध्यमांवर मिळणाऱ्या लाईक्स प्रतिष्ठेशी जोडून पाहिल्या जात आहेत. यातूनच तरुण व मुले जीव धोक्यात घालून रिल्स बनवत आहेत. यामुळे अनेक अपघात होत आहेत. आता ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीजवळ असलेल्या ठाकुर्ली येथील एका तरुणाला रील बनवणं जीवावर बेतलं आहे. 
ठाकुर्ली पंप हाऊस येथे रील बनवत असताना एक तरुण विहिरीत पडला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा शोध घेतला. दरम्यान, तरुणाचा मृत्यू झाला असून तब्बल ३२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलं. बिलाल सोहिल शेख असे तरुणाचे नाव आहे.
ठाकुर्ली येथील पंप हाऊसमधील खोल विहिरीत पडून बिलाल या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिलाल दोन मित्रांसह शनिवारी सायंकाळी ठाकुर्ली येथील पंपहाउस येथे रील बनवण्यासाठी गेला होता. रील काढताना बिलाल तोल जाऊन विहिरीत पडला. दरम्यान, त्याच्या दोन मित्रांनी ही माहिती विष्णूनगर पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी तरुणांचा शोध सुरू केला. पोलीस ठाण्याचे अधिकारी रामचंद्र महाला, विनय कोयंदे, राजेश कासवे, केदार मराठे, महिला कर्मचारी या पथकांनी सदर ठिकाणी शोध कार्य सुरु केले होते.
या विहिरीत प्रचंड गाळ असल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या. तसेच विहीर खोल असल्यामुळे वेळही लागत होता. अखेर ३२ तासांच्या प्रयत्नानंतर बिलालचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, बिलाल मुंब्रा येथे राहत असताना केवळ रील काढण्यासाठी म्हणून तो ठाकुर्लीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/A-young-boy-from-Thakurli-died-desperate-to-make-a-reel</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 14 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सारंकाही शोधून देणाऱ्या Google चा फुल फॉर्म कधी शोधलाय का? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Ever-searched-for-Googles-full-form-search-engine</link>
            <description>अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजेशिवाय सोशल मीडिया हे देखील आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले आहे. यामध्ये गुगल ही अशी गोष्ट आहे ज्याच्याशिवाय आपलं आयुष्य अर्धवट आहे, असे म्हंटले तरी वावगं ठरणार नाही.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-06-14/0f13e442a93df81d71e7d0b0bc012064_XL-14.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजेशिवाय सोशल मीडिया हे देखील आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले आहे. यामध्ये गुगल ही अशी गोष्ट आहे ज्याच्याशिवाय आपलं आयुष्य अर्धवट आहे, असे म्हंटले तरी वावगं ठरणार नाही.

Google हे सर्च इंजिन आहे हे सर्वांनाच माहित असेल. अमुक एखादी गोष्ट, माहिती शोधायची म्हटलं सरळ हात मोबाईलकडे जातो आणि गूगल केलं जातं. पण सारंकाही शोधून देणाऱ्या गूगलचा फूल फॉर्म काय आहे, माहित आहे? किंवा कधी तो शोधलाय का? नाही ना… बरं तर आज आम्ही तुम्हाला तेच सांगाणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल…

दैनंदिन जीवनात वापर करणाऱ्या Google चा फुल फॉर्म ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप लँग्वेज ऑफ अर्थ आहे. आताच्या काळात कोट्यावधी लोक रोज गुगलचा वापर करत असतात मात्र काही मोजक्याच लोकांना याचा फुल फॉर्म माहित असेल. आपल्या आपल्याला न माहित असलेल्या गोष्टी शोधण्यासाठी गुगलचा वापर करत असतो.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Ever-searched-for-Googles-full-form-search-engine</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 70 हजार तरुणांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्र वितरीत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Appointment-letter-distributed-to-70-thousand-youth-by-the-Prime-Minister</link>
            <description>केंद्र सरकारचे विविध विभाग तसेच संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 70,000 तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला पंतप्रधानांनी संबोधित देखील केले.
देशभरातून निवडण्यात आलेले हे उमेदवार आता केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा, टपाल, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, लेखापरीक्षण तसेच लेखा विभाग, अशा विविध विभागांमध्ये तसेच संरक्षण, महसूल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, अणुउर्जा, रेल्वे, गृह व्यवहार इत्यादी अनेक केंद्रीय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-13/1C23W.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केंद्र सरकारचे विविध विभाग तसेच संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 70,000 तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला पंतप्रधानांनी संबोधित देखील केले.
देशभरातून निवडण्यात आलेले हे उमेदवार आता केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा, टपाल, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, लेखापरीक्षण तसेच लेखा विभाग, अशा विविध विभागांमध्ये तसेच संरक्षण, महसूल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, अणुउर्जा, रेल्वे, गृह व्यवहार इत्यादी अनेक केंद्रीय मंत्रालयांमध्ये सेवेत कार्यरत होतील.
देशभरात विविध राज्यांमध्ये देखील अशाच प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून तेथे उपस्थित केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले जात आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे तसेच नागपूर या शहरांमध्ये हे मेळावे आयोजित करण्यात आले.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर ॲकॅडमी ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या सभागृहात आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नवनियुक्त उमेदवारांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. केंद्रीय आर्थिक सेवा विभागाच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे या सहाव्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
मुंबईत झालेल्या या मेळाव्यामध्ये 452 उमेदवारांना प्रत्यक्षपणे तर 284 उमेदवारांना आभासी पद्धतीने नियुक्तीपत्रे सुपूर्द करण्यात आली. हे नवनियुक्त उमेदवार भारतीय नौदल, सीडीएस, सिडबी,सीपीडब्ल्यूडी, जीआयसी, माझगाव गोदी,केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालय, संरक्षण मंत्रालय,उच्च शिक्षण मंत्रालय -आयआयटी मुंबई, संरक्षण मंत्रालय-डीआरडीओ, सीजीएसटी, भारतीय रेल्वे, भारतीय टपाल विभाग, सीबीडीटी यांसह सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांच्या सेवेत सामावून घेतले जाणार आहेत.
नागपूरच्या धरमपेठ येथील वनामती संस्थेच्या सभागृहात रोजगार मेळ्याअंर्गत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शासकीय नोकरीप्राप्त सुमारे 400 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी प्रत्येकाने जीवनामध्ये कुठलेही कौशल्य आत्मसात करून त्याचा जीवनात उपयोग करून स्वावंलबी व्हावे, स्वयंरोजगाराची कास धरावी त्याचप्रमाणे रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे व्हावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. केले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Appointment-letter-distributed-to-70-thousand-youth-by-the-Prime-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महिलांना भरघोष व्याजदर देणारी योजना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Commerce/A-scheme-that-offers-women-a-higher-rate-of-interest</link>
            <description>महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जर एखाद्या महिलेला पैसे वाचवायचे असतील तर ही बातमी तिच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. महिला सन्मान बचत पत्र योजना या आर्थिक वर्षात संपूर्ण भारतातील टपाल विभागाने नुकतीच सुरू केली आहे. ही योजना 1 एप्रिलपासून सुरू झाली असून ती दोन वर्षे सुरू राहण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-06-13/Mahila-Samman-Saving-Certificate.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जर एखाद्या महिलेला पैसे वाचवायचे असतील तर ही बातमी तिच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. महिला सन्मान बचत पत्र योजना या आर्थिक वर्षात संपूर्ण भारतातील टपाल विभागाने नुकतीच सुरू केली आहे. ही योजना 1 एप्रिलपासून सुरू झाली असून ती दोन वर्षे सुरू राहणार आहे.
 
महिलांच्या आर्थिक समावेशन आणि सक्षमीकरणासाठी ही योजना टपाल विभागाने सुरू केली आहे. ज्याचा आकर्षक आणि उच्च व्याजदर 7.5 टक्के आहे. योजनेतील किमान रक्कम रु. 1000/- आणि कमाल मर्यादा रक्कम रु. 200000/- पर्यंत महिला सन्मान बचत प्रमाणपत्रे घेता येतील. यासोबतच खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 2 वर्षांचा आहे. यामध्ये महिला व मुलींकडूनही मोठी उत्सुकता दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे येथे त्यांना त्यांच्या बचतीवर चांगले व्याज मिळत आहे.
 
या योजनेंतर्गत महिला आणि मुली विशेष परिस्थितीत त्यांचे खाते मुदतीपूर्वी बंद करू शकतात. खाते उघडण्यासाठी खाते उघडण्याचा फॉर्म, आधार आणि पॅन कार्ड, जमा रकमेसह धनादेश जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जमा करता येईल. या योजनेची सुविधा प्रत्येक जिल्ह्यातील सर्व गावे व तहसीलमधील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. ही योजना महिला व मुलींसाठी उपलब्ध आहे. महिला तिच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून यासंबंधी माहिती मिळवू शकते
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Commerce/A-scheme-that-offers-women-a-higher-rate-of-interest</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिशा पटाणी किती शिकली आहे माहिती आहे का? व्हायचं होतं पायलट पण झाली अभिनेत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Do-you-know-how-much-Disha-Patani-has-learnt</link>
            <description>दिशा पटाणी एक प्रसिद्ध भारतीय मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. तेलुगू चित्रपट 'लोफर' मधून पदार्पण करण्यापूर्वी, ती मॉडेलिंग जगतातील एक प्रसिद्ध चेहरा होती.बॉलीवूड चित्रपट "एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी" मधील 'प्रियांका झा' च्या भूमिकेसाठी दिशा पटाणी प्रसिद्ध आहे. बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक असलेल्या दिशाचं शिक्षण माहिती आहे का..?दिशा पटाणीला खरंतर एयरफोर्स पायलट व्हायचे होते पण तिने मॉडेलिंग पासून सुरुवात केली, आणि आज दिशा प्रस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-13/disha-patani-bollywood-4k.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दिशा पटाणी एक प्रसिद्ध भारतीय मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. तेलुगू चित्रपट 'लोफर' मधून पदार्पण करण्यापूर्वी, ती मॉडेलिंग जगतातील एक प्रसिद्ध चेहरा होती.बॉलीवूड चित्रपट "एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी" मधील 'प्रियांका झा' च्या भूमिकेसाठी दिशा पटाणी प्रसिद्ध आहे. बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक असलेल्या दिशाचं शिक्षण माहिती आहे का..?दिशा पटाणीला खरंतर एयरफोर्स पायलट व्हायचे होते पण तिने मॉडेलिंग पासून सुरुवात केली, आणि आज दिशा प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा पटाणीचा जन्म 13 जून 1992 रोजी बरेली (उत्तर प्रदेश) येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव जगदीश सिंग पटाणी असून ते पोलीस अधिकारी आहेत. दिशा राजपूत कुटुंबातील आहे. दिशा पटाणीचे कुटुंब मूळचे उत्तराखंडमधील टनकपूर येथील अंबागचे आहे. वडिलांच्या नोकरीमुळे कुटुंबाला बरेली येथे स्थलांतरित व्हावे लागले.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिशा, लखनऊच्या एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंगची पदवी घेण्यासाठी दाखल झाली.जेव्हा ती नोएडामधून बी.टेक करत होती, तेव्हा तिला काही मॉडेलिंग प्रोजेक्ट्स मिळाले आणि म्हणून तिने तिचे शिक्षण अर्धवट सोडले. तिने त्यावेळी हिरोपंतीसाठी ऑडिशनही दिले होते पण ती नाकारण्यात आली होती.दिशाने एमिटी विद्यापीठामध्ये पदवीचे शिक्षण घेत असताना एक मॉडेलिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. ज्यामध्ये ती विजयी ठरली होती. त्यानंतर दिशाने अनेक मॉडेलिंगच्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.दिशाने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात दिशा पहिली रनरअप ठरली होती. मॉडेलिंग करत असतानाच दिशाने पूर्णवेळ याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता.दिशाने यानंतर 2016 मध्ये 'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केले.दिशा पटाणीने यानंतर सलमानसोबत भारत चित्रपटात एक आयटम सॉंग आणि बाघी 3 मध्ये ही एका आयटम नंबरमध्ये काम केले आहे. दिशाने बाघी 2, मलंग, राधे आदी सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारुन चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे. 


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Do-you-know-how-much-Disha-Patani-has-learnt</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सीएच्या परीक्षेत महिला कॅटेगरीमध्ये पहिली रँक मिळवला पण नंतर कपडे धुण्याचा व्यवसाय सुरू केला...  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/She-secured-the-first-rank-in-the-womens-category-in-the-CA-exam-but-later-started-a-laundry-business</link>
            <description>राजस्थानमधील उदयपूरच्या 34 वर्षीय अपेक्षा सिंघवीनी पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा पास केली होती.
त्यांनी आयुष्यातील दहा वर्ष मोठमोठ्या संस्थांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम केलं. 2021 मध्ये त्यांना वीस लाख रुपयांचं पॅकेज होतं, मात्र ती नोकरी सोडून त्यांनी लाँड्री उद्योग सुरू केला. त्यांनी उचललेल्या या पावलामुळे सर्वचजण चकीत झाले.
उदयपूरच्या भुवाना मध्ये त्यांनी त्यांचा लॉन्ड्री प्लांट सुरू केलाय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-06-13/61YMOvbNuVL.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राजस्थानमधील उदयपूरच्या 34 वर्षीय अपेक्षा सिंघवीनी पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा पास केली होती.
त्यांनी आयुष्यातील दहा वर्ष मोठमोठ्या संस्थांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम केलं. 2021 मध्ये त्यांना वीस लाख रुपयांचं पॅकेज होतं, मात्र ती नोकरी सोडून त्यांनी लाँड्री उद्योग सुरू केला. त्यांनी उचललेल्या या पावलामुळे सर्वचजण चकीत झाले.
उदयपूरच्या भुवाना मध्ये त्यांनी त्यांचा लॉन्ड्री प्लांट सुरू केलाय. आज या लॉन्ड्रीमध्ये उदयपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पन्नास हॉटेल्सचे कपडे धुण्यासाठी येतात.
खरं तर 2021 मध्ये या लॉन्ड्री प्लांटची सुरुवात झाली होती. स्वतःचं काहीतरी सुरू करण्याची उमेद घेऊन अपेक्षा सिंघवी यांनी स्वेच्छेने चार्टर्ड अकाउंटंटच्या नोकरीचा राजीनामा दिला.
अपेक्षा सिंघवी सांगतात, "मी नोव्हेंबर 2009 मध्ये सीए फायनलची परीक्षा दिली. सीए इंटरमध्ये ऑल इंडिया 28 वी, सीएस फाऊंडेशनमध्ये ऑल इंडिया तिसरी तर महिला कॅटेगरीमध्ये पहिली रँक मिळाली."
त्या पुढे सांगतात, "2011 च्या जानेवारी महिन्यात मला गोव्यात वेदांता ग्रुपमध्ये पहिली नोकरी लागली. मी तिथे दोन वर्ष काम केलं. त्यानंतर मी हिंदुस्थान झिंकच्या उदयपूर हेड क्वार्टरमध्ये आणि देबारी मध्ये आठ वर्ष काम केलं. जुलै 2021 मध्ये माझं पॅकेज वाढून वीस लाख रुपये झालं होतं, पण मी नोकरीचा राजीनामा दिला."
चार्टर्ड अकाउंटंट आणि लॉन्ड्री या दोन्ही कामांचा दूरदूर पर्यंत संबंध नाही. अपेक्षा यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय, ओळखीचे आणि मित्रपरिवार सगळ्यांनाच धक्का बसला.
अपेक्षा यांनी सलग दोन वर्ष मेहनत घेतली आणि लॉन्ड्रीचं काम वाढवलं. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं सिद्ध झालं. अपेक्षा सांगतात, "सुरुवातीच्या काळात फक्त पाच क्लायंट होते. पण आज उदयपूरमधील पन्नास हॉटेल्स आमचे क्लायंट आहेत. नवीन क्लायंट जोडण्यासाठी मी सतत उदयपूरमधील हॉटेल्सला भेटी देत असते."




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/She-secured-the-first-rank-in-the-womens-category-in-the-CA-exam-but-later-started-a-laundry-business</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रक्तदानाबद्दलचे  महत्त्वाचे समजगैरसमज....जाणून घ्या ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Important-misconceptions-about-blood-donation-Find-out</link>
            <description>जगभरात 14 जून हा दिवस 'जागतिक रक्तदान दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रक्तदानाची गरज, त्याचं महत्त्व आणि फायदे याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. ‘जागतिक रक्तदान दिना’ची थीम दरवर्षी बदलत असते. 2023 या वर्षीच्या ‘जागतिक रक्तदान दिना’ची थीम “Give blood, give plasma, share life, share often” अशी आहे. रक्तदानाबद्दलचे महत्त्वाचे समजगैरसमज  जाणून घ्या. 

रक्तदान कोण करू शकतं?

रक्तदान करताना तुमचं आरोग्य उत्तम असणं गरजेचं असतं. उत्तम आरोग्य असलेला कोणताही पुरुष आणि स्त्री रक्तदान करू शकतात.
नॅशनल ब्लड ट्रान्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-06-13/OIP (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जगभरात 14 जून हा दिवस 'जागतिक रक्तदान दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रक्तदानाची गरज, त्याचं महत्त्व आणि फायदे याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. ‘जागतिक रक्तदान दिना’ची थीम दरवर्षी बदलत असते. 2023 या वर्षीच्या ‘जागतिक रक्तदान दिना’ची थीम “Give blood, give plasma, share life, share often” अशी आहे. रक्तदानाबद्दलचे महत्त्वाचे समजगैरसमज  जाणून घ्या. 

रक्तदान कोण करू शकतं?

रक्तदान करताना तुमचं आरोग्य उत्तम असणं गरजेचं असतं. उत्तम आरोग्य असलेला कोणताही पुरुष आणि स्त्री रक्तदान करू शकतात.
नॅशनल ब्लड ट्रान्सफुजन काऊन्सिलच्या वेबसाईटनुसार,
भारतात रक्तदान करण्यासाठी रक्तदात्याचं वय 18 ते 65 दरम्यान असावं लागतं. भारतात पुरुष 3 महिन्यातून एकदा, तर महिला 4 महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतात.
पण, काही देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय कायद्यानुसार 16 ते 17 वयोगटातील मुलांना रक्तदान करण्यास परवानगी आहे. पण, त्यासाठी त्यांना आवश्यक शारीरिक आणि रक्तविज्ञानविषयक निकषांची पूर्तता करणं गरजेचं असतं.
तर काही देशांमध्ये, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नियमित रक्तदाते डॉक्टरांच्या सल्यानुसार रक्तदान करू शकतात. काही देशांमध्ये रक्तदानाची वयोमर्यादा 60 वर्षांपर्यंत आहे.
रक्तदान करण्यासाठी तुमचं वजन 45 किलोपेक्षा कमी नसावं. आणि रक्तदात्याच्या शरिरातील हेमोग्लोबिन 12.5 ग्रॅमपेक्षा कमी नसावं.
रक्तदान कोण करू शकत नाही?

गेल्या वर्षभरात असुरक्षित शरीरसंबंध ठेवणारी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
कुठल्याही रिक्रिएशनल अंमली पदार्थांचं इंजेक्शन घेतलं असेल तर रक्तदान करता येत नाही.
एखाद्याची एचआयव्हीची चाचणी सकारात्मक आली असेल, तर अशा व्यक्तीला रक्तदान करता येत नाही.
रक्तदान करण्यापूर्वी तीन महिने आधी मलेरियावर उपचार घेतलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
रक्तदात्यानं रक्तदान करण्याच्या 15 दिवस आधी कॉलरा, टायफाईड, प्लेग यांची लस घेतलेली असेल तसंच रक्तदानाच्या एक वर्षापूर्वी रेबीजची लस घेतली असेल, तर त्यालाही रक्तदान करता येत नाही.
रक्तदात्यानं शरिरावर टॅटू काढला असेल तर त्या तारखेपासून 6 महिन्यांपर्यंत रक्तदान करता येत नाही
हिपॅटायटीस-बी आणि सी, टीबी, एचआयव्ही आणि कुष्ठरोगाचा त्रास असलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा रुग्ण रक्तदान करू शकत नाही.
हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
इंजेक्शनच्या माध्यमातून ड्रग्ज घेतलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Important-misconceptions-about-blood-donation-Find-out</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लगेच अर्ज करा ; काही तासच शिल्लक  ( पात्रता सातवी-दहावी मासिक वेतन लाखापर्यंत ) ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Apply-now-For-Job-Vacancies-Few-hours-left-</link>
            <description>महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) आणि चपराशी (गट ड) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 13 जून 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती लघुलेखक (निम्नश्रेणी)</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-06-13/Maharashtra-State-Excise-Recruitment-2023.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) आणि चपराशी (गट ड) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 13 जून 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती लघुलेखक (निम्नश्रेणी) लघुटंकलेखक जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) चपराशी (गट ड) एकूण जागा – 512
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार लघुलेखक (निम्नश्रेणी) - 41,800 - 1,32,300 रुपये प्रतिमहिना लघुटंकलेखक - 25,500 - 81,100 रुपये प्रतिमहिना जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) - 21,700 - 69,100 रुपये प्रतिमहिना चपराशी (गट ड) - 15,000 - 47,600 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 13 जून 2023
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://stateexcise.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Apply-now-For-Job-Vacancies-Few-hours-left-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मासोळी विक्रेत्याच्या मुलाचे नेत्रदिपक यश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Spectacular-success-of-a-fishmonges-son-in-mhtcet</link>
            <description>एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यशाच्या दिशेने भरारी घेतली. या सर्वांमध्ये एका विद्यार्थ्याचे यश अधोरेखित होत आहे. नागपुरातील मासोळी विक्रेत्याच्या मुलाने तब्बल 98.49 टक्के गुण प्राप्त करून आपल्या नेत्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-13/MHT-CET-2023-Full-Schedule.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यशाच्या दिशेने भरारी घेतली. या सर्वांमध्ये एका विद्यार्थ्याचे यश अधोरेखित होत आहे. नागपुरातील मासोळी विक्रेत्याच्या मुलाने तब्बल 98.49 टक्के गुण प्राप्त करून आपल्या नेत्रदिपक यशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दिनेश प्रल्हाद नायक असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो क्रिष्णा टॉकीज जवळ, संत्रा मार्केट येथील रहिवासी आहे. दिनेशचे वडिल प्रल्हाद नायक हे मासोळी विक्रीचा व्यवसाय करतात तर आई रेखा या गृहिणी आहेत. दिनेशने न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज महाल येथून बारावीचे शिक्षण पूर्ण केले.
दिनेश नायक याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (Physics, Chemistry, Biology) या ग्रुपसह एमएचटी-सीईटी परीक्षा दिली. त्याने रसायनशास्त्र विषयात 99.59 टक्के, भौतिकशास्त्र विषयात 97.23 टक्के आणि जीवशास्त्र विषयात 94.71 टक्के गुण मिळविले. त्याच्या संपूर्ण गुणांची टक्केवारी 98.49 टक्के एवढी आहे. बारावीमध्ये दिनेशने 76.16 टक्के गुण प्राप्त केले.
त्याने यशाचे श्रेय आई-वडील आणि न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज महाल येथील शिक्षकांना दिले आहे
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Spectacular-success-of-a-fishmonges-son-in-mhtcet</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरटँकरला आग (दोघांचा होरपळून मृत्यू, वाहतूक ठप्प) ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Pune-Express-wave-tanker-fire-</link>
            <description>मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टॅंकरला आग लागली आहे. मागील एका तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ब्रीज खालच्या गाड्यांना पण आग लागली आहे, अशी माहिती मिळत आहे.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-06-13/100959631.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टॅंकरला आग लागली आहे. मागील एका तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ब्रीज खालच्या गाड्यांना पण आग लागली आहे, अशी माहिती मिळत आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन जाणारा ऑईल टँकर आगीच्या भक्ष्यस्थानी आला. त्यामुळे आग जास्त भडकल्याची माहिती मिळत आहे.

टँकरला आग लागल्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरही मोठ्या प्रमाणावर ऑईल पसरलं आहे. या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, एक मृतदेह एक्सप्रेसवेवरच पडल्याचं पाहायला मिळालं होतं. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टॅंकरला आग लागली. मागील एका तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ब्रीज खालच्या गाड्यांना पण आग लागली आहे, अशी माहिती मिळत आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Pune-Express-wave-tanker-fire-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जिवंत मासा घशात सोडून दमा बरा होणार... तीन वर्षांच्या खंडानंतर दम्यावरील रामबाण उपाय 'फिश प्रसादम'ला हैदराबादमध्ये सुरुवात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Asthma-will-be-cured-by-leaving-live-fish-in-throat</link>
            <description>दम्याचा आजार असणाऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या हैदराबादच्या 'फिश प्रसादम' (Fish Prasadam) अर्थात दम्यावरील घरगुती तयार केलेल्या औषधाच्या वाटपाला आजपासून सुरूवात झाली आहे. दरवर्षी मृग नक्षत्र (Mrigasira Karti) सुरू झाल्यानंतर दोन दिवस या माशाच्या तोंडाला लावण्यात आलेल्या औषधाचं वाटप करण्यात येतं. जिवंत माशाच्या तोंडाला विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेलं औषध लावण्यात येतं आणि तो मासा रुग्णाच्या घशात सोडण्यात येतो. हैदराबादच्या बाथिनी कुटुंबाकडून (Bathini Family) हे औषध दमाग्रस्तांना देण्यात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-06-12/Fish Prasadam for Asthma Cure (6).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दम्याचा आजार असणाऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या हैदराबादच्या 'फिश प्रसादम' (Fish Prasadam) अर्थात दम्यावरील घरगुती तयार केलेल्या औषधाच्या वाटपाला आजपासून सुरूवात झाली आहे. दरवर्षी मृग नक्षत्र (Mrigasira Karti) सुरू झाल्यानंतर दोन दिवस या माशाच्या तोंडाला लावण्यात आलेल्या औषधाचं वाटप करण्यात येतं. जिवंत माशाच्या तोंडाला विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेलं औषध लावण्यात येतं आणि तो मासा रुग्णाच्या घशात सोडण्यात येतो. हैदराबादच्या बाथिनी कुटुंबाकडून (Bathini Family) हे औषध दमाग्रस्तांना देण्यात येतं. या वर्षी शुक्रवार 9 जून आणि शनिवारी 10 जून रोजी या औषधाचं वाटप करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून या औषधाचं ( Hyderabad Fish Prasadam) वाटप करण्यात आलं होतं. यंदा मात्र मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर या फिश प्रसादमचं वाटप सुरू झालं आहे. देशभरातून लाखो दमाग्रस्त रुग्ण हे औषध घेण्यासाठी हैदराबादमध्ये येतात. तसेच हा उपचार घेण्यासाठी काही परदेशी नागरिक आणि एनआरआयही हैदराबादमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. हैदराबामधील नामपल्ली एक्झिबिशन ग्राऊंडवर हा उपचार दिला जात आहे.

तेलंगणाचे पशुसंवर्धन मंत्री तलासनी श्रीनिवास यादव यांच्या हस्ते 'फिश प्रसादम' चे वितरण सुरू करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी तेलंगणा सरकारने सर्व व्यवस्था केली आहे. या वर्षी जवळपास सहा लाख रुग्ण हा उपचार घेण्यासाठी येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

हैदराबादच्या बाथिनी कुटुंबाकडून हा उपचार दिला जातोय. यासाठी विशिष्ठ प्रकारचे औषध तयार करण्यात येतं आणि ज्याला दम्याचा त्रास आहे त्याला दिलं जातं. बाथिनी कुटुंबातील व्यक्ती जिवंत माशाच्या तोंडाला ते औषध लावते आणि दमाग्रस्त व्यक्तीच्या थेट घशात तो मासा सोडला जातो. यासाठी 'मरेल' या प्रकारचा मासा वापरण्यात येतो.

बाथिनी हरिनाथ गौड कुटुंबीयांकडून दिल्या जाणाऱ्या 'फिश प्रसादम'वर लोकांचा खूप विश्वास आहे. गेल्या 190 वर्षांहून अधिक काळापासून बाथिनी कुटुंबाकडून दरवर्षी 'मृगसिरा कार्थी'च्या दिवशी 'फिश प्रसादम' चे वाटप केलं जातं.

'फिश प्रसादम'च्या औषधी गुणधर्मांवर अनेक शास्त्रज्ञ, तर्कवादी आणि इतरांनी अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र दरवर्षी हजारो लोक हा फिश प्रसादम घेण्यासाठी शहरात येतात.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Asthma-will-be-cured-by-leaving-live-fish-in-throat</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आता ट्विटरद्वारे सुद्धा करता येणार कमाई, कंटेंट क्रिएटर्सवर मिळतील पैसे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Earnings-can-now-also-be-done-through-Twitter</link>
            <description>मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटरद्वारे व्हेरिफाइड कंटेंट क्रिएटर्सला लवकरच पैसे दिले जातील, असे इलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे.

त्यामुळे आता ट्विटरवर फक्त इलॉन मस्क हेच कमावणार नाहीत, तर लोकही कमावतील.

आपला मुद्दा स्पष्टपणे मांडताना इलॉन मस्क म्हणाले की, जे कोणी व्हेरिफाइड कंटेंट क्रिएटर्स असतील, त्यांना रि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-06-12/news 4...webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटरद्वारे व्हेरिफाइड कंटेंट क्रिएटर्सला लवकरच पैसे दिले जातील, असे इलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे.

त्यामुळे आता ट्विटरवर फक्त इलॉन मस्क हेच कमावणार नाहीत, तर लोकही कमावतील.

आपला मुद्दा स्पष्टपणे मांडताना इलॉन मस्क म्हणाले की, जे कोणी व्हेरिफाइड कंटेंट क्रिएटर्स असतील, त्यांना रिप्लायमध्ये दिसणार्‍या जाहिरातींचे पैसे मिळतील. इतकेच नाही तर पहिल्या ब्लॉकमध्ये ट्विटरद्वारे क्रिएटर्सला 5 मिलियन डॉलर (सुमारे 41 कोटी रुपये) दिले जातील, असेही इलॉन मस्क यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत कंटेंट क्रिएटर्स इन्स्टाग्राम आणि फेसबुक या मेटा प्लॅटफॉर्मद्वारे कमाई करत होते, परंतु आता ट्विटर देखील क्रिएटर्सना त्यांच्या सर्वोत्तम कामासाठी पैसे देईल. इलॉन मस्क यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या ट्विटनुसार, इलॉन मस्क यांनी एक अट घातली आहे. यात ज्यांचे अकाउंट व्हेरिफाइड झाले आहे, केवळ त्याच कंटेंट क्रिएटर्सना पेमेंट मिळेल.

तसेच, जेव्हा व्हेरिफाईड अकाउंटवर जाहिरात येईल, तेव्हाच पेमेंट केले जाईल.याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे ब्लू टिक असेल आणि तुम्ही कंटेंट क्रिएटर देखील असाल तर तुम्ही देखील लवकरच Twitter द्वारे कमाई करू शकाल. मात्र, जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल पण तुम्ही इलॉन मस्क यांनी लाँच केलेल्या ट्विटरची ब्लू मेंबरशिप घेतली नसेल, तर तुम्हाला पैसे कमवण्याची संधी मिळणार नाही.

जर तुम्हालाही ट्विटरवरून कमाई करायची असेल, तर तुम्ही ब्लू टिकचे पेड सब्सक्रिप्शन खरेदी करून पैसे कमवण्याच्या संधीचा लाभ घेऊ शकता.

आता ट्विटरद्वारे सुद्धा करता येणार कमाई, कंटेंट क्रिएटर्सवर मिळतील पैसे

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Earnings-can-now-also-be-done-through-Twitter</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रिकी पाँटिंगची उचलबांगडी! दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकपदाची धुरा आता भारतीय दिग्गज सांभाळणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Ricky-Pontings-pick-The-Indian-legend-will-now-take-over-as-the-coach-of-Delhi-Capitals</link>
            <description>भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आगामी आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत.


ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगची उचलबांगडी होणार असून क्रिकेटच्या 'दादां'ची प्रशिक्षकपदी वर्णी लागणार आहे. आयपीएलचा सोळावा हंगाम दिल्लीच्या संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वातील दि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-06-12/news 3.. (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आगामी आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत.


ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगची उचलबांगडी होणार असून क्रिकेटच्या 'दादां'ची प्रशिक्षकपदी वर्णी लागणार आहे. आयपीएलचा सोळावा हंगाम दिल्लीच्या संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्लीला आपल्या पहिल्या पाच सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.


'संगबाद प्रतिदिन' या बंगाली वृत्तपत्रातील वृत्तानुसार, सौरव गांगुली दिल्लीच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहेत. तसेच ते दिल्लीच्या फ्रँचायझीमध्ये संघाचे संचालक म्हणून देखील कार्यरत राहणार आहेत.


२ वर्षांपासून दिल्लीची घसरगुंडी


दरम्यान, त्यामुळे आगामी हंगामात प्रशिक्षकपदावरून रिकी पाँटिंगची उचलबांगडी होणार असल्यातचे दिसते. ऑस्ट्रेलियन दिग्गज २०१८ मध्ये दिल्लीच्या संघात सामील झाला होता. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीचा संघ २०२० मध्ये अंतिम फेरीत पोहचला होता. तसेच २०२१ च्या हंगामात देखील दिल्लीच्या संघाने चमकदार कामगिरी केली होती. पण मागील दोन हंगामापासून दिल्लीचा संघ आपली जादू दाखवण्यात अपयशी ठरला आहे. २०२२ मध्ये, DC पाचव्या स्थानावर राहिला, तर २०२३ मध्ये, DC गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिला.


ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिगच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात दिल्लीच्या संघाने उभारी घेतली. पण मागील दोन हंगामात दिल्लीला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. यंदाच्या आयपीएल हंगामात डेव्हिड वॉर्नर वगळता कोणत्याच फलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नाही..



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Ricky-Pontings-pick-The-Indian-legend-will-now-take-over-as-the-coach-of-Delhi-Capitals</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केस गळतीमुळे टक्कल पडलंय? भराभर केस वाढण्यासाठी जावेद हबीबचा सल्ला; रोज हे तेल वापरा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Bald-due-to-hair-loss-Javed-Habibs-Advice-for-Fuller-Hair-Growth</link>
            <description>गळणाऱ्या केसांची समस्या घराघरांतील महिलांना उद्भवते. पुरूषांनाही कधी कधी या समस्येचा सामना करावा लागतो. केस सतत गळल्यानं टक्कल पडू लागते. (How to Stop Hair Fall) केसांवर केमिकल्सयुक्त तेल, शॅम्पूचा वापर करण्यापेक्षा काही घरगुती उपाय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-06-12/news 2...webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गळणाऱ्या केसांची समस्या घराघरांतील महिलांना उद्भवते. पुरूषांनाही कधी कधी या समस्येचा सामना करावा लागतो. केस सतत गळल्यानं टक्कल पडू लागते. (How to Stop Hair Fall) केसांवर केमिकल्सयुक्त तेल, शॅम्पूचा वापर करण्यापेक्षा काही घरगुती उपाय केले तर चांगले परीणाम दिसून येतील.


हेअर एक्सपर्ट जावेद हबीब (Jawed Habib) यांनी केस गळणं कमी करण्यासाठी सोपा घरगुती उपाय सुचवला आहे. यामुळे केस गळण्याची समस्या टाळण्यास मदत होईल. याशिवाय केसांची वाढही चांगली होईल. (Hair Care Tips)


जावेद हबीब यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते कांद्याचा रस (Onion Juice) मिसळताना दिसत आहे. कांद्याचा रस गळणाऱ्या केसांचा त्रास कमी करतो. जावेद यांच्या म्हणण्यानुसार, कांद्याच्या रसानं तुम्ही गळणाऱ्या केसांची समस्या दूर कर शकता. हा रस नवीन केस येण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. हा रस थेट केसांवर किंवा टाळूवर वापरता येतो. बोटांनी डोक्यावर कांद्याचं तेल किंवा रस लावू शकता किंवा ते कापसाच्या मदतीने देखील लावता येते
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Bald-due-to-hair-loss-Javed-Habibs-Advice-for-Fuller-Hair-Growth</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ IND vs AUS: फायनलमधील पराभवानंतर सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित, अश्विनबाबत केले ट्विट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/IND-vs-AUS-Sachin-Tendulkar-questions-Team-India-after-final-loss-tweets-about-Ashwin</link>
            <description>वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात टीम इंडियाचा २०९ धावांनी पराभव झाला. भारताने रविचंद्रन अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला नाही. टीम इंडियाच्या या निर्णयावर माजी भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकरने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सचिनने ट्विट केले की, अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवणे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे.


डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-06-12/news 3....jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात टीम इंडियाचा २०९ धावांनी पराभव झाला. भारताने रविचंद्रन अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला नाही. टीम इंडियाच्या या निर्णयावर माजी भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकरने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सचिनने ट्विट केले की, अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवणे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे.


डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अश्विनचा संघात समावेश न करण्याच्या निर्णयाचा बचाव करताना सांगितले की, पावसामुळे त्यांना चौथ्या वेगवान गोलंदाजासोबत जावे लागले. तेंडुलकरने रविवारी ट्विट केले की, “भारताला सामन्यात टिकून राहण्यासाठी पहिल्या डावात मोठी धावसंख्या करायची होती, पण ते करू शकले नाहीत. भारतीय संघासाठी काही चांगले क्षण होते, पण अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश न करण्याचा निर्णय मी पचवू शकत नाही. तो सध्या जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज आहे.


ऑस्ट्रेलियन संघात अनेक डावखुरे फलंदाज असताना अश्विनच्या क्षमतेचा गोलंदाज वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थितीत वापरता येत नाही, या युक्तिवादाने सचिन हैराण झाला होता. तो म्हणाला, “मी सामन्यापूर्वी सांगितले होते की, कुशल फिरकीपटू खेळपट्टीकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून राहत नाही. तो वारा, खेळपट्टीची उसळी आणि याचा वापर करतो. पहिल्या आठमध्ये ऑस्ट्रेलियाचे पाच डावखुरे फलंदाज होते हे विसरता कामा नये.”


अश्विनने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सत्रातील दोन वर्षांच्या वर्तुळात १३ कसोटी सामन्यांमध्ये ६१ बळी घेतले आहेत. भारतीय संघाच्या संघ निवडीवर प्रश्न उपस्थित करताना सचिनने ऑस्ट्रेलिया संघाचे कौतुक केले. सचिनने ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथचे कौतुक केले.


सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन्ही डावाच्या जोरावर भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात २३४ धावांवर गारद झाला.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/IND-vs-AUS-Sachin-Tendulkar-questions-Team-India-after-final-loss-tweets-about-Ashwin</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ “मी कॅन्सर स्वीकारला…” गंभीर आजारावर मात करणाऱ्या शरद पोंक्षे यांनी शेअर केला अनुभव ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/shared-the-experience-of-Sharad-Ponkshe-who-overcame-a-serious-illness</link>
            <description>प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या परखड राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ओळखले जातात. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. देशातील राजकीय घडामोडी, देशाचा इतिहास यावर ते परखडपणे आपली मतं मांडत असतात. काही वर्षांपूर्वी शरद पोंक्षे यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यावर उपचार सुरू असल्याने मधली काही वर्ष ते मनोरंजनविश्वापासून दूर होते.


अखेर कर्कर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-12/news 2....jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या परखड राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ओळखले जातात. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. देशातील राजकीय घडामोडी, देशाचा इतिहास यावर ते परखडपणे आपली मतं मांडत असतात. काही वर्षांपूर्वी शरद पोंक्षे यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यावर उपचार सुरू असल्याने मधली काही वर्ष ते मनोरंजनविश्वापासून दूर होते.


अखेर कर्करोगावर मात करत त्यांनी २०१९ मध्ये ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून रंगमंचावर पुन्हा एन्ट्री घेतली. यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. नाटक, चित्रपट तसेच मालिका यांच्या चित्रीकरणात शरद पोंक्षे सध्या व्यस्त आहेत. शिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर ठीकठिकाणी ते व्याख्यानंही देत असतात.


कर्करोगाशी झुंज देताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी नुकतेच एका पुस्तकाच्या माध्यमातून लोकांबरोबर शेअर केले. नुकतंच त्यांनी एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे ज्यात त्यांनी कर्करोग झाल्याचं समजल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया यावर भाष्य केलं आहे. व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे म्हणाले, “ज्यादिवशी मला कॅन्सरगाबद्दल समजलं ती रात्र माझ्यासाठी कठीण होती. काही कळत नव्हतं काय करावं? पण रात्रभर मी विचार केला की आता जे झालंय त्यात काहीच बदल होणार नाही. कुणीतरी माझ्यावर हात ठेवला अन् माझा कॅन्सर बरा झाला असा काही चमत्कार घडणार नाही.”


पुढे ते म्हणाले, “जे आहे ते स्वीकारायला हवं, आणि मी जेवढ्या लवकर ही गोष्ट स्वीकारेन तेवढे मला त्यातून बाहेर पडायचे मार्ग दिसायला लागतील. त्यावेळी मी तो कॅन्सर स्वीकारायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शांतपणे उठलो, फ्रेश होतो आणि डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे त्यांना भेटायचं ठरवलं आणि पुढे उपचार कसे करायचे, कुठल्या रुग्णालयात भरती व्हायचं हे सगळं ठरवलं
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/shared-the-experience-of-Sharad-Ponkshe-who-overcame-a-serious-illness</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘हा’ चित्रपट पाहण्याआधी घ्यावा लागणार डॉक्टरचा सल्ला; नवा चित्रपट चर्चेत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Doctors-advice-should-be-taken-before-watching-this-movie</link>
            <description>अरी एस्टरचा ‘ब्यू इज अफ्रेड’ (Beau Is Afraid) हा २०२३ सालचा एक असा चित्रपट आहे, ज्याची प्रचंड चर्चा होत आहे. हा चित्रपट ना भयपट आहे ना कोणत्याही सत्य घटनेवर आधारित आहे पण तरीही त्याची चर्चा जोरात सुरू आहे. हा चित्रपट निराशाजनक वातावरणात बनवण्यात आला आहे आणि नैराश्यात गेलेल्या लोकांवर चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा ही फारच वेगळी आहे.


हा एक उत्तम चित्रपट आहे, या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-12/news1,,,.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अरी एस्टरचा ‘ब्यू इज अफ्रेड’ (Beau Is Afraid) हा २०२३ सालचा एक असा चित्रपट आहे, ज्याची प्रचंड चर्चा होत आहे. हा चित्रपट ना भयपट आहे ना कोणत्याही सत्य घटनेवर आधारित आहे पण तरीही त्याची चर्चा जोरात सुरू आहे. हा चित्रपट निराशाजनक वातावरणात बनवण्यात आला आहे आणि नैराश्यात गेलेल्या लोकांवर चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा ही फारच वेगळी आहे.


हा एक उत्तम चित्रपट आहे, यात काहीच वाद नाही. डोकं सुन्न करणारे सीन्स, विचित्र डायलॉग आणि ब्लॅक कॉमेडी यामुळे हा या वर्षातील सर्वात विचित्र चित्रपट ठरला आहे. संपूर्ण चित्रपटाची कथा नैराश्येच्या गर्तेत लोटला गेलेला, जगाला घाबरणारा ब्यू (व्हाकिन फिनिक्स) भोवती फिरणारी आहे. ब्यू हा त्याच्या आईपासून दूर राहतोय. आईला भेटायला जाताना त्याच्या बाबतीत अशा काही विचित्र घटना घडतात की तो त्यात पूर्णपणे अडकतो, याबरोबरच तो एका आजाराशी झुंजत असल्याचंही चित्रपटात दाखवलं आहे.


एकंदरच हे कथानक आणि यातील सीन्स हे प्रत्येकालाच बघवतील असे नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या चित्रपटाबद्दल आणखी एक गोष्ट चर्चेत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे; कारण चित्रपट पाहून झाल्यावर त्याचा प्रभाव मनुष्यावर राहतो, असं काहींचं म्हणणं आहे.


तीन तासांच्या या चित्रपटात व्हाकिन फिनिक्स या कलाकाराने मुख्य भूमिका साकारली आहे. याआधी व्हाकिनने ‘जोकर’ या चित्रपटातून आपल्या लाजवाब अदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. ती भूमिकासुद्धा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणारीच होती. ‘ब्यू इज़ अफ्रेड’ हा चित्रपट २६ मे रोजी भारतात रिलीज झाला, पण फार मर्यादित स्क्रीन्सवर हा रिलीज केला गेला. आता लोक या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट बघत आहेत.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Doctors-advice-should-be-taken-before-watching-this-movie</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आवाहन, नेमकं काय म्हणाले? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Raj-Thackeray-has-appealed-to-MNS-functionaries-and-workers-on-the-occasion-of-his-birthday</link>
            <description>राज्यभरातील मनसैनिकांनी कडून अर्थात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येत  आहे, निमित्त आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे. मंगळवारी 14 जून रोजी मनसेध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे राज्यभतील पदाधिकारी थेट शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या बंगल्यावर दाखल होतात. त्यामुळे या निमित्ताने राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसैनिकांना एक आवाहन केले आहे. 


राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मनसैनिक हे पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन दाखल होतात. त्यामुळे यावेळी शुभेच्छा द्यायला येताना कोणीही पुष्पगुच्छ किं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-06-12/image (93).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यभरातील मनसैनिकांनी कडून अर्थात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येत  आहे, निमित्त आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे. मंगळवारी 14 जून रोजी मनसेध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे राज्यभतील पदाधिकारी थेट शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या बंगल्यावर दाखल होतात. त्यामुळे या निमित्ताने राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसैनिकांना एक आवाहन केले आहे. 


राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मनसैनिक हे पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन दाखल होतात. त्यामुळे यावेळी शुभेच्छा द्यायला येताना कोणीही पुष्पगुच्छ किंवा मिठाई न आणता येताना एखाद्या झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन यावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. तर वाढदिवसानिमित्त जमणारे साहित्य हे गरजू विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतचे एक पत्रच राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी लिहिले आहे.


काय लिहिले राज ठाकरेंनी पत्रात?


https://twitter.com/RajThackeray/status/1668165327501369344?s=20


“दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण या वर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे.” अशी विनंती राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना करण्यात आलेली आहे.


राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे मोठ मोठे पोस्टर आता पासूनच लागण्यास सुरूवात झाली आहे. राज ठाकरेंचा वाढदिवस म्हणजे मनसैनिकांना त्यांना भेटण्याची पर्वणी असते. मोठ्या संख्येने मनसैनिक राज ठाकरेंच्या दादर येथील शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी दाखल होत असतात.


तसेच, राज्यात अनेकत ठिकाणी 14 जूनला मनसैनिकांकडून विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवित असतात. अनेक ठिकाणी पदाधिकारी हे आरोग्य शिबिरांचे देखील आयोजन करत असतात. सध्या राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक शहरांत नाका तिथे शाखा हा उपक्रम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष बांधणीसाठीच्या या कामाला लागले असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Raj-Thackeray-has-appealed-to-MNS-functionaries-and-workers-on-the-occasion-of-his-birthday</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधानांच्या नावाची 'मोदीजी की थाली’ कुठे मिळते? वाचा   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Modiji-Ki-Thali-in-the-name-of-Prime-Minister-Narendra-Modi-in-America</link>
            <description>भारत देशाचा डंका सातासमुद्रा पल्याड वाचविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आता मोदीजी की थाळी असे व्यंजन तयार करण्यात आले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील 'न्यू जर्सी' येथील एका रेस्टॉरंटने पंतप्रधानांच्या नावाची ‘मोदीजी की थाली’ आणली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या आमंत्रणावरून अमेरिकेच्या पहिल्या राजकीय दौऱ्यावर येणार आहेत. हे दोघेही २२ जून रोजी रात्री मोदी यांच्यासाठी र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-12/image (92).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारत देशाचा डंका सातासमुद्रा पल्याड वाचविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आता मोदीजी की थाळी असे व्यंजन तयार करण्यात आले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील 'न्यू जर्सी' येथील एका रेस्टॉरंटने पंतप्रधानांच्या नावाची ‘मोदीजी की थाली’ आणली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या आमंत्रणावरून अमेरिकेच्या पहिल्या राजकीय दौऱ्यावर येणार आहेत. हे दोघेही २२ जून रोजी रात्री मोदी यांच्यासाठी रात्रीच्या भोजनाचे यजमानपद भूषवतील. तर, दुसऱ्यांदा ते काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. असे करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरतील.


अमेरिकेमधील न्यूजर्सी स्थित रेस्टॉरंटचे मालक श्रीपाद कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर थाळी दाखल केली असून त्या थाळीचे नाव ‘मोदीजी की थाली’ असे ठेवले आहे. भारतीय अमेरिकी सदस्य मोदी यांचे स्वागत करण्यासाठी उत्साहित आहेत. ‘भारताला आधी विकसनशील देश म्हणून ओळखले जात होते. मात्र १० वर्षांत खूप काही बदल झाला आहे. मोदीजींचे खूप खूप आभार,’ असे एक व्यक्ती व्हीडिओमध्ये म्हणताना दिसत आहे.


तर, वॉशिंग्टनमध्ये राहणारे काश्मिरी हिंदू मोहन यांनी काश्मीरमधून ३७० आणि ३५ ए कलम हटवल्याबद्दल मोदींचे आभार मानले आहेत. ‘पंतप्रधान मोदी अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधन करतील. याचाच अर्थ पंतप्रधान मोदी यांनी भू-राजनैतिक विश्वावर प्रभाव टाकला आहे,’ अशी प्रतिक्रिया अमेरिकास्थित महिलेने दिली आहे.


अमेरिकी ओव्हरसीज फ्रेंड्सच्या भाजप अध्यक्षांनी सांगितले की, भारतीय अमेरिकी नागरिकांमध्ये उत्साह आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारत-अमेरिका संबंध चांगल्या स्थितीत आले आहेत. पंतप्रधान मोदी येथे २० जून रोजी पोहोचत आहेत, मात्र १८ जून रोजी भारतीय अमेरिकी नागरिक अणेरिकेतील २० शहरांमध्ये ‘स्वागत मोदी एकता दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.


काय असणार मोदीजी की थाळी मध्ये?


पीएम मोदींच्या खास थालीबद्दल बोलायचे झाले तर ती खूप रंगीबेरंगी थाली आहे. या थाळीमध्ये खिचडी, रसगुल्ला, सरसों का साग, काश्मिरी दम आलू, इडली, ढोकळा, ताक, पापड अशा संपूर्ण भारतातील खास पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. रेस्टॉरंटच्या मालकाने असेही सांगितले की अनेकांनी स्पेशल थाळीचा आस्वाद घेतला आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Modiji-Ki-Thali-in-the-name-of-Prime-Minister-Narendra-Modi-in-America</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ RTMNU: नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बनविली मिठाई कटिंग मशीन, या स्टार्टअपने तयार केलेल्या मशीनची अशी आहे वैशिष्ट  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/RTMNU-Sweets-cutting-machine-made-by-students-of-Nagpur-University</link>
            <description>कमीत कमी वेळेमध्ये अधिक उत्पादन मिळवता यावे म्हणून विद्यार्थ्यांनी मिठाई कटिंग मशीन तयार केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेंटरमधील 'अष्टटेक' या स्टार्टअपने ही मशीन तयार केली आहे. नागपूर येथील खाद्यपदार्थ निर्मितीत नामांकित व्यवस्थापनाला ही मशीन पाठविण्यात आली आहे.
खाद्यपदार्थ उद्योग क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या उद्योग क्षेत्रामध्ये उपयुक्त अशा नवनवीन उत्पादन तसेच मशीनची मागणी वाढत आहे. या क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेता विद्यापीठाच्या अष्टटेक प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपने कमी वेळेमध्ये अधिकाधिक मिठाई कटिंग करण्याची मशीन तयार केली आहे. तीन महिन्याच्या अत्यंत कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये ही मशीन तयार करण्यात आली. विद्यापीठाच्या इंक्युबॅशन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-06-12/IMG-20230610-WA0002.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कमीत कमी वेळेमध्ये अधिक उत्पादन मिळवता यावे म्हणून विद्यार्थ्यांनी मिठाई कटिंग मशीन तयार केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेंटरमधील 'अष्टटेक' या स्टार्टअपने ही मशीन तयार केली आहे. नागपूर येथील खाद्यपदार्थ निर्मितीत नामांकित व्यवस्थापनाला ही मशीन पाठविण्यात आली आहे.
खाद्यपदार्थ उद्योग क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या उद्योग क्षेत्रामध्ये उपयुक्त अशा नवनवीन उत्पादन तसेच मशीनची मागणी वाढत आहे. या क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेता विद्यापीठाच्या अष्टटेक प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपने कमी वेळेमध्ये अधिकाधिक मिठाई कटिंग करण्याची मशीन तयार केली आहे. तीन महिन्याच्या अत्यंत कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये ही मशीन तयार करण्यात आली. विद्यापीठाच्या इंक्युबॅशन केंद्रामधून संबंधित व्यवस्थापनाकडे मिठाई कटिंग मशीन पाठविण्यात आली आहे. अष्टटेक प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप मधील हर्षद वसुले, रोहित शेंडे व अक्षय इंगोले यांच्या पथकाने हे नवीन संशोधन विद्यापीठाच्या इंक्युबॅशन केंद्राच्या मदतीने केले आहे. मिठाई कटिंग मशीन तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळ संचालक डॉ. राजेश सिंह, इंक्युबॅशन केंद्रप्रमुख डॉ. अभय देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. 
एका मिनिटाला २४ किलो मिठाईची कटिंग
अष्टटेक स्टार्ट अपने तयार केलेल्या मशिनद्वारे एका मिनिटाला २४ किलो मिठाईची कटिंग केल्या जाते. त्यामुळे यापूर्वी हाताने केले जात असलेल्या मिठाई कटिंग च्या श्रमाची देखील बचत होत आहे. हाताने मिठाई कापण्यास बराच कालावधी लागत होता. मात्र, या मशीनद्वारे मिठाई कट करण्यास अत्यंत कमी कालावधी लागणार आहे. त्यामुळे उत्पादनात देखील वाढ होणार आहे.
संगणक प्रणालीचा वापर
ही मशीन ऑपरेट करण्याकरिता संगणक प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. संगणक प्रणालीवर विशिष्ट आकाराची (साईज) कमांड द्यावी लागते. कच्चे साहित्य मशिनच्या एका ट्रेमध्ये ठेवल्यानंतर त्याचे दिलेल्या आकारानुसार तुकडे मशीनद्वारे केल्या जाते. संगणक प्रणालीद्वारे विविध आकाराची मिठाई या मशीनच्या माध्यमातून तयार करता येते.
डबल डेक मशीन
विद्यापीठाच्या इंक्युबॅशन केंद्रामध्ये तयार करण्यात आलेली मिठाई कटिंग मशीन ही डबल डेक आहे. या मशीनमध्ये एकाच वेळेस मिठाई आडवी तसेच उभी कापली जाऊ शकते. मशीनची कटिंग क्षमता अधिक असल्याने दिवसाला मोठ्या प्रमाणात मिठाईचे उत्पादन करणे शक्य होते. याच स्टार्टअपने यापूर्वी देखील अशा प्रकारचे मशीन तयार करून उद्योगास सुपूर्त केली आहे. 
स्वच्छतेवर भर
कोरोना काळामध्ये मानवी स्पर्शातून संसर्गाची भीती काय असते हे संपूर्ण जगाने अनुभवले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी स्पर्श अत्याधिक कमी करून मशीनच्या माध्यमातून विविध उत्पादनांची निर्मिती केली जात आहे. अष्टटेक या स्टार्टअपने देखील ही मशीन तयार करताना स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले आहे. 


ठळक वैशिष्ट्ये


१) डबल डेक मशीन
२) एका मिनिटाला २४ किलो मिठाई कटिंग
३) स्वच्छतेवर अधिक भर
४) संगणक आज्ञा प्रणाली
५) सर्वो रिमोट सिस्टिमचा वापर
६) कोणताही आकार ठरविण्याची क्षमता
७) वेळेची बचत
८) उत्पादनात वाढ


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/RTMNU-Sweets-cutting-machine-made-by-students-of-Nagpur-University</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ओ माय गॉड 2 : खिलाडी कुमारचा हा लूक बघितला का? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Akshay-Kumar-will-be-seen-in-a-new-look-in-August-release-O-My-God-2</link>
            <description>वर्ष 2012 साली रिलीज झालेला अक्षय कुमार आणि परेश रावल स्टारर 'ओह माय गॉड' सिनेमा हा खूप हिट ठरला. आता, ओह माय गॉडच्या यशानंतर तब्बल 11 वर्षांनंतर, अक्षय कुमार सोशल कॉमेडी ओह माय गॉड 2 घेऊन परतला आहे. 

पहिल्या भागात अक्षय कुमार भगवान कृष्णाच्या भूमिकेत दाखवण्यात आला होता, तर 'ओह माय गॉड 2'मध्ये अक्षय भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

https://twitter.com/akshaykumar/status/1667011134224756738?t=NsSroZ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-12/20230610_114235.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वर्ष 2012 साली रिलीज झालेला अक्षय कुमार आणि परेश रावल स्टारर 'ओह माय गॉड' सिनेमा हा खूप हिट ठरला. आता, ओह माय गॉडच्या यशानंतर तब्बल 11 वर्षांनंतर, अक्षय कुमार सोशल कॉमेडी ओह माय गॉड 2 घेऊन परतला आहे. 

पहिल्या भागात अक्षय कुमार भगवान कृष्णाच्या भूमिकेत दाखवण्यात आला होता, तर 'ओह माय गॉड 2'मध्ये अक्षय भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

https://twitter.com/akshaykumar/status/1667011134224756738?t=NsSroZcVe-ZuFMTZnwtEgw&s=19

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ दिसणार आहे. तर, दुसरीकडे चाहते अक्षय कुमारच्या आगामी ‘ओएमजी २’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग चाहत्यांना खूप आवडला होता. आता ‘ओएमजी २’ बद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट काहीर केली आहे. तर, या निमित्ताने अक्षय कुमारचा नवा अवतार देखील पाहायला मिळाला आहे.

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ओएमजी २’ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमारचा चित्रपट सनी देओलच्या ‘गदर २’ला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले होते की, निर्माते चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. मात्र, आता बॉलिवूडच्या खिलाडीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर ‘ओएमजी २’चे पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर केली आहे.

अभिनेता अक्षय कुमारने स्वतः त्याच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये त्याच्या अंगावर राख फासलेली आहे. त्याचे लांब केस आहेत. तो खाली बघतोय आणि एका हाताने डमरू वाजवतोय. एकंदरीत या पोस्टरवर अक्षय कुमारचं अघोरी रूप पाहायला मिळालं आहे. अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, आता या चित्रपटाच्या पोस्टरवरून नवा वाद उफाळून येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यात अक्षय कुमारचं अघोरी रूप वादाला कारणीभूत ठरू शकतो.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Akshay-Kumar-will-be-seen-in-a-new-look-in-August-release-O-My-God-2</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 09 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; डिस्नी+हॉटस्टारवर फ्री बघता येईल विश्वचषक, आशिया कप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Good-news-for-indina-cricket-fans-World-Cup,-Asia-Cup-can-be-watched-for-free-on-Disney-Hotstar</link>
            <description>लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी+हॉटस्टार भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. क्रिकेट चाहत्यांना आता डिस्नी+हॉटस्टारवर  क्रिकेट विश्वचषक, येणारे आशिया कप चषक मोफत बघता येणार आहे. आगामी आशिया कप आणि वर्षा अखेरी होऊ घातलेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक यासंदर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-06-09/image (91).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी+हॉटस्टार भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. क्रिकेट चाहत्यांना आता डिस्नी+हॉटस्टारवर  क्रिकेट विश्वचषक, येणारे आशिया कप चषक मोफत बघता येणार आहे. आगामी आशिया कप आणि वर्षा अखेरी होऊ घातलेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक यासंदर्भात डिस्नी+ हॉटस्टार शुक्रवारी हे जाहीर केले आहे. याचा फायदा मोबाईलवर क्रिकेट स्पर्धा बघणाऱ्या चाहत्यांना होणार आहे. 

भारतात मोबाईलवर क्रिकेट स्पर्धा बघणाऱ्यांची अधिक आहे, याचाच फायदा घेत JioCinema ने नुकतेच झालेले Tata IPL 2023 टूर्नामेंट सर्व वापरकर्त्यांना मोफत स्ट्रीमिंग ऑफर केली होती. त्याचे अनुकरण करीत डिस्नी+ हॉटस्टारने  त्यांच्या वापरकर्त्यांसाठी ही खास ऑफर आणली आहे. याकरिता वापरकत्यांकडून कुठलाही शुल्क आकारल्या जाणार नसल्याचे सांगितल्या जात आहे. 

Disney+ Hotstar ची मोफत स्ट्रीमिंग का ?

Tata IPL 2023 टूर्नामेंटच्यावेळी  JioCinema चे IPLचे सामने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर निःशुल्क दाखवीत  प्रचंड यश संपादित केले. या निर्णयामुळे  JioCinema च्या युजर्सची संख्या वाढली होती. त्यामुळे आता   Disney+ Hotstar ने देखील आपल्या वापरकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला असावा असे मत तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे.  

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Good-news-for-indina-cricket-fans-World-Cup,-Asia-Cup-can-be-watched-for-free-on-Disney-Hotstar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 09 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ BSFची मोठी कारवाई: पाकिस्तानचा हा डाव हाणून पडला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/BSFs-big-operation-shot-down-Pakistans-drone-and-seized-heroin</link>
            <description>भारताच्या सीमेवर पाकिस्तानकडून नेहमीच घुसखोरी केल्या जाते, अनेकदा भारतीय सैन्य वेगवेगळे अभियान राबवून पाकिस्तानची घुसखोरी रोखत असते, अशीच एक कारवाई  गुरुवार, ८ जून रोजी रात्रीच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (BSF) केली आहे.


बीएसएफद्वारे सीमावर्ती भागात मोठी कारवाई केली आहे. सुरक्षा दलाने पंजाब सीमेवर तब्बल ३७ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. यापूर्वी ही सुरक्षा दलाने पंजाबच्या अमृतसरमध्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-09/image (90).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारताच्या सीमेवर पाकिस्तानकडून नेहमीच घुसखोरी केल्या जाते, अनेकदा भारतीय सैन्य वेगवेगळे अभियान राबवून पाकिस्तानची घुसखोरी रोखत असते, अशीच एक कारवाई  गुरुवार, ८ जून रोजी रात्रीच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (BSF) केली आहे.


बीएसएफद्वारे सीमावर्ती भागात मोठी कारवाई केली आहे. सुरक्षा दलाने पंजाब सीमेवर तब्बल ३७ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. यापूर्वी ही सुरक्षा दलाने पंजाबच्या अमृतसरमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणारे एक पाकिस्तानी ड्रोन गोळीबार करून पाडले होते. या कारवाई दरम्यान ड्रोनने वाहून आणलेला तीन किलो हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला होता.


पाकिस्तानी तस्करांकडून ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असून नुकतेच अमृतसर सीमेवर ड्रोन पाडण्यात आले होते. महिन्याभरात जवनांनी पाच ड्रोन पाडले असून पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे वारंवार घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब येथून सीमा ओलांडून अंमली पदार्थांची भारतात तस्करी करण्याचे अनेकदा प्रयत्न करण्यात आले असून लष्कराने हे प्रयत्न हाणून पाडले आहेत.  


मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी ड्रोनने मध्यरात्री अमृतसर सीमेवर घुसखोरी केली. जवानांनी प्रतिउत्तर म्हणून ड्रोनचा आवाज ओळखून गोळीबार सुरू केला. दरम्यान, ड्रोनने मोठे पॅकेट टाकल्याचा आवाज आला. गोळीबार होताच ड्रोन माघारी फिरला. त्यानंतर बीएसएफ जवानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. रात्रीच्या सुमारास परिसर सील करून शोधमोहीम राबविण्यात आली आहे.


अमृतसरच्या सीमेवरील राय गावच्या शेतात बीएसएफ जवानांना पिवळ्या रंगाचे एक मोठे पाकीट सापडले. हे पाकीट पिवळ्या टेपने झाकलेले होते. त्याला एक हुक देखील जोडलेला होता. या पाकिटात पाच छोटी पाकिटे आढळून आली. त्यातील हेरोईनचे वजन ५.२५ किलो असून आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजे ३७ कोटी इतकी आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/BSFs-big-operation-shot-down-Pakistans-drone-and-seized-heroin</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सावळ्या रंगावरून बोलणाऱ्यांना भाऊ कदम यांच्या लेकीचं उत्तर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Brother-Kadams-daughter-reply-to-those-who-speak-on-the-dark-colour</link>
            <description>चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचणारा लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम. पण सध्या भाऊ कदमची लाडकी लेक मृण्मयी कदम तिच्या स्किन टोनमुळे चर्चेत आहे. मृण्मयीचं स्वतःचं युट्यूब चॅनेल आहे. ती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप या संबंधित व्हिडीओ शेअर करते. या सोबतच ती ट्रेन्डी हेअर बो नावाचा बिझनेस देखील करते. तिच्या या ब्रँडचं नाव 'तारुंध्या' असं आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-08/bhau kadam news photo.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचणारा लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम. पण सध्या भाऊ कदमची लाडकी लेक मृण्मयी कदम तिच्या स्किन टोनमुळे चर्चेत आहे. मृण्मयीचं स्वतःचं युट्यूब चॅनेल आहे. ती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप या संबंधित व्हिडीओ शेअर करते. या सोबतच ती ट्रेन्डी हेअर बो नावाचा बिझनेस देखील करते. तिच्या या ब्रँडचं नाव 'तारुंध्या' असं आहे.

ती सोशल मीडियावर सक्रिय असते. पण सध्या ती एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आहे. तिने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये मृण्मयीला अनेकदा तिच्या सावळ्या रंगावरून ट्रोल करण्यात येतं. त्यावर तिने उत्तर दिले आहे.

भाऊ कदमची लाडकी लेक मृण्मयी कदम याने स्वतःचं चॅनेल सुरू केलं. मात्र तिला तिच्या डस्की स्किनवरून अनेकदा ऐकवण्यात येतं. नुकतीच मृण्मयीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत रंगाबद्दल बोलताना मृण्मयी म्हणाली, 'मी व्हिडीओ बनवायला सुरुवात केली तेव्हा हा विचार कधीच माझ्या डोक्यात आला नाही.

लहानपणी कुटुंबामध्ये मला अशी वागणूक कधीच मिळाली नाही.आमच्या घरात सगळ्यांचाच डस्की स्किन टोन आहे. पण त्यामुळे मी जेव्हा युट्यूब चॅनल सुरु केलं तेव्हा यावरून मला काही ऐकावं लागेल त्यावेळी मी असा विचार कधीच केला नव्हता.

माझ्या स्किन टोनबद्दल लोक इतका का विचार करतात हे मला समजतच नव्हतं. लोक मला विचारायचे असा स्किन टोन असून तुला इतका आत्मविश्वास कसा आहे. पण मला असं वाटतं की एखाद्या गोऱ्या मुलीला तुम्ही असं विचाराल का तुला इतका आत्मविश्वास कसा?' असा सवाल तिने केला आहे.

तुमच्या त्वचेचा रंग कोणती आहे ही गोष्ट महत्त्वाची नाही पण तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Brother-Kadams-daughter-reply-to-those-who-speak-on-the-dark-colour</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रणबीर कपूर, आलिया साकारणार रामसीतेची भूमिका; हा साऊथ सुपरस्टार होणार रावण! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Ranbir-Kapoor-Alia-Bhatt-to-play-Ram-Sita-This-South-superstar-will-be-Ravana</link>
            <description>एकीकडे प्रभास आणि क्रिती सेनॉनचा 'आदिपुरुष' हा सिनेमा चर्चेत आहे, तर दुसरीकडे नितेश तिवारीचा 'रामायण' हा सिनेमाही चर्चेत आहे. या चित्रपटाच्या कलाकारांबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'आदिपुरुष'मध्ये प्रभास रामाची भूमिका साकारत आहे, क्रिती सेनॉन सीतेची भूमिका साकारत आहे, तर सैफ अली खान रावणाची भूमिका साकारत आहे. या तीन पात्रांची कथा आता नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्येही पाहायला मिळणार आहे. याआधी असे म्हटले जात होते की हा चित्रपट तूर्तास थांबवण्यात आला आहे, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, 'रामायण'चे शूटिंग आता डिसेंबर २०२३ मध्ये सुरू होणार आहे.

'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, आलिया भट्ट 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे तर रणबीर कपूर भगवान रामाच्या भू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-08/alia_ranbir_fb.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[एकीकडे प्रभास आणि क्रिती सेनॉनचा 'आदिपुरुष' हा सिनेमा चर्चेत आहे, तर दुसरीकडे नितेश तिवारीचा 'रामायण' हा सिनेमाही चर्चेत आहे. या चित्रपटाच्या कलाकारांबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'आदिपुरुष'मध्ये प्रभास रामाची भूमिका साकारत आहे, क्रिती सेनॉन सीतेची भूमिका साकारत आहे, तर सैफ अली खान रावणाची भूमिका साकारत आहे. या तीन पात्रांची कथा आता नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्येही पाहायला मिळणार आहे. याआधी असे म्हटले जात होते की हा चित्रपट तूर्तास थांबवण्यात आला आहे, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, 'रामायण'चे शूटिंग आता डिसेंबर २०२३ मध्ये सुरू होणार आहे.

'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, आलिया भट्ट 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे तर रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र आलिया भट्टने नुकतीच नितेश तिवारी यांची भेट घेतली, ज्याचा एक व्हिडिओही समोर आला होता. याच व्हिडिओनंतर आलियाला नितेश यांनी सीतेच्या भूमिकेसाठी साइन केल्याची चर्चा सुरू झाली.

रामच्या भूमिकेसाठी रणबीरची लूक टेस्ट

'रामायण' आणि त्यातील कलाकारांबाबतच्या बातम्यांनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून रणबीर कपूर डीएनईजी ऑफिसमध्ये (व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अॅनिमेशन स्टुडिओ) सतत येता जाताना दिसत आहे. 'रामायण' चे काम कुठपर्यंत पोहोचले आहे हे पाहण्यासाठी रणबीर इथे येत राहतो. ‘रामायण’ चित्रपटाचे जग कसे असेल याचे प्री-व्हिज्युअलायझेशन करण्यात आले आहे. आता चित्रपटाची टीम फक्त रामच्या भूमिकेसाठी रणबीरची लूक टेस्ट करत आहे. रिपोर्ट्सनुसार, रणबीर त्याचा परफेक्ट लूक पाहण्यासाठी स्टुडिओला वारंवार भेट देत असतो. आणि मग त्यानुसार रणबीर आपल्या शरीरावर काम सुरु करणार आहे.

आलिया भट्टने आरआरआरमध्ये सीतेची भूमिका साकारली होती. तेव्हापासून चाहते सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीला पहिली पसंती देऊ लागले. आता चाहत्यांची ही इच्छा 'रामायण'मध्ये पूर्ण होणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून रणबीर आणि आलिया ज्या ऑफिसला सतत भेट देत होते, त्या ऑफिसचे नाव 'रामायण' ठेवण्यात आले आहे. येथूनच नितेश तिवारी आणि त्यांच्या टीमने 'रामायण'चे विश्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

अभिनेता यश साकारणार रावण!

रिपोर्ट्सनुसार, सीतेच्या भूमिकेसाठी आलियाचे नाव निश्चित झाले आहे. तर रणबीर श्री राम बनणार आहे. त्याची अधिकृत घोषणा यंदाच्या दिवाळीत होईल. त्याचवेळी रावणाच्या भूमिकेसाठी 'केजीएफ' स्टार यशचे नाव पुढे येत आहे. काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती की रावणच्या भूमिकेसाठी नितेश तिवारी आणि मधु मंतेना यशसोबत चर्चा करत होते. यश या चित्रपटासाठी तयार असून, त्याने रावणाच्या भूमिकेत रस दाखवल्याचे बोलले जात आहे.

२०२५ मध्ये 'रामायण' प्रदर्शित होणार

यशने अद्याप हा चित्रपट साईन केलेला नाही. पण यश लवकरच 'रामायण' साइन करेल असा विश्वास मधु मंतेना यांना आहे. अल्लू अरविंद, मधु मंटेना आणि नमित मल्होत्रा 'रामायण'ची निर्मिती करत आहेत. तर 'दंगल' फेम नितेश तिवारी व्यतिरिक्त रवी उदयवार याचे दिग्दर्शन करणार आहेत. २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Ranbir-Kapoor-Alia-Bhatt-to-play-Ram-Sita-This-South-superstar-will-be-Ravana</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘या’ ५ राशी स्वतःची चूक असूनही दुसऱ्यांनाच दोषी ठरवतात? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/5-zodiac-signs-blame-others-for-their-own-fault</link>
            <description>ऑफिसमध्ये, कुटुंबात अनेकदा अशी काही मंडळी असतात जी तुम्हाला त्यांच्या वागण्यातून अप्रत्यक्षपणे खूप मनस्ताप देत असतात. या लोकांच्या हेतूमध्ये दोष नसला तरी स्वभाव काही वेळा इतरांची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीनुसार व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्य सुद्धा निरनिराळी असतात. राशीवर ज्या ग्रहाचा प्रभाव असतो त्यानुसार वागणुकीत विशेष फरक अधोरेखित करता येऊ शकतात. नावानुसार, मूलांकानुसार व राशीनुसार तुम्हीही एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट स्वभावामागील अर्थ समजून घेऊ शकता, जेणेकरून स्वतःच्या मनाला शांत ठेवण्यासाठी अशा मंडळींशी कसे वागावे हे आपल्याला समजून घेता येऊ शकते. आज आपण अशा काही राशी पाहणार आहोत ज्या अनेकदा स्वतःची चूक असतानाही मान्य न करण्यासाठी ओळखल्या जातात, इतरांना दोष देण्याच्या या स्वभावाची काय कारणे असू शकतात हे सुद्धा जाणून घेऊया…

‘या’</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-06-08/OIP.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ऑफिसमध्ये, कुटुंबात अनेकदा अशी काही मंडळी असतात जी तुम्हाला त्यांच्या वागण्यातून अप्रत्यक्षपणे खूप मनस्ताप देत असतात. या लोकांच्या हेतूमध्ये दोष नसला तरी स्वभाव काही वेळा इतरांची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीनुसार व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्य सुद्धा निरनिराळी असतात. राशीवर ज्या ग्रहाचा प्रभाव असतो त्यानुसार वागणुकीत विशेष फरक अधोरेखित करता येऊ शकतात. नावानुसार, मूलांकानुसार व राशीनुसार तुम्हीही एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट स्वभावामागील अर्थ समजून घेऊ शकता, जेणेकरून स्वतःच्या मनाला शांत ठेवण्यासाठी अशा मंडळींशी कसे वागावे हे आपल्याला समजून घेता येऊ शकते. आज आपण अशा काही राशी पाहणार आहोत ज्या अनेकदा स्वतःची चूक असतानाही मान्य न करण्यासाठी ओळखल्या जातात, इतरांना दोष देण्याच्या या स्वभावाची काय कारणे असू शकतात हे सुद्धा जाणून घेऊया…

‘या’ ५ राशी स्वतःची चूक असूनही दुसऱ्यांनाच दोषी ठरवतात

कन्या (Virgo Zodiac)
या राशीची मंडळी ही जन्मतःच प्रत्येक गोष्टींमध्ये परफेक्शनिस्ट बनण्यासाठी इच्छुक असू शकतात. अनेकदा याच स्पर्धेत त्यांची भावनिक बाजू काहीशी दडवून ठेवली जाते. एखाद्याचा राग आल्यास ही मंडळी त्यांच्याशी पुन्हा संवाद साधण्यासाठी खूप वेळ घेऊ शकतात. त्यांनी काही वेळा स्वतःला सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी इतकी मेहनत घेतलेली असते की त्यांना आपल्यावर इतरांनी केलेली टीका म्हणजे मेहनतीचा अपमान वाटू शकतो. म्हणूनच ते काही घटनांमध्ये चूक असूनही त्यांना समोरच्याचं बोलणं टीका वाटण्याची शक्यता अधिक असते.

सिंह (Leo Zodiac)
नावाप्रमाणेच सिंह राशीची मंडळी मानी व राजेशाही जीवन जगण्याची इच्छा मनी बाळगतात. त्यांना अनेकदा चूक दाखवून देणाऱ्याचा राग येऊ शकतो त्यामुळे ते चूक माहीत असूनही मान्य करणे टाळू शकतात. या मंडळींना इतरांसमोर आपण दुबळे पडू अशी भीती असू शकते ज्यामुळे ते आपला मान राखून ठेवण्यासाठी स्वतःचा दोष इतरांच्या माथ्यावर मारू शकतात.

वृश्चिक (Scorpio Zodiac)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आपण चुकू शकतो यावर अनेकदा विश्वासच बसत नाही. अशा व्यक्ती राग सोडूनही देत नाहीत ज्यामुळे वाद वाढू शकतात. वृश्चिक राशीच्या व्यक्ती या संयमी असल्याने त्या थेट आपली चूक मान्य करत नसल्या तरी इतरांना दोष देण्याचे प्रमाण खूप कमी असू शकते. उलट अशा व्यक्ती टीकाकाराला शब्दात पकडण्यासाठी वाट पाहून मग पलटवार करण्याची संधी शोधण्याचे प्रमाण अधिक असू शकते.

मेष (Aries Zodiac)
मेष राशीच्या मंडळींना चारचौघात केलेला अपमान अजिबात सहन करता येऊ शकत नाही. त्यांना चूक दाखवून देण्यासाठी सुद्धा इतरांना शांत व संयमी मोडमध्ये राहणे आवश्यक ठरू शकते. अन्यथा ते चांगल्यासाठी सांगितलेली गोष्ट ही नकारात्मक रित्या मनात साठवून ठेवू शकतात. त्यांना तुम्ही त्यांचे कौतुक केल्यास किंवा चूक अप्रत्यक्ष लक्षात आणून दिल्यास वाईट वाटण्याचे प्रमाण कमी असू शकते पण थेट वार केल्यास या व्यक्ती लगेच समोरच्यावर दोष टाकून मोकळ्या होऊ शकतात.

कुंभ (Aquarius Zodiac)
संयमाची कमी असल्याने ही रास प्रचंड ज्ञानी असूनही अनेकदा स्वतःला व इतरांना मनस्ताप देऊ शकते. त्यांची अशी धारणा असते की, आपण कधीच खोटे बोलत नाही आणि बहुतांश घटनांमध्ये हे सत्यही असू शकते. पण काही वेळा पुरेशी माहिती नसल्याने त्यांचे अंदाज चुकू शकतात. यावेळी आपण खोट्यात पडू नये म्हणून हे लोक चूक अमान्य करण्याची शक्यता असते. या मंडळी चूक मान्य न करताही प्रश्नाचे उत्तर शोधण्यावर अधिक भर देतात. यामुळे समोरच्याला काहीवेळा कुंभ राशीच्या लोकांचा राग येऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहिती वर साधारण निरीक्षणावर आधारित आहे, यास दावा समजू नये) ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/5-zodiac-signs-blame-others-for-their-own-fault</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पत्नी सोडून गेली, एअरफोर्सची नोकरी सोडली, साधू बनला; 15 वर्षानंतर एक दिवस अचानक… ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/left-his-wife-quit-his-Air-Force-jobbecame-a-monk</link>
            <description>बिहारच्या मोतीहारीमध्ये एका दाम्पत्याची जगावेगळी प्रेमकहाणी समोर आली आहे. ही प्रेम कहाणी पाहून सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. तर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. 15 वर्षापूर्वी नवरा आणि बायकोत वाद झाला. त्यानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. पत्नी बेतिया येथील आईवडिलांच्या घरी आली आणि तिने पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पत्नी कायमची माहेरी निघून गेल्याने तो कोलमडला. त्यामुळे त्याने एअरफोर्सची नोकरी सोडली. साधू बनला. वणवण भटकला अन् पूजा पाठ करू लागला.

दोघा नवरा बायकोंनी कायमस्वरुपी वेगळं राहायचं ठरवलं. पण 15 वर्ष एकमेकांपासून दूर राहिल्यानंतरही त्यांच्यातील प्रे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-08/news.1..webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बिहारच्या मोतीहारीमध्ये एका दाम्पत्याची जगावेगळी प्रेमकहाणी समोर आली आहे. ही प्रेम कहाणी पाहून सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. तर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. 15 वर्षापूर्वी नवरा आणि बायकोत वाद झाला. त्यानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. पत्नी बेतिया येथील आईवडिलांच्या घरी आली आणि तिने पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पत्नी कायमची माहेरी निघून गेल्याने तो कोलमडला. त्यामुळे त्याने एअरफोर्सची नोकरी सोडली. साधू बनला. वणवण भटकला अन् पूजा पाठ करू लागला.

दोघा नवरा बायकोंनी कायमस्वरुपी वेगळं राहायचं ठरवलं. पण 15 वर्ष एकमेकांपासून दूर राहिल्यानंतरही त्यांच्यातील प्रेम तसूभर कमी झालं नाही. या काळात त्याच्या पत्नीच्या आयुष्यात कोणी आलं नाही अन् साधू बनलेल्या पतीनेही आपल्या आयुष्यात कुणालाही स्थान दिलं नाही. या काळात त्यांचा एक मुलगाही मोठा झाला. तो वारंवार आईला वडिलांबाबत विचारत होता. त्यामुळे पत्नीने नवऱ्याला भेटायचं ठरवलं. दोघेही एकांतात भेटले. एकमेकांबद्दलचे रुसवे फुगवे दूर केले अन् तब्बल15 वर्षानंतर पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला.

ही गोष्ट आहे प्रभाकर कुमासेर पांडेय यांची. प्रभाकर हे गोविंदगज पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील जितवारपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचा विवाह पिपरकोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंगरी गावच्या संदीप देवीशी झाला होता. लग्नानंतर दोघेही दोन वर्ष एकत्र नांदले. त्यावेळी प्रभाकर एअरफोर्समध्ये उच्चपदावर कार्यरत होता. मात्र, या दोघांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यातील वाद सुरू झाला. त्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर दोघांनीही कोर्टात धाव घेतली. यावेळी दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले. दोन्हीकडच्या कुटुंबीयांनी या दोघांना एकत्र आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण काहीच जमलं नाही. शेवटी पत्नी सोबत राहत नाही म्हणून कोलमडून पडलेल्या प्रभाकर यांनी नोकरीचा राजीनामा दिला. सुखाच्या शोधासाठी तो साधू बनला. साधू बनून गावोगावी भटकला. जंगलात रानावनात राहिला. मिळेल ते खाल्लं. जिथे जागा दिसेल तिथे झोपला. ऊन वारा पाऊस याची काहीच तमा बाळगली नाही. अनेक मंदिरात दिवस दिवस रात्र रात्र बसून ध्यान धारणा केली. पूजा पाठ केला. दाढी वाढली.

तब्बल 15 वर्ष त्यांची ही वणवण सुरू होती. तिकडे त्यांचा मुलगा मोठा होत होता. मुलाला जसजस कळू लागलं तसतसा तो आईला वडिलांबाबत विचारू लागला. वडिलांना भेटायचा तगादा लावू लागला. त्यामुळे संदीपदेवीचंही काळीज पाघळलं. तिने नवऱ्याची भेट घेतली. सर्व काही विसरून मुलासाठी पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याची विनंती केली. प्रभाकरही तयार झाला अन् 15 वर्षानंतर दोघे पुन्हा एकत्र आले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/left-his-wife-quit-his-Air-Force-jobbecame-a-monk</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खुशखबर! मान्सूनचे केरळमध्ये आगमन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Good-news-Arrival-of-Monsoon-in-Kerala</link>
            <description>अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मान्सून आल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरीही समाधानी झाला आहे. आज मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे.

एका आठवड्याच्या विलंबानंतर आज केरळात मान्सूनचं आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-08/monsoon-onset-2021.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मान्सून आल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरीही समाधानी झाला आहे. आज मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे.

एका आठवड्याच्या विलंबानंतर आज केरळात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. देशात मान्सूनचं  आगमन झालेलं आहे. आज केरळमध्ये मान्सूननं धडक दिलीय. हवामान खात्यानं तशी माहिती दिलीय. लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे. जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळं देशातील अनेक भागांमध्ये नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत.

नैऋत्य मान्सून केरळात दाखल झाला आहे, अशी औपचारिक घोषणा हवामान खात्यानं दिली आहे. केरळच्या बहुतांश भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनला यंदा तब्बल सात दिवस विलंब झाला आहे. एरवी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होते. यंदा मात्र यासाठी 8 तारीख उजाडावी लागली. तळकोकणात 16 जून किंवा त्यानंतरच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

हवामान खात्यानं गुरूवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. केरळच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनानं गरमीनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यात पुढच्या तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Good-news-Arrival-of-Monsoon-in-Kerala</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ WTC Final 2023: पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचा पगडा भारी;  ३ बाद ३२७ धावांची खेळी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/WTC-Final-2023-australia-dominate-day-one-an-innings-of-327-runs-for-3</link>
            <description>जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामान्यांचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाने गाजवला. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्राव्हिस हेडने शतकी खेळी करून आपल्या संघाला ३ बाद ३२७ अशा सुस्थितीत नेले. शिवाय, हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी चौथ्या विकेटसाठी २५१ धावांची अभेद्य भागीदारी केली. हेडने नाबाद १४६ धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथला शतकासाठी आणखी पाच धावांची गरज आहे. त्याच्या ९५ धावा झालेल्या आहेत.

भारताने</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-06-08/image (89).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामान्यांचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाने गाजवला. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्राव्हिस हेडने शतकी खेळी करून आपल्या संघाला ३ बाद ३२७ अशा सुस्थितीत नेले. शिवाय, हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी चौथ्या विकेटसाठी २५१ धावांची अभेद्य भागीदारी केली. हेडने नाबाद १४६ धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथला शतकासाठी आणखी पाच धावांची गरज आहे. त्याच्या ९५ धावा झालेल्या आहेत.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काही षटकात भारताचा कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय योग्य ठरत असल्याचे जाणवले. पहिल्या ७६ धावांतच ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज माघारी परतले. मात्र त्यानंतर स्मिथ आणि हेड यांनी चिवट खेळी करत अडीचशे धावा जोडल्या. 


ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही दुसऱ्या टोकाने किल्ला लढविला. २२७ चेंडूंत त्याने ९५ धावांची नाबाद खेळी केली. हेड म्हणतो की, मला स्टीव्ह सोबत फलंदाजी करायला खूप आवडते. कारण तो सोबत असताना प्रतिस्पर्धी गोलंदाज त्याच्याविरुद्ध योजना आखत असतात तेव्हा मला मोकळेपणाने फलंदाजी करता येते.


पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हेड म्हणाला की, नाणेफेक हरलो असलो तरी पहिल्या दिवशी आम्ही चांगली कामगिरी केली. सकाळी खूप मेहनत घ्यावी लागली. पण एक चांगली सुरुवात झाली आहे. भारताच्या मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी उसळत्या चेंडूंचा मारा केल्यामुळे हेडला शतक करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागली.


हेड म्हणाला की, मी सध्या अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. पण माझी खूप परीक्षा पाहिली गेली. काही वेळा वाटले की भारतीय संघाने आपल्यासाठी काही व्यूहरचना केली आहे की, काय असेही वाटून गेले. पण मी परिस्थितीशी जुळवून घेतले, मेहनत घेतली, त्या कठीण काळात तग धरली आणि त्याचवेळेला संयमही राखला.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/WTC-Final-2023-australia-dominate-day-one-an-innings-of-327-runs-for-3</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष अभियान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Kokan/railway-special-alert-from-konkan-railway-for-this-monsoon</link>
            <description>यंदाचा पाऊस मुसळधार असणार आहे. या मुसळधार पावसाकडे लक्ष देत पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.कोकण रेल्वेने पावसाळ्यात अनुचित घटना टाळण्यासाठी 673 प्रशिक्षित रेल्वे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पावसामुळे कोकण रेल्वेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये, यासाठी कोकण रेल्वेकडून कामा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Kokan/2023-06-08/image (88).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[यंदाचा पाऊस मुसळधार असणार आहे. या मुसळधार पावसाकडे लक्ष देत पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.कोकण रेल्वेने पावसाळ्यात अनुचित घटना टाळण्यासाठी 673 प्रशिक्षित रेल्वे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पावसामुळे कोकण रेल्वेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये, यासाठी कोकण रेल्वेकडून कामांचे नियोजन करण्यात आले आहे. मुसळधार पावसात लोको पायलटने सुरक्षित वेगाने गाडी चालवावी, अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. रेल्वे वाहतुकीवरील परिणाम टाळण्यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

घाटात अतिमुसळधार पावसामुळे दृष्यमानता खालावून होणारे अपघात होऊ नये, याकरिता 40 किमी प्रतितास या सुरक्षित वेगाने गाड्या चालवण्याच्या सूचना सर्व लोको पायलटला कोकण रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्ष आणि स्थानकांशी संपर्क ठेवण्यासाठी मोबाइल फोन देण्यात आले आहेत.


मेल-एक्स्प्रेसच्या लोको पायलटला आणि गार्डला वॉकी-टॉकी देण्यात आलेले आहेत. ज्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता येईल. आपत्कालीन स्थितीत माहिती पुरवण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर आपत्कालीन संवाद केंद्र (ईएमसी) स्थापित करण्यात आले आहेत. सर्व मुख्य सिग्नल एलईडीमध्ये रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाल्याने धुक्यांमध्ये सिग्नल अधिक चांगले दिसतील, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आलेली आहे. 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Kokan/railway-special-alert-from-konkan-railway-for-this-monsoon</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईकरांसाठी खास 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस् ॲप ' हेल्पलाइन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/chief-minister-swachh-mumbai-whatsapp-helpline-for-mumbaikars</link>
            <description>नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिज च्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’चा (८१६९६८१६९७) शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ व कचरामुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यावेळी म्हणाले, रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हॉटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’ वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-06-08/image (87).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिज च्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’चा (८१६९६८१६९७) शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ व कचरामुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यावेळी म्हणाले, रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हॉटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’ वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिजबाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासांत त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या प्रणालीसाठी महानगरपालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओव्हरसिअर) यांची नेमणूक केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नुकतेच भारतातील जपानचे राजदूत यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी देखील बदलेल्या मुंबईचे कौतुक केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून त्या माध्यमातून खड्डेमुक्त मुंबई संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. मुंबईत सुशोभिकरणाचे १,१५० प्रकल्प सुरू असून त्याचे दृश्यस्वरुपात बदल दिसत आहेत. रोषणाई करण्यात आली असून समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईत १७० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. कोळीवाड्यांचा विकास, प्रदुषणमुक्त मुंबईला चालना देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अशी आहे ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’ सुविधा
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना थेट नोंदवता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अॕप हेल्पलाइन’ कार्यान्वित झाली आहे. नागरिकांना 8169681697 या हेल्पलाईन क्रमांकावर घनकचरा तसेच बांधकाम राडारोडा (डेब्रिज) विषयक तक्रारी नोंदविता येतील. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी कचऱ्याशी संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.
भ्रमणध्वनी वापरकर्त्यांकडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ही अद्ययावत, सहजसोपी, अशी हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारीसंबंधीचे छायाचित्र व ठिकाण/ जीपीएस लोकेशन आदी शेअर केल्यानंतर ही तक्रार हेल्पलाइनमध्ये नोंदवली जाईल. यानंतर, ती थेट संबंधित विभागाकडे पाठवली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन संबंधित अधिकारी/कर्मचारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मूलन करुन, त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील. परिणामी नागरिकांना त्वरित तक्रार निर्मूलन केल्याचे प्रमाण मिळणार आहे.
घनकचरा व डेब्रिज वगळता इतर तक्रारी, सूचना या हेल्पलाइनमध्ये नोंदवता येणार नाहीत, तसेच हेल्पलाईन व्हॉटस्ॲप स्वरुपातील असल्याने त्यावर बोलण्याची/संभाषणाची सुविधा नसेल. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार, सूचना नोंदवण्यासाठी सुविधा मिळणार आहे. दररोज वॉर्ड अधिकारी या तक्रारींवर संनियंत्रण करतील. दर आठवड्याला आयुक्त तक्रार निराकरणाचा आढावा घेतील.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/chief-minister-swachh-mumbai-whatsapp-helpline-for-mumbaikars</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं रशियात इमर्जन्सी लँडिंग ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Air-India-flight-makes-emergency-landing-in-Russia</link>
            <description>नवी दिल्लीहून (Navi Delhi) अमेरिकेला जाणारं एअर इंडियाचं (Air India) विमान इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे रशियातील मगादन (Magadan airport) विमानतळावर उतरवण्यात आलंय. या विमानात 216 प्रवासी आहेत आणि 16 कर्मचारी आहेत. एअर इंडियाचं AI173 हे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोला जाणारं विमान इंजिनातील बिघाडामुळे वैमानिकांनी रशियाकडे (Russia) वळवलं आणि तिथल्या मगादन विमानतळावर ते सुखरुप उतरवण्यात आलं.

टाटा समुहाच्या मालकीच्या इअर इंडियाच्या वतीने जारी प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आलीय. या विमानात अडकलेल्या प्रवाशांना स्थानिक पातळीवर सर्व मदत पोहोचवली जात असल्याचंही एअर इंडियाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. रशियात अडकलेल्या विम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-07/news 5...jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्लीहून (Navi Delhi) अमेरिकेला जाणारं एअर इंडियाचं (Air India) विमान इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे रशियातील मगादन (Magadan airport) विमानतळावर उतरवण्यात आलंय. या विमानात 216 प्रवासी आहेत आणि 16 कर्मचारी आहेत. एअर इंडियाचं AI173 हे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोला जाणारं विमान इंजिनातील बिघाडामुळे वैमानिकांनी रशियाकडे (Russia) वळवलं आणि तिथल्या मगादन विमानतळावर ते सुखरुप उतरवण्यात आलं.

टाटा समुहाच्या मालकीच्या इअर इंडियाच्या वतीने जारी प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आलीय. या विमानात अडकलेल्या प्रवाशांना स्थानिक पातळीवर सर्व मदत पोहोचवली जात असल्याचंही एअर इंडियाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. रशियात अडकलेल्या विमानातील प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी भारतातून एक खास विमान रशियाला रवाना करण्यात आलंय. भारतातून रशियातील मगादनसाठी दुपारी एक वाजता विशेष विमान रवाना करण्यात आलं. हे विमान मुंबईतून निघालं असल्याची माहिती एअर इंडियाच्या वतीने देण्यात आली.

रशियातील मगादान विमानतळावर इमर्जन्सी लँडिग करण्यात आलेल्या या विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत, तसंच त्यांना विमानतळावरील स्थानिक कर्मचाऱ्यांकडून सर्व ती मदत केली जात असल्याचं एअर इंडियाच्या वतीने सांगण्यात आलंय. तसंच या विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना स्थानिक हॉटेलमध्ये मुक्कामांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  

स्थानिक विमानतळ तंत्रज्ञांकडून विमानातील बिघाडाचा तपास केला जात आहे.  

दरम्यान, अमेरिकेतून आलेल्या वृत्तानुसार, अमेरिका प्रशासन रशियात उतरण्यात आलेल्या भारतीय विमानाचे सर्व अपडेट घेत आहे तसंच परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचं सांगण्यात आलंय. रशियाचं युक्रेसोबत युद्ध सुरु आहे, त्यामुळे अमेरिका आणि युरोपीय युनियनकडून रशियावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या या विमानात काही अमेरिकन नागरिक असण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे अमेरिकेचं परराष्ट्र मंत्रालय रशियातील या भारतीय विमानाच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी सांगितलं की, त्यांना बिघाड झालेल्या विमानातून नेमके किती अमेरिकी नागरीक प्रवास करत होते, याची माहिती उपलब्ध झालेली नाही, तरीही तिथल्या परिस्थितीवर त्याचं लक्ष आहे.

रशियातील मगादन विमानतळावर उतरवण्यात आलेल्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आलेल्या खास विमानात औषधे तसंच आवश्यक सामुग्रीही पाठवण्यात आली आहे.

मगादन हा रशियाच्या अतिपूर्वेकडील कोलिमा प्रांतातील एक विमानतळ आहे. या प्रदेशातील सामान्य तापमान हे उणे 19 ते उणे 38 दरम्यान असतं. हा परिसर सोने, चांदी आणि तांबे वगैरे धातूंच्या उत्खननासाठी ओळखला जातो तसंच मगादन हे या प्रांतातील मुख्य शहर आहे.  या विमानतळावर एअर इंडियाचे कुणीही कर्मचारी नियुक्त नाहीत, त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक ती मदत मिळवली जात आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Air-India-flight-makes-emergency-landing-in-Russia</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Apple : 'या' iPhone मध्ये iOS 17 सपोर्ट करणार नाही, यादीत तुमचा फोन तर नाही ना? जाणून घ्या.. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/This-iPhone-will-not-support-iOS-17-isnt-your-phone-on-the-list</link>
            <description>Apple WWDC 2023 : कॅलिफोर्नियाची टेक कंपनी ॲपल (Apple) ने नुकतंच iOS 17 व्हर्जन लाँच केलं आहे. ही नवीन ऑपरेटिंग सिस्टिम अनेक जुन्या iPhone ला सपोर्ट करणार नाही आहे. ॲपल (Apple) कंपनीची वर्ल्डवाइड डेव्हलपर्स परिषद (WWDC 2023) सुरू आहे. यामध्ये कंपनीने नवीन तंत्रज्ञान आणि डिव्हाईस लाँच केले आहेत. अलिकडेच ॲपलने नवीन ऑपरेटिंग सिस्टम iOS 17 लाँच केली आहे. या नवीन ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अनेक आधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. दरम्यान, ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम काही आयफोन्समध्ये चालणार नाही. या यादीत कोणते आयफोन आहेत, ते जाणून घ्या...

कोणत्या आयफोनमध्ये येणार iOS 17</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-06-07/news 4...jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[Apple WWDC 2023 : कॅलिफोर्नियाची टेक कंपनी ॲपल (Apple) ने नुकतंच iOS 17 व्हर्जन लाँच केलं आहे. ही नवीन ऑपरेटिंग सिस्टिम अनेक जुन्या iPhone ला सपोर्ट करणार नाही आहे. ॲपल (Apple) कंपनीची वर्ल्डवाइड डेव्हलपर्स परिषद (WWDC 2023) सुरू आहे. यामध्ये कंपनीने नवीन तंत्रज्ञान आणि डिव्हाईस लाँच केले आहेत. अलिकडेच ॲपलने नवीन ऑपरेटिंग सिस्टम iOS 17 लाँच केली आहे. या नवीन ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अनेक आधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. दरम्यान, ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम काही आयफोन्समध्ये चालणार नाही. या यादीत कोणते आयफोन आहेत, ते जाणून घ्या...

कोणत्या आयफोनमध्ये येणार iOS 17 अपडेट?

iPhone 14 Series

आयफोन 14 सीरीजमधील आयफोन्समध्ये नवीन iOS 17 अपडेट्स आणि फिचर्सचा फायदा मिळेल. ॲपलने  मागील वर्षी लॉन्च केलेल्या iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max या चार मॉडेल्सना iOS 17 अपडेट मिळणार आहे.

iPhone 13 Series

iPhone 13 लाईनअपमधील सर्व मॉडेल्समध्ये iOS 17 अपडेट मिळेल. यामध्ये iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro, आणि iPhone 13 Pro Max यांचा समावेश आहे. हे आयफोन फ्लॅट एज डिझाइन आणि 5G कनेक्टिव्हिटीसह येतात, निवडक फिचर्स वगळता जुन्या iPhone 13 मॉडेलमध्येही iOS 17 चं अपडेट मिळेल.

iPhone 12 Series

ॲपलच्या पहिल्या 5G कनेक्टिव्हिटीसह येणार्‍या सीरिजमधील चारही मॉडेल iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max यांमध्ये Apple चं नवं iOS 17 सॉफ्टवेअर अपडेट मिळेल. तीन वर्षे जुन्या डिव्हाइसमध्ये आतापर्यंत कंपनीने सर्व नवीन सॉफ्टवेअर अपडेट्स दिले आहेत.

iPhone 11 Series

तुमच्याकडे iPhone 11, iPhone 11 Pro किंवा iPhone 11 Pro Max असल्यास यामध्येही तुम्हाला iOS 17 सॉफ्टवेअर अपडेटचा लाभ घेता येईल.

iPhone XS/XS Max, iPhone XR

सुमारे पाच वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या हे आयफोन आजही लाखो युजर्स वापर आहेत, यामुळे कंपनी iPhone XS/XS Max, iPhone XR या सीरीजमध्येही iOS 17 सपोर्ट दिला आहे. पण हार्डवेअरच्या मर्यादांमुळे युजर्संना सर्व नवीन फिचर्स वापरता येणार नाहीत.

iPhone SE

गेल्या वर्षी Apple ने शक्तिशाली A15 बायोनिक प्रोसेसरसह परवडणारे iPhone SE आणले होते. iPhone SE मध्ये तुम्हाला नवं iOS 17 ऑपरेटिंग सिस्टिम वापरता येईल. 3RD जनरेशन iPhone SE ला देखील बहुतेक नवीन फिचर्सचा लाभ मिळू शकतो.

'या' आयफोनला सपोर्ट करणार नाही iOS 17

iOS 17 ऑपरेटिंग सिस्टिमसाठी A12 बायोनिक चिपची आवश्यकता आहे. त्यामुळे हे नवीन iOS अपडेट iPhone 8, iPhone 8 Plus, आणि iPhone X या आयफोनमध्ये मिळणार नाही.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/This-iPhone-will-not-support-iOS-17-isnt-your-phone-on-the-list</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Apple iphone 13 किंमतीत मोठी घट, २६,९९९ रुपयांना घेऊ शकता विकत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Apple-iPhone-13-price-cut-You-can-buy-it-for-Rs-26999</link>
            <description>iPhone 13 Discount : तुम्ही जर आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर iPhone 13 हा सध्या मार्केटमधील एक भारी ऑप्शन आहे. याचं कारण म्हणजे या फोनवर सध्या दमदार डिस्काउंट दिलं जात आहे. फ्लिपकार्टवर सुरु खास मोबाईल सेलमध्ये हा आयफोन १३ अगदी स्वस्तात विकत घेण्याची संधी आहे. या फोनची मूळ किंमत ७० हजार रुपये असून पण वेगवेगळ्या ऑफर्सचा लाभ घेऊन फोन अगदी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-06-07/news 3...jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[iPhone 13 Discount : तुम्ही जर आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर iPhone 13 हा सध्या मार्केटमधील एक भारी ऑप्शन आहे. याचं कारण म्हणजे या फोनवर सध्या दमदार डिस्काउंट दिलं जात आहे. फ्लिपकार्टवर सुरु खास मोबाईल सेलमध्ये हा आयफोन १३ अगदी स्वस्तात विकत घेण्याची संधी आहे. या फोनची मूळ किंमत ७० हजार रुपये असून पण वेगवेगळ्या ऑफर्सचा लाभ घेऊन फोन अगदी २७ हजारांपर्यंत मिळेल. जवळपास ४२ हजार सेव्ह करता येतील.

तब्बल ४२ हजारांचं मिळू शकतं डिस्काउंट

तर आयफोन १३ च्या १२८ जीबी स्टोरेजची किंमत ६९,९०० रुपये असून फ्लिपकार्टवर सुरु डिस्काउंटमुळे ७,९०१ रुपयांची सूट मिळत आहे. त्यानंतर किंमत ६१,९९९ रुपये होणार असून यावर आणखी पैसे वाचवता येतील. कारण फोनवर एक्सचेंज ऑफर सुरु असून यामध्ये तब्बल ३३ हजार रुपये वाचवता येतील. याशिवाय बँकिंग ऑफर्सचा लाभ घेऊन २००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. त्यामुळे जर हे सगळे डिस्काउंट तुम्ही मिळवले तर तब्बल ४२,९०१ रुपये तुम्ही वाचवू शकता. पण महत्त्वाची गोष्टी म्हणजे एक्सचेंज ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही रिटर्न देणाऱ्या फोनचं मॉडेल आणि कंडीशन चांगली असणं गरजेचं आहे.

iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स

ॲपलच्या या iPhone 13 च्या फीचर्सचा विचार केला तर याचा डिस्प्ले हा ६.१ इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले आहे. याशिवाय फोनमध्ये 12MP मुख्य कॅमेरा आहे. तसेच आणखी एक 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोनच्या फ्रंटसाईटला आणखी 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. हा एक दमदार प्रोसेसर असल्याने फोन अगदी स्मूद चालतो.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Apple-iPhone-13-price-cut-You-can-buy-it-for-Rs-26999</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हास्यजत्रेतील स्किटमुळे समीर चौगुले अडचणीत; मागावी लागली माफी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Sameer-Chougule-gets-into-trouble-for-skit-at-Comedy-Fair-Apologized</link>
            <description>'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा प्रेक्षकांच्या प्रचंड आवडता कार्यक्रम. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. त्यातही अभिनेता समीर चौगुले याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलंय. त्याचा चाहतावर्ग प्रचंड आहे. त्याचं प्रत्येक स्किट प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. आपल्या लेखणीने आणि अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा लोकप्रिय समीर आता अडचणीत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-07/news 2...jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA['महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा प्रेक्षकांच्या प्रचंड आवडता कार्यक्रम. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. त्यातही अभिनेता समीर चौगुले याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलंय. त्याचा चाहतावर्ग प्रचंड आहे. त्याचं प्रत्येक स्किट प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. आपल्या लेखणीने आणि अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा लोकप्रिय समीर आता अडचणीत सापडला आहे. हास्यजत्रेतील काही स्किट समीर स्वतः लिहितो आणि सादर करतो. त्याचे स्किट प्रेक्षकांना आवडतातदेखील मात्र अशाच आकार स्किटमुळे तो सध्या अडचणीत सापडला आहे. त्याने सादर केलेल्या प्रहसनावर एका विशिष्ट समाजाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्याला सगळ्यांसमोर त्याबद्दल माफी मागावी लागली आहे.


नेमकं काय घडलं होतं?
समीर हास्यजत्रेमधे एक स्किट सादर केलं होतं ज्यात त्याने तारपा नृत्य सादर केलं होतं. मात्र ते नृत्य त्याने अतिशय विनोदी पद्धतीने सादर केलं होतं. त्याचा तो ३० सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर एका विशिष्ट समाजाने आक्षेप घेतला. त्यांनी दाखवलेल्या विरोधामुळे समीरवर जाहीर माफी मागण्याची वेळ आली आहे. समीरने घडल्या प्रकारानंतर एक पत्रकार परिषद घेत सगळ्यांसमोर त्यांची माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये समीर म्हणतो, 'मी काही दिवसांपूर्वी एक प्रहसन सादर केलं होतं. त्यात मी तारपा नृत्य सादर करतोय असं म्हणालो होतो. माझ्या लक्षात आलं की माझ्या बंधू आणि भगिनींच्या भावना त्यामुळे दुखावल्या गेल्या. झालेल्या प्रकाराबद्दल सगळ्यात आधी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागतो आणि हा प्रकार पुन्हा होणार नाही याची तुम्हाला ग्वाही देतो. हा प्रकार अनावधानाने झालेला होता.'
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Sameer-Chougule-gets-into-trouble-for-skit-at-Comedy-Fair-Apologized</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अरे वा! आता भाड्यानं घर शोधताना एजंटची गरज नाही, 'हे' ५ ॲप्स करतील मदत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Now-you-dont-need-an-agent-to-find-a-rental-home-these-5-apps-will-help</link>
            <description>आजकाल अनेकांना नोकरी, शिक्षण किंवा इतर कोणत्याही कामासाठी दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हावे लागते. त्याठिकाणी भाड्याने घर घ्यावे लागते. पण वाढत्या लोकसंख्येमुळे कितीतरी मोठ्या शहरांत गर्दी वाढली असून साधं घर भाड्यानं मिळणंही खूप कठीण झालं आहे. त्यात घर भाड्यानं घेताना बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतात. त्यात घर ऑफिसपासून किती अंतरावर आहे, किती खोल्या आहेत,काय काय फीचर्स घरात आहेत. दरम्यान हे सगळं पाहताना तुम्हाला मदत करणारा एजंटही बरेच पैसे घेतो. पण आता या साऱ्या समस्यांपासून सुटका मिळणार असून स्वतःहून तुम्ही घरबसल्या मोबाईलवर घर शोधू शकता. आजकाल अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांच्या ॲपच्या मदतीने तुम्ही सहजपणे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-06-07/news 1...jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आजकाल अनेकांना नोकरी, शिक्षण किंवा इतर कोणत्याही कामासाठी दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हावे लागते. त्याठिकाणी भाड्याने घर घ्यावे लागते. पण वाढत्या लोकसंख्येमुळे कितीतरी मोठ्या शहरांत गर्दी वाढली असून साधं घर भाड्यानं मिळणंही खूप कठीण झालं आहे. त्यात घर भाड्यानं घेताना बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतात. त्यात घर ऑफिसपासून किती अंतरावर आहे, किती खोल्या आहेत,काय काय फीचर्स घरात आहेत. दरम्यान हे सगळं पाहताना तुम्हाला मदत करणारा एजंटही बरेच पैसे घेतो. पण आता या साऱ्या समस्यांपासून सुटका मिळणार असून स्वतःहून तुम्ही घरबसल्या मोबाईलवर घर शोधू शकता. आजकाल अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांच्या ॲपच्या मदतीने तुम्ही सहजपणे भाड्याने घर शोधू शकता. तुम्ही तुमचे बजेट, आवडी आणि नापसंत यावर आधारित निवड करू शकता. चला तर या विविध ॲप्समधील ५ महत्त्वाचे अॅप्स पाहूया...

हे 99acres.com या लोकप्रिय प्रॉपर्टी ॲपच्या मदतीने युजर्स मोफत घर भाड्याने घेऊ शकतात. या ॲपमध्ये वापरकर्त्याला उच्च दर्जाची चित्रे, व्हिडिओ आणि नकाशांद्वारे प्रॉपर्टीची संपूर्ण सविस्तर माहिती मिळते. या ॲपमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तांची नोंदणी केली गेलेली आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना विविध पर्यायांच्या बाबतीत कोणतीही अडचण येत नाही. येथे तुम्ही घरमालकाशी थेट बोलू शकता, संपर्क क्रमांक मिळवू शकता. यासोबतच टेक्स्ट आणि ई-मेलची सुविधाही दिली गेली आहे.

मॅजिकब्रिक्स ॲपमध्ये जीपीएस हे खास फीचर आहे, जे तुम्हाला हवं त्या लोकेशनवरील अचूक ऑप्शन्स दाखवते. तसंच कंपनीने ॲपचा इंटरफेस साधा ठेवला असून त्यामुळे तो वापरण्यासाठी सोपा आहे. या ॲपमध्ये वापरकर्त्याला थेट घरमालकाशी संपर्क साधता येतो. तुम्हाला हव्या तशा चांगल्या प्रॉपर्टीसाठी अलर्ट देखील येथे मिळू शकतात.

वापरलेल्या सेकंड हँड वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी OLX हे लोकप्रिय ॲप भाड्याने घर मिळवण्यासाठीही उपयुक्त आहे. यातही जीपीएसच्या मदतीने तुम्हाला ज्या भागात घर हवे आहे, त्याचे पर्याय दाखवले जातात. संपर्क क्रमांकापासून घराची सर्व माहिती आणि छायाचित्रे याठिकाणी उपलब्ध असतात. यात युजर सोप्या पद्धतीनं लॉग इन करू शकतो आणि भाड्याने घर मिळवू शकतो.

तुम्ही जाहिरातींमध्ये Nestaway बद्दल ऐकले असेल. हे ॲप देखील भाड्यानं घर शोधण्यासाठी एक भारी ॲप आहे. यामध्ये प्रॉपर्टी शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टीला भेट देण्यची सुविधाही मिळते. याठिकाणी भाडे करार इत्यादी देखील ॲपवरूनच केले जाऊ शकते.

फ्लॅटचॅट हे ॲप दिल्ली, बंगळुरू, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये सक्रिय आहे. तुम्ही येथे साइन अप करून भाड्याने घर तसंच पीजीमध्ये राहण्यांसाठी फ्लॅटमेट निवडण्याची देखील क्षमता आहे. या ॲपमध्ये तुम्हाला बजेट आणि ठिकाणांच्या दृष्टीने बरेच पर्याय देते. नंतर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घर निवडू शकता.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Now-you-dont-need-an-agent-to-find-a-rental-home-these-5-apps-will-help</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्रसरकार ना महाराष्ट्र सरकार गंभीर, सुप्रिया सुळे यांचा आरोप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Supriya-Sules-allegation-central-government-nor-the-Maharashtra-government-is-serious-about-the-safety-of-women-and-girls</link>
            <description>मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एकतर महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्रसरकार गंभीर आहे ना महाराष्ट्र सरकार गंभीर आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महिलांचे, मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे व चांगली लॉकींग सिस्टीम व मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य दिलेच पाहिजे. आता तर सातत्याने मुलींच्या किंवा महिलांच्या विरोधात ज्या घटना घडत आहेत त्याबाबत केंद्र व राज्यसरकारचा अप्रोच आहे त्यावरुन ते गंभीर दिसत नाहीत हे दुर्दैवी आहे असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ज्याने कृत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-06-07/image (86).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एकतर महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्रसरकार गंभीर आहे ना महाराष्ट्र सरकार गंभीर आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महिलांचे, मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे व चांगली लॉकींग सिस्टीम व मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य दिलेच पाहिजे. आता तर सातत्याने मुलींच्या किंवा महिलांच्या विरोधात ज्या घटना घडत आहेत त्याबाबत केंद्र व राज्यसरकारचा अप्रोच आहे त्यावरुन ते गंभीर दिसत नाहीत हे दुर्दैवी आहे असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ज्याने कृत्य केले त्याने आत्महत्या केली आहे त्यामुळे आता पहिल्यांदा वसतीगृहाची सुरक्षितता, त्यामध्ये हेल्पलाईन असतील, अलार्म बेल आणि कॅमेरे यांना प्राधान्य देत सरकारने लवकर पाऊले टाकली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.

डाळींचे दर वाढले आहेत याचे मला आश्चर्य वाटत नाही कारण दोन वर्ष सातत्याने संसदेत वाढत्या अन्नधान्याच्या किमतीवर बोलत आहे. केंद्रसरकारकडे स्टडी पॉलिसी नाहीय. कांद्याची जगात कमतरता होती परंतु महाराष्ट्रात सरप्लस कांदा होता त्यावेळी कांदा एक्स्पोर्ट करा असे आम्ही सांगत होतो मात्र तो केला नाही. आज ना कांद्याला भाव नाही ना इतर वस्तूंना आहे. शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामध्ये केंद्रसरकारचे सातत्याने गैरव्यवस्थापन दिसून येते असा थेट हल्लाबोलही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

मला गंमत आणि आश्चर्य एका गोष्टीचे वाटते की जेव्हापासून भाजप सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून सारखे वातावरण दुषित का होते आहे असा थेट सवाल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.

नगरची घटना घडली आता कोल्हापूरमध्ये घटना घडली आहे सारखेच तणावाचे वातावरण राज्यात कसे होते असा सवाल करतानाच अशाच गोष्टी घडत राहिल्या, दंगली होत राहिल्या तर यामुळे राज्याचे नुकसान होणार आहे अशी भीती व्यक्त केली. शिवाय जनता ही घाबरलेली व बिथरलेली आहे त्यामुळे हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे असा आरोपही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

देशातून किती विरोध होतो आहे हे आता भाजपच्या लक्षात आले आहे. आंदोलन करणार्‍या मुलींचे गार्‍हाणं ऐकायला इतके दिवस का लागले? याचा अर्थ त्यांना अपयश दिसत आहे, देशातून रोष दिसत आहे. या देशातील प्रत्येक महिलेला राग आला आहे. ज्या सरकारने 'बेटी पढाओ, बेटी बचाओ' चा नारा दिला त्यांनी त्यांच्या बेटीला न्याय दिला नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजपच्या विरोधात द्वेष आणि राग आहे. आंदोलनकर्त्या मुलींवरील अन्याय केला आहे ही चूक भाजपच्या लक्षात आल्यावर शेवटी 'देर आये दुरुस्त आये' असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Supriya-Sules-allegation-central-government-nor-the-Maharashtra-government-is-serious-about-the-safety-of-women-and-girls</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ WTC Final 2023: भारत-ऑस्ट्रेलिया आमने-सामने, असे असतील दोन्ही संघ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/WTC-Final-India-vs-Australia-at-the-Oval-both-teams-do-not-have-a-good-record</link>
            <description>जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला आजपासून सुरूवात होत असून भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात होणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ लंडनच्या ओव्हल मैदानावर आमनेसामने आले  आहेत. अंतिम सामना सुरू व्हायला अवघे काही तासांचा अवधी राहिला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघानी आत्तापर्यंत आयसीसी अंडर-19, टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकांसह चॅम्पियन्स कपही जिंकलेला आहे. दोन्ही देशांकडे आयसीसीच्या सर्वाधिक 11-11 ट्रॉफी आहेत. त्यामुळे जागतिक कसोटी विजेतेपदाचा अंतिम सामना जिंकून आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा बहुमान मिळविण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर जोरदार प्रयत्न करताना दिसतील. त्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून भारतीय संघ इतिहास</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-06-07/image (85).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला आजपासून सुरूवात होत असून भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात होणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ लंडनच्या ओव्हल मैदानावर आमनेसामने आले  आहेत. अंतिम सामना सुरू व्हायला अवघे काही तासांचा अवधी राहिला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघानी आत्तापर्यंत आयसीसी अंडर-19, टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकांसह चॅम्पियन्स कपही जिंकलेला आहे. दोन्ही देशांकडे आयसीसीच्या सर्वाधिक 11-11 ट्रॉफी आहेत. त्यामुळे जागतिक कसोटी विजेतेपदाचा अंतिम सामना जिंकून आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा बहुमान मिळविण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर जोरदार प्रयत्न करताना दिसतील. त्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून भारतीय संघ इतिहास घडवणार की ऑस्ट्रेलिया ट्रॉफी आपल्या नेणार याकडे जगातील प्रत्येक किक्रेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. 

ओव्हल मैदानावर दोन्ही संघांचे रेकॉर्ड खास नाही

दोन्ही संघांमधील सामना आजपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारताच्या तुलनेत या मैदानावर ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक सामने खेळले असले तरी दोन्ही संघांचे रेकॉर्ड फारसे खास नाही. ऑस्ट्रेलियाने या मैदानावर 38 कसोटी सामने खेळताना फक्त 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारतीय संघाने 14 सामने खेळताना फक्त 2 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आज होणारा सामना दोन्ही संघांसाठी अटीतटीचा असणार आहे.

भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 106 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 44 सामने, तर भारतीय संघाने 32 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघापेक्षा 10 सामन्यांनी ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. ओव्हल मैदानावर भारतीय संघाने आपला शेवटचा सामना 2021 मध्ये खेळला होता. त्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता, तर ऑस्ट्रेलियाला 2019 मध्ये या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारतीय संघाला WTC जिंकण्याची संधी

भारतीय संघाने 2021 मध्ये साउथॅम्प्टनमध्ये न्यूझीलंडसोबत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. पण यावेळी भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना जिंकण्याची संधी आहे. कारण काही महिन्यांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा भारतीय संघाने कसोटी मालिकेत 2-1 ने पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा पराभव करून जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदावर आपले नाव कोरण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.

WTC साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन (विकेटकीपर), केएस भरत (विकेकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट.
राखीव खेळाडू : यशस्वी जायसवाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/WTC-Final-India-vs-Australia-at-the-Oval-both-teams-do-not-have-a-good-record</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वाढत्या तापमानामुळे होणारी 'हट एंजाइटी' म्हणजे नेमकं काय? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Health/Read-what-exactly-is-hot-anxiety-caused-by-rising-temperatures</link>
            <description>सध्या तापमानाचा पारा वर गेला आहे. बहुतेकजण उष्णतेच्या लाटेमुळे चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात स्वतची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा, उन्हाच्या तडाख्यात सापडल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या दिवसांमध्ये उन्हाची झळ लागणे, बॉडी डिहायड्रेशन यासारख्या समस्या येतात. तसेच उन्हाळ्यातील वाढत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Health/2023-06-07/image (84).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सध्या तापमानाचा पारा वर गेला आहे. बहुतेकजण उष्णतेच्या लाटेमुळे चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात स्वतची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा, उन्हाच्या तडाख्यात सापडल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या दिवसांमध्ये उन्हाची झळ लागणे, बॉडी डिहायड्रेशन यासारख्या समस्या येतात. तसेच उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे 'हट एंजाइटी'च्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

हट एंजाइटी' म्हणजे नेमकं काय?

या काळात शरीर उच्च तापमानाच्या संपर्कात येते आण अंतर्गत तापमानाचे योग्य प्रकारे संतुलन राखू शकत नाही. या अवस्थेला 'हट एंजाइटी' असे म्हटले जाते. थोडक्यात, उष्ण वातावरणात संपर्कात आल्यामुळे थकल्यासारखे होते. यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, छातीत धडधड आण अस्वस्थता वाढणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या दिवसांमध्ये जास्त काळजी घ्यायला हवी. मानवी शरीराच्या तापमानाचे संतुलन राखण्यासाठी अनेक पद्धती असतात.

जास्त काळापर्यंत जास्त तापमानाच्या संपर्कात राहिलात तर शरीरातून घाम बाहेर पडत नाही आणि रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत चालत नाही. याचे कारण शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता संपलेली असते. त्यामुळे शरीरातील तापमान योग्य प्रमाणात राहत नाही. परिणामी, 'हट एंजाइटी'चा त्रास होतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे 'हट एंजाइटी' होऊ शकते. म्हणूनच शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे गरजेचे आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Health/Read-what-exactly-is-hot-anxiety-caused-by-rising-temperatures</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रशियाने उडविले युक्रेनचे धरण ; सतर्कतेचा इशारा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Russia-blew-up-a-dam-in-Ukraine-</link>
            <description>युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेले युद्ध (रशिया युक्रेन वॉर) अधिक तीव्र होत आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता करार होण्याची फारशी शक्यता नाही. रशियन सैनिकांनी दक्षिण युक्रेनमधील मोठे धरण उडवून दिल्याचे ताजे प्रकरण समोर आले आहे. युक्रेनने मंगळवारी रशियन सैन्यावर हा गंभीर आरोप केला आहे.



युक्रेनच्या अंतर्गत मंत्रालयान</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-06-06/unnamed (7).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेले युद्ध (रशिया युक्रेन वॉर) अधिक तीव्र होत आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता करार होण्याची फारशी शक्यता नाही. रशियन सैनिकांनी दक्षिण युक्रेनमधील मोठे धरण उडवून दिल्याचे ताजे प्रकरण समोर आले आहे. युक्रेनने मंगळवारी रशियन सैन्यावर हा गंभीर आरोप केला आहे.



युक्रेनच्या अंतर्गत मंत्रालयाने नदीच्या उजव्या तीरावरील 10 गावे घोषित केली आहेत आणि खेरसन शहरातील काही भागातील रहिवाशांना घरगुती उपकरणे बंद करून त्यांची महत्त्वाची कागदपत्रे आणि गुरे घेऊन सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आणि भ्रामक माहितीपासून सावध राहण्यास सांगितले.



खेरसन प्रादेशिक लष्करी प्रशासनाचे प्रमुख, ऑलेक्झांडर प्रोकुडिन यांनी सकाळी 7 च्या सुमारास टेलिग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की रशियन सैन्याने आणखी एक दहशतवादी कृत्य केले आहे. धरण फुटले असून, त्यामुळे पाच तासांत पाणी धोकादायक पातळी गाठेल, असा इशारा त्यांनी दिला.



दरम्यान, युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, युक्रेनकडे रशियाचा बदला घेण्यासाठी पुरेशी शस्त्रे आहेत. इतकेच नाही तर त्याच्या ऑपरेशनमुळे युक्रेनला नाटोमध्ये सामील होण्यासाठी आवश्यक विजयही मिळेल. परराष्ट्र मंत्री कुलेबा यांनी कीवमधील एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, युक्रेनला सध्या सुरू असलेले युद्ध संपेपर्यंत लष्करी आघाडीचे सदस्यत्व मिळणे शक्य होणार नाही. हे युद्ध संपल्यानंतरच शक्य आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Russia-blew-up-a-dam-in-Ukraine-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आषाढीला वारकऱ्यांसाठी कार्यक्रम दाखवणार का?, गौतमी पाटीलचे 'असं' उत्तर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Will-you-show-programmes-for-warkaris-on-Ashadhi-Gautami-Patils-reply</link>
            <description>आपल्या वादग्रस्त नृत्यप्रकारामुळे सर्वप्रथम चर्चेतआलेली नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.

आपल्या लावणी कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमीच्या शोंचे आयोजन होत असून तरुण वर्गाची तिच्या कार्यक्रमाला मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळेच, गौतमी जिथे जाईल तिथं गर्दी आणि वाद होताना गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. आता, गौतमीने पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी, पत्रकारांनी प्रश्न विचारले असता पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला आल्याचे तिने सांगितले.

आषाढीची वारी सुरू होतेय, या भागात वारकऱ्यांसाठी एखादा कार्यक्रमा दाखवायची इच्छा आहे का असा प्रश्न गौतमी पाटीलला पत्रकाराने</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-06/news 5.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आपल्या वादग्रस्त नृत्यप्रकारामुळे सर्वप्रथम चर्चेतआलेली नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.

आपल्या लावणी कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमीच्या शोंचे आयोजन होत असून तरुण वर्गाची तिच्या कार्यक्रमाला मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळेच, गौतमी जिथे जाईल तिथं गर्दी आणि वाद होताना गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. आता, गौतमीने पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी, पत्रकारांनी प्रश्न विचारले असता पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला आल्याचे तिने सांगितले.

आषाढीची वारी सुरू होतेय, या भागात वारकऱ्यांसाठी एखादा कार्यक्रमा दाखवायची इच्छा आहे का असा प्रश्न गौतमी पाटीलला पत्रकाराने विचारला होता. त्यावर, नक्कीच.. पण सध्या तसा विचार केलेला नाही, असे गौतमी म्हटले. देवा, आशीर्वाद राहू दे अशी मागणी पांडुरंगाकडे केली. तसेच, आषाढी वारी येतेय, त्यासाठी काही एखादा कार्यक्रम दाखवणार का, असा प्रश्न केला असता, नक्कीच विचार करेल, अजून तसं काही नाही. आज या भागात माझा कार्यक्रम होता, त्यामुळी मी इथे दर्शनाला आले होते, असे गौतमीने म्हटले.
आपल्या वादग्रस्त नृत्यप्रकारामुळे सर्वप्रथम चर्चेतआलेली नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.

आपल्या लावणी कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमीच्या शोंचे आयोजन होत असून तरुण वर्गाची तिच्या कार्यक्रमाला मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळेच, गौतमी जिथे जाईल तिथं गर्दी आणि वाद होताना गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. आता, गौतमीने पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी, पत्रकारांनी प्रश्न विचारले असता पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला आल्याचे तिने सांगितले.

आषाढीची वारी सुरू होतेय, या भागात वारकऱ्यांसाठी एखादा कार्यक्रमा दाखवायची इच्छा आहे का असा प्रश्न गौतमी पाटीलला पत्रकाराने विचारला होता. त्यावर, नक्कीच.. पण सध्या तसा विचार केलेला नाही, असे गौतमी म्हटले. देवा, आशीर्वाद राहू दे अशी मागणी पांडुरंगाकडे केली. तसेच, आषाढी वारी येतेय, त्यासाठी काही एखादा कार्यक्रम दाखवणार का, असा प्रश्न केला असता, नक्कीच विचार करेल, अजून तसं काही नाही. आज या भागात माझा कार्यक्रम होता, त्यामुळी मी इथे दर्शनाला आले होते, असे गौतमीने म्हटले.

गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमाचा वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. गौतमीचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर आयोजक आणि गौतमी यांच्यात वाद झाला. या वादाची पोलिसातही तक्रार करण्यात आली होती. तर, विविध ठिकाणी तिच्या कार्यक्रमांचं आयोजन होत असल्याने तिच्यावर काही जणांकडून टीकाही करण्यात येत आहे. महाराष्ट्राचा छोटा पुढारी असलेल्या धनश्याम दरोडे यानेही गौतमीला, महाराष्ट्राचा बिहार करू नका, महाराष्ट्राची संस्कृती जपा,,, अशा शब्दात सुनावले होते. त्यावर, गौतमीनेही प्रत्युत्तर दिले होते.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Will-you-show-programmes-for-warkaris-on-Ashadhi-Gautami-Patils-reply</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अखेर प्रतीक्षा संपली, जम्मूमध्ये तिरुपती बालाजीचे दर्शन, 8 जून रोजी मंदिर सर्वांसाठी खुले होणार... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-wait-is-finally-over-tirupati-balaji-darshan-in-Jammu-temple-to-open-to-all-on-June-</link>
            <description>देशातील लाखो-करोडो लोकांची श्रद्धा असलेले तिरुपती बालाजी मंदिरआंध्र प्रदेशात आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे.

पण, आता जम्मू-काश्मीरमध्येही तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार आहे. जम्मूच्या सिध्रा भागात बांधण्यात आलेल्या सर्वात मोठ्या तिरुपती बालाजी मंदिराचे कपाट(मुख्यद्वार) 8 जून रोजी पहिल्यांदाच सर्वसामान्य लोकांसाठी उघडले जाणार आहे.

आज जम्मूतील तिरुपती बालाजी मंदिरात तीन दिवस चालणार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-06/news 4.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशातील लाखो-करोडो लोकांची श्रद्धा असलेले तिरुपती बालाजी मंदिरआंध्र प्रदेशात आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे.

पण, आता जम्मू-काश्मीरमध्येही तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार आहे. जम्मूच्या सिध्रा भागात बांधण्यात आलेल्या सर्वात मोठ्या तिरुपती बालाजी मंदिराचे कपाट(मुख्यद्वार) 8 जून रोजी पहिल्यांदाच सर्वसामान्य लोकांसाठी उघडले जाणार आहे.

आज जम्मूतील तिरुपती बालाजी मंदिरात तीन दिवस चालणारी पुजा सुरू झाली असून, शहरभर मंत्रोच्चारांचा आवाज घुमत आहे. शहरातील प्रत्येक व्यक्ती 8 जूनची आतुरतेने वाट पाहत आहे. परवा हजारो-लाखो लोक जम्मूमध्येच भगवान श्री तिरुपती बालाजीचे दर्शन घेतील. माता वैष्णोदेवी दरबारानंतर जम्मूचे तिरुपती बालाजी मंदिर हे या शहरातील मोठे मंदिर असेल.

तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. आता जम्मूमध्येही भाविकांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार आहे. जम्मूतील निसर्गरम्य परिसरात बांधलेले बालाजी मंदिर संपूर्ण भारतातील भाविकांना आकर्षनाचे स्थान असेल. यामुळे जम्मूमधील धार्मिक पर्यटनाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. तिरुपती बालाजी मंदिर वैष्णोदेवी मंदिर आणि अमरनाथ यात्रेसारख्या प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळांशी जोडले जाईल.

8 जून रोजी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा तिरुपती बालाजी मंदिराचे उद्घाटन करतील. त्यानंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातील. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी हेदेखील इतर पुजारी आणि मंडळ सदस्यांसह यावेळी उपस्थित असतील. तिरुपती बालाजी मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी सर्व पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यात पार्किंगची जागा, एक ध्यान केंद्र, वेदांच्या शिक्षणासाठी वेद पाठशाळा, निवास आणि शौचालय संकुलचा समावेश आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-wait-is-finally-over-tirupati-balaji-darshan-in-Jammu-temple-to-open-to-all-on-June-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 12 हजाराहून अधिक GDS पदांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख आली जवळ, लवकरच करा अर्ज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Recruitment-for-over-12000-GDS-posts-apply-soon</link>
            <description>भारतीय टपाल विभागाने जीडीएस (GDS) पदांवर बंपर भरती केली आहे. सध्या या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, येत्या काही दिवसांत म्हणजे 11 जून 2023 रोजी जीडीएसच्या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया समाप्त होईल.



आता अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते तत्काळ अर्ज करू शकतात.



अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट देऊन अर्ज करावा लागेल. पोस्ट विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-06/news 3 (1).webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारतीय टपाल विभागाने जीडीएस (GDS) पदांवर बंपर भरती केली आहे. सध्या या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, येत्या काही दिवसांत म्हणजे 11 जून 2023 रोजी जीडीएसच्या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया समाप्त होईल.



आता अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते तत्काळ अर्ज करू शकतात.



अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट देऊन अर्ज करावा लागेल. पोस्ट विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या जीडीएस भरती मे 2023 च्या अधिसूचनेनुसार एकूण 12 हजार पदांसाठी नियुक्त्या केल्या जातील. याचबरोबर, 11 जून रोजी अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर उमेदवारांना अर्जामध्ये दुरुस्त्या करण्याची संधी देखील दिली जाईल.



12 जून 2023 पासून उमेदवारांसाठी दुरुस्ती विंडो खुली असणार आहे. या दरम्यान, जर कोणत्याही उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये काही अडचण असल्याचे वाटत असेल तर ते 14 जून 2023 पर्यंत दुरुस्त्या करू शकतात. मात्र, काही विभागांमध्येच सुधारणा करण्याची संधी दिली जाईल. उमेदवार पोर्टलवरून मदर माहिती मिळवू शकतात.



सर्वात आधी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर जीडीएसच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावी. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार शिथिलता दिली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक तपशीलांसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासावी.



पोस्टल विभागात जीडीएस भरतीसाठी अर्ज कसा करावा?

सर्वात आधी उमेदवारांना 'नोंदणी टॅब' वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचे डिटेल्स जसे की मोबाइल नंबर, ईमेल, नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग इत्यादी प्रविष्ट करा. आता ऑनलाइन अर्ज सबमिट करा - नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना आपला नोंदणी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल आणि सर्कलची निवड करावी लागेल. त्यानंतर आता प्राधान्ये निवडा. उमेदवार केवळ एक किंवा अधिक निवडलेल्या विभागांमध्ये जीडीएसच्या एक किंवा अधिक रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतो. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढा.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Recruitment-for-over-12000-GDS-posts-apply-soon</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Apple WWDC 2023 : नवीन MacBook लाँच! अ‍ॅपलने iOS 17 मध्ये दिले खास फिचर्स; पाहा... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Apple-WWDC-2023-Live-New-MacBook-Launch-Apple-gave-special-features-in-iOS-17</link>
            <description>Apple WWDC 2023: ॲपल (Apple) या नामांकित कंपनीची वर्ल्डवाइड डेव्हलपर्स परिषद (WWDC 2023) सुरू झाली आहे. 5 जून ते 9 जून या कालावधीमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. अ‍ॅपल आपल्या नवीन लॉन्चेस आणि नवीन फिचर्स विषयी महत्त्वाच्या घोषणा करत आहे. ॲपल कंपनीचा हा वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. याची उत्सुकता जगभरातील लोकांना आणि अ‍ॅपल युजर्रसला लागून राहिलेली असते. त्यामुळे यंदाच्या ॲपलच्या या परिषेदत होणाऱ्या महत्त्वाच्या घोषणांकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे.



नवीन </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-06-06/Apple-Event-2022-164673502016x9.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[Apple WWDC 2023: ॲपल (Apple) या नामांकित कंपनीची वर्ल्डवाइड डेव्हलपर्स परिषद (WWDC 2023) सुरू झाली आहे. 5 जून ते 9 जून या कालावधीमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. अ‍ॅपल आपल्या नवीन लॉन्चेस आणि नवीन फिचर्स विषयी महत्त्वाच्या घोषणा करत आहे. ॲपल कंपनीचा हा वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. याची उत्सुकता जगभरातील लोकांना आणि अ‍ॅपल युजर्रसला लागून राहिलेली असते. त्यामुळे यंदाच्या ॲपलच्या या परिषेदत होणाऱ्या महत्त्वाच्या घोषणांकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे.



नवीन मॅकबुक एअरची पाहिली झलक



अ‍ॅपलने (Apple) बहुप्रतीक्षित नवीन मॅकबुक एअरची (Macbook Air) पहिली झलक समोर आणली आहे. हे मॅकबुक 15 इंच आहे. त्याची बॅटरी 18 तासांपर्यंत चालेल. त्याच्या परफॉर्मन्समध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. कंपनीचा दावा आहे की, डिस्प्ले आधीपेक्षा 25 टक्क्यांनी अधिक उजळ (Bright) आहे आणि बॅटरीचे लाइफ 50 टक्के जास्त आहे, तसेच मॅकबुक आधीच्या व्हर्जनपेक्षा 40 टक्क्यांनी पातळ (Slim) आहे. नवीन MacBook ची किंमत $1,299 पासून सुरू होईल, म्हणजेच सुमारे 1.07 लाख रुपये इतकी किंमत असेल. नवीन मॅकबुक (MacBook) 3 प्रकारात येणार आहे.



नवीन मॅकबुक या वैशिष्ट्यांसह आहे सुसज्ज



11.5 मिमी जाड
3.3 पाउंड
15.3 इंच डिस्प्ले
500 nits ब्राइटनेस
1080P कॅमेरा
6 स्पीकर्स
M2 प्रोसेसर


iOS 17 ची झाली घोषणा



अ‍ॅपलने (Apple) आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम iOS 17 लाँच केली आहे. कंपनीने यात अनेक फिचर्स जोडले आहेत. यूजर्सना त्यांच्या फोटोंचे कस्टम स्टिकर्स बनवण्याची सुविधा देण्यात आली आहे. कीवर्डवर मोठ्या सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे अ‍ॅपलच्या (Apple) उपकरणांवर टायपिंग करणे अधिक सोपे झाले आहे.



यासोबतच ॲपलने ॲप स्टोरवर नवीन गेम्स लॉन्च (App Store New Games Launch) केले आहेत. यासह आयवॉचमध्ये देखील नवीन अपडेट्स (New I watch Updates) आणले आहेत.



कुठे पाहाल ॲपलची ही परिषद?

ॲपलच्या या परिषदेला सोमवारी (5 जून) रात्री साडेदहा वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. तर 9 जून रोजी या कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. हा कार्यक्रम तुम्ही ॲपल टीव्ही, ॲपल यूट्यूब आणि ॲपल इव्हेंट पेजवर पाहू शकता. 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Apple-WWDC-2023-Live-New-MacBook-Launch-Apple-gave-special-features-in-iOS-17</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'जातीवरुन अस्तित्वाचा माज का करावा?', अक्षय भालेराव प्रकरणावर श्रमेश बेटकरची डोळ्यात अंजन घालणारी प्रतिक्रिया ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Shramesh-Betkars-eyeopening-reaction-to-Akshay-Bhaleraos-caste-based-existence</link>
            <description>छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharshtrachi Hasyajatra)ने प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवले आहे. या शोमधून अनेकदा सामाजिक विषयावर भाष्य केले जाते. तसेच या शोमधील विनोदवीर सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ते समाजात घडणाऱ्या घटनांवर आपले मत व्यक्त करत असतात.

दरम्यान आता या शोमधील अभिनेता श्रमेश बेटकर (Shramesh Betkar) याने जातीय द्वेष करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

श्रमेश बेटकर याने फेसबुकवर जात मानणाऱ्या प्रत्येकासाठी, जातीय द्वेष करणाऱ्या प्रत्येकासाठी म्हणत लिहिले की, अक्ष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-06/news 2.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharshtrachi Hasyajatra)ने प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवले आहे. या शोमधून अनेकदा सामाजिक विषयावर भाष्य केले जाते. तसेच या शोमधील विनोदवीर सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ते समाजात घडणाऱ्या घटनांवर आपले मत व्यक्त करत असतात.

दरम्यान आता या शोमधील अभिनेता श्रमेश बेटकर (Shramesh Betkar) याने जातीय द्वेष करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

श्रमेश बेटकर याने फेसबुकवर जात मानणाऱ्या प्रत्येकासाठी, जातीय द्वेष करणाऱ्या प्रत्येकासाठी म्हणत लिहिले की, अक्षय भालेराव असू दे किंवा जातीय द्वेषातून कुणाही व्यक्तीची हत्या झाल्यानंतर, जात जिंकली असं वाटणाऱ्या लोकांनी कृपया इकडे लक्ष द्या . मेंदू अजून अश्मयुगातली गुहा साफ करत असला तरी आता आपण कॅलेंडर नुसार २१व्या शतकात आलो आहोत. बरं आपला जन्म आई वडिलांच्या कृपेने झाला त्यामुळे त्यात आपलं काही कर्तृत्व नाही, जो ऑक्सिजन आपण घेतोय तो आपण बनवलेला नाही . कोपऱ्यातल्या भिंतीवर सुसु करण्यात, रस्त्यावर थुंकण्यात, आई बहिणी वरून शिव्या देण्यात, आणि मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आपलं अर्ध आयुष्य जातं. सुई नेलकटर पासून ते अगदी फॅन, एसी, फ्रिज, कार, मोटार, बाईक, विमान, वाशिंग मशीन, एवढंच काय ज्ञानांचं नवीन मशीन झालेला मोबाइल सुद्धा आपण बनवलेला नाही. मग दुसऱ्याने बनवलेल्या सुईच्या भोकात फक्त दोरा घालण्याची आपली पात्रता असताना आपण आपल्या अस्तित्वाचा माज का करावा ? ते पण जातीवरून ?.

त्याने पुढे म्हटले की, जात जर एवढी पावरफुल आहे मग भूक लागली की आपण चपाती बरोबर जात का खात नाही ? गाडीत पेट्रोल ऐवजी जात का टाकत नाही ? का आपल्या पात्रतेची धाव कुंपणापर्यंतच आहे कळण्याची भीती वाटते ? कोरोना झाल्यावर लसी ऐवजी आपण जात का टोचली नाही ? एका मायक्रो मॅकरो साईज विषाणूने आपली पळता भुई थोडी केली होती , अस्पृश्य केलं होतं आपल्याला तरीही आपला माज अजून उतरला नाही . बरं अडी नडीला ही जात बँकेत ठेवली तर लोन पण मिळणार नाही म्हणजे किंमत शून्यच नाही का ? पण आपल्याला हे समजू शकत नाही कारण उत्क्रांती नावाची अवदसा आपल्याला शिवली नाही.

उम्मीद पे दुनिया कायम है…

कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो आणि तो कुत्रा म्हणून जगतो , साप साप म्हणून जगतो, पक्षी पक्षी म्हणून जगतात, सगळेजणं आप आपला रोल नीट निभावत असताना आपण का माती खातो ?. माणूस म्हणून जन्माला आलो माणूस म्हणून जगायचंय.. सोप्प आहे. प्रयत्न करायचा आहे. थोडं कठीण जाईल कारण पुस्तकांशी, तत्वाशी, सात्विक विचारांशी असा संबंध येत नाही पण ठीक आहे उम्मीद पे दुनिया कायम है, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Shramesh-Betkars-eyeopening-reaction-to-Akshay-Bhaleraos-caste-based-existence</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पाकिस्तानची तिजोरी झाली रिकामी! कर्ज घेऊन सुरू व्यवहार, जाणून घ्या किती आहे कर्ज? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Pakistans-treasury-is-empty-know-how-much-is-the-loan</link>
            <description>गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक अडचणीत सापडला आहे. महागाई, गृहयुद्धासारखी परिस्थिती, जनता रस्त्यावर आली.

हे पाकिस्तानचे चित्र आहे. पाकिस्तान जगभरातून कर्जाची मागणी करत आहेत. पाकिस्तानातील लोकांवर हा भार वाढत आहे. सरकारे बदलत आहेत आणि हे जाळे मजबूत होत आहे. पाकिस्तान सरकारवरील एकूण कर्ज ३४.१ टक्क्यांनी वाढले आहे.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशावर ५८,६०,००० कोटी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-06-06/news1.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक अडचणीत सापडला आहे. महागाई, गृहयुद्धासारखी परिस्थिती, जनता रस्त्यावर आली.

हे पाकिस्तानचे चित्र आहे. पाकिस्तान जगभरातून कर्जाची मागणी करत आहेत. पाकिस्तानातील लोकांवर हा भार वाढत आहे. सरकारे बदलत आहेत आणि हे जाळे मजबूत होत आहे. पाकिस्तान सरकारवरील एकूण कर्ज ३४.१ टक्क्यांनी वाढले आहे.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशावर ५८,६०,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जामध्ये दरमहा २.६ टक्के वाढ होत आहे. एप्रिलअखेर देशांतर्गत कर्ज ३६,५०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, तर बाह्य कर्ज २२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

बाह्य कर्जावरील वार्षिकीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पण देशांतर्गत कर्ज सातत्याने वाढत आहे. सर्वाधिक कर्ज सरकारी रोख्यांचे आहे, जे सुमारे २२ लाख कोटी पाकिस्तानी रुपये आहे. याशिवाय अल्प मुदतीचे कर्ज ७.२० लाख कोटी आणि लघु कर्ज २.९ लाख कोटी आहे. यामध्ये राष्ट्रीय बचत योजनेतून कर्जही घेतले आहे. सरकारी रोख्यांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पाकिस्तानसमोर पेमेंट बॅलन्सचे संकट उभे राहिले आहे. त्याचा परकीय चलनाचा साठा सातत्याने कमी होत आहे. आता त्याच्याकडे एक महिन्याचे आयात बिल भरण्यासाठी फक्त पैसे शिल्लक आहेत. दुसरीकडे लोकांवरील देशांतर्गत कर्ज वाढत आहे. व्याजदर विक्रमी पातळीवर गेले आहेत. गेल्या दोन वर्षांत स्थानिक कर्जावरील व्याजदर दुपटीने वाढले आहेत.

पाकिस्तानची लोकसंख्या २३.१४ कोटी आहे आणि त्यावरील देशांतर्गत कर्ज ३६,५०,००० कोटी रुपये आहे. या अर्थाने एका पाकिस्तानी व्यक्तीवर सरासरी दीड लाख रुपयांचे कर्ज आहे. पाकिस्तानमध्ये सामान्य गरजाही पूर्ण करणे लोकांना शक्य होत नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)ही पाकिस्तानच्या या पातळ्यांवर नवे कर्ज देण्याच्या मनस्थितीत नाही.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Pakistans-treasury-is-empty-know-how-much-is-the-loan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाची संधी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/access-to-industrial-training-institutes-for-students</link>
            <description>शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेला असून राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट 2023 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यांत येत आहे. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाची आतुरतेने वाट पाहत असतो. यावर्षी एकूण 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 574 अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधुन अनुक्रमे 95,380 व 59,012 अशा एकूण 1,54,392 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.

यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या 83 असून त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-06-06/image (83).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेला असून राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट 2023 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यांत येत आहे. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाची आतुरतेने वाट पाहत असतो. यावर्षी एकूण 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 574 अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधुन अनुक्रमे 95,380 व 59,012 अशा एकूण 1,54,392 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.

यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या 83 असून त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर यासारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे.

उपलब्ध जागांपैकी 53600 जागा मुलींसाठी राखीव असून इतर प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी 20072, अनुसूचित जमातीसाठी 10808,  इतर मागासवर्ग 29335, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 15439, विमुक्त जाती 4631, भटक्या जमाती (ब) (क) व (ड) यासाठी अनुक्रमे 3859, 5404 व 3088 एवढ्या जागा उपलब्ध आहेत.   याचबरोबर अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी 2548, दिव्यांग उमेदवारांसाठी 7719 व खुल्या गटातील उमेदवारांसाठी 61756 जागा उपलब्ध आहेत.

2023 या वर्षापासून नव्याने 257 तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त झालेली असून या व्यवसायांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश क्षमतेमध्ये 5140 एवढ्या भरघोस जागांची वाढ झालेली आहे. या वर्षभरात ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग अंतर्गत नव्याने 30 तुकड्यांना मान्यता प्राप्त झालेली असून या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना थेट औद्योगिक आस्थापनांमध्ये जाऊन सुमारे सहा महिने एवढ्या कालावधी पर्यंतच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल.

वर्ष 2023 मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणे येथे एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या व्यवसायाच्या प्रत्येकी दोन तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त होणे अपेक्षित असून यातील प्रत्येकी एका तुकडी मध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. याचबरोबर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला (मुलींची), धुळे, पुणे (मुलींची), सांगली, नाशिक, जालना, अमरावती, नागपूर, मुलुंड, अंबरनाथ, गडचिरोली, घनसावंगी अशा एकूण 12 संस्थांमधून ड्रोन टेक्निशियन या व्यवसायामध्ये नव्याने प्रवेशाला सुरुवात होणार आहे या व्यवसायाच्या माध्यमातून भारत ड्रोन टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण  संचालनालयाचे संचालक डॉ.दिगांबर दळवी यांनी दिली आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/access-to-industrial-training-institutes-for-students</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ युरोपातील हा देश ठरला 'धुम्रपान मुक्त देश' ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Sweden-becomes-Smoking-Free-Country-in-Europe</link>
            <description>तंबाखूचा वापर जगभरात कमीत कमी व्हावा यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे चा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून जाहीर केला आहे. मात्र युरोपीय महासंघातील स्वीडन हा देश ‘धुम्रपानमुक्त देश’ म्हणून जाहीर होण्याच्या समीप पोहोचला आहे.

स्वीडनच्या लोकसंख्येपैकी पाच टक्क्यांहून कमी जण धूम्रपान करतात, असे आढळल्यास हा देश ‘धुम्रपानमुक्त देश’ म्हणून जाहीर केला जाईल. काही तज्ज्ञ यासाठी गेल्या काही दशकांपासून चाललेल्या धूम्रपानविरोधी मोहिमा आणि कायद्याचे यश मानत आहेत. तर काही धूररहित तंबाखू असलेल्या ‘स्नस’च्या वापराकडे लक्ष वेधत आहेत.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-06-06/image (82).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[तंबाखूचा वापर जगभरात कमीत कमी व्हावा यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे चा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून जाहीर केला आहे. मात्र युरोपीय महासंघातील स्वीडन हा देश ‘धुम्रपानमुक्त देश’ म्हणून जाहीर होण्याच्या समीप पोहोचला आहे.

स्वीडनच्या लोकसंख्येपैकी पाच टक्क्यांहून कमी जण धूम्रपान करतात, असे आढळल्यास हा देश ‘धुम्रपानमुक्त देश’ म्हणून जाहीर केला जाईल. काही तज्ज्ञ यासाठी गेल्या काही दशकांपासून चाललेल्या धूम्रपानविरोधी मोहिमा आणि कायद्याचे यश मानत आहेत. तर काही धूररहित तंबाखू असलेल्या ‘स्नस’च्या वापराकडे लक्ष वेधत आहेत.

स्नस हा धूररहित तंबाखू असून त्याच्यावर युरोपिय महासंघातील अन्य देशांत बंदी असली तरी स्विडनमध्ये मात्र सिगारटेला पर्याय म्हणून त्याची जाहिरातबाजी केली जाते.
सध्या स्वीडनमधील अवघे ६.४ लोकसंख्या दररोज धूम्रपान करते. २०१९मध्ये हेच प्रमाण १९ टक्के होते. हे प्रमाण युरोपिय महासंघात सर्वांत कमी होते. तसेच, युरोपिय महासंघातील २७ देशांच्या तुलनेत सरासरी १८.५ टक्क्यांहून कमी होते.

स्वीडनच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेने सांगितल्यानुसार तिथपासून धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने घटत असून ते गेल्या वर्षी ५.६ टक्क्यांवर पोहोचले होते. ‘आम्हाला जगण्यासाठी निरोगी मार्ग हवा आहे, हेच यामागील कारण आहे. धूम्रपानामध्ये मला रस नाही. मला त्याचा वास आवडत नाही. मला माझ्या शरीराची काळजी घ्यायची रहे,’ असे येथील कॅरिटना ऍस्टरसन सांगते.

धूम्रपानामुळे शरीराच्या, आरोग्याच्या होणाऱ्या हानीची तरुण पिढीला पुरेपूर जाणीव आहे. २० वर्षांपूर्वी धूम्रपानविरोधी पावले उचलल्यामुळे संपूर्ण युरोपमधील सिगारेट्सचे दर उतरले होते. रेस्टॉरंटमध्येही धूम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली होती. फ्रान्समध्येही सन २०१४ ते २०१९ या कालावधीत धूम्रपानाचे प्रमाण घसरले. मात्र करोनाकाळात ताण वाढल्याने धूम्रपानाचे प्रमाण पुन्हा वाढले होते.

सन २०२१मध्ये फ्रान्समधील १८ ते ७५ वयोगटातील एक तृतियांश लोक धूम्रपान करत होते. सन २०१९च्या तुलनेत यामध्ये किंचित वाढ झाली आहे. ‘आम्ही सुरुवातीला सार्वजनिक जागी धूम्रपानावर बंदी आणली. नंतर शाळेची मैदाने, रेस्टॉरंट, कॅफे आणि बस स्टॉपवर धूम्रपानावर बंदी आणली,’ असे स्वीडिश कॅन्सर सोसायटीच्या सरचिटणीस अल्रिका अरेहेड यांनी सांगितले. तसेच, सिगारेटवर कर वाढवण्यात आले आणि अशा प्रकारच्या वस्तूंच्या जाहिरातबाजीवर कठोर निर्बंध लादल्यामुळेही चांगला परिणाम झाला,’ अशी माहिती त्यांनी दिली.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Sweden-becomes-Smoking-Free-Country-in-Europe</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एमपीएल मध्ये ऋतुराज गायकवाडवर सर्वाधिक बोली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Highest-bid-on-Ruturaj-Gaikwad-in-MPL</link>
            <description>आयपीएल नंतर आता महाराष्ट्र प्रीमियर लीगचे (एमपीएल) आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या फ्रँचाईजींचा लिलाव नुकताच पार पडला. या लिलावात सहा संघाच्या फँचाईजीसाठी तब्बल 57.80 कोटी रूपयांची बोली लागल्या. पु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-06-06/Maharashtra-Cricket-Association-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आयपीएल नंतर आता महाराष्ट्र प्रीमियर लीगचे (एमपीएल) आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या फ्रँचाईजींचा लिलाव नुकताच पार पडला. या लिलावात सहा संघाच्या फँचाईजीसाठी तब्बल 57.80 कोटी रूपयांची बोली लागल्या. पुणे येथे झालेल्या लिलावात 20 इच्छुकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील सर्वात महागडी बोली पुणे फँचाईजीसाठी लागली. 

यामध्ये सर्वाधिक बोली भारतीय संघातील मराठमोठा खेळाडू ऋतुराज गायकवाड करिता लागल्याचे दिसून आले. पुणे संघासाठी ‌ऋतुराज गायकवाडवर संघमालक प्रवीण मसाले यांनी कोट्यवधींची बोली लावली.
 
महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल)

(संघमालक-फ्रेंचाइजी-बोली-आयकॉन)

प्रवीण मसाले - पुणे संघ - 14.8 कोटी रूपये - ऋतुराज गायकवाड
उद्योजक पुनीत बालन - कोल्हापूर संघ - 11 कोटी रूपये - केदार जाधव
ईगल इन्फ्रा - नाशिक संघ - 9.10 कोटी रूपये - राहुल त्रिपाठी
व्यंकटेश्वर - छत्रपती संभाजीनगर संघ - 8.70 कोटी रूपये - राजवर्धन हंगरगेकर
जेटसिंथेसिस इंडिया - रत्नागिरी संघ - 8.30 कोटी रूपये - अझीम काझी
कपिल सन्स - सोलापूर संघ - 7 कोटी रूपये - विकी ओस्तवाल
 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Highest-bid-on-Ruturaj-Gaikwad-in-MPL</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुनर्रोपन केलेल्या दीडशे वर्ष जुन्या वटवृक्षाचा वाढदिवस उत्साहात साजरा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-birthday-of-the-replanted-150-year-old-banyan-tree-is-celebrated-with-enthusiasm</link>
            <description>वर्षभरापूर्वी प्रत्यारोपण करून नवजीवन देण्यात आलेल्या १५० वर्ष जुन्या वटवृक्षाचा आज (सोमवार, ५ जून) पर्यावरणदिनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त वटवृक्षाची सजावट करण्यात आली असून, वटवृक्ष परिसरात सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती.  संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले, नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या या स्तुत्य पुढाकाराबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी उद्यान विभागाचे संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.
झाडाचा वाढदिवस साजरा करताना उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, कार्यकारी अभियंता श्री. नरेश बोरकर, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, उद्यान विभागातील कर्मचारी यांच्यासह गोरेवाडा क्षेत्रातील नागरिक विशेषत्वाने उपस्थिती होती. हे वडाचे झ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-06/IMG-20230605-WA0007.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वर्षभरापूर्वी प्रत्यारोपण करून नवजीवन देण्यात आलेल्या १५० वर्ष जुन्या वटवृक्षाचा आज (सोमवार, ५ जून) पर्यावरणदिनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त वटवृक्षाची सजावट करण्यात आली असून, वटवृक्ष परिसरात सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती.  संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले, नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या या स्तुत्य पुढाकाराबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी उद्यान विभागाचे संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.
झाडाचा वाढदिवस साजरा करताना उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, कार्यकारी अभियंता श्री. नरेश बोरकर, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, उद्यान विभागातील कर्मचारी यांच्यासह गोरेवाडा क्षेत्रातील नागरिक विशेषत्वाने उपस्थिती होती. हे वडाचे झाड पुनर्जीवित  केल्याबद्दल नागरिकांनी मनपाच्या कार्याचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.
मागील वर्षी मे महिन्यामध्ये आलेल्या वादळामुळे मंगळवारी झोन मधील गोरेवाडा तलावाजवळील क्वाटर्स परिसरात असलेले जुने विशाल वडाचे झाड मुळासकट उन्मळून पडले होत. सुमारे दीडशे वर्ष जुन्या आणि १७ फुट विशाल घेर असलेल्या झाडाचे प्रत्यारोपण करून नवजीवन देण्याचा निर्णय उद्यान विभागाद्वारे घेण्यात आला होता. या स्तुत्य आणि कौतुकास्पद कार्यालाही मनपा आयुक्तांनी लगेच परवानगी दिली. झाडाचे मुळ स्थान अर्थात गोरेवाडा तलावाजवळील शासकीय क्वाटर्स परिसरात झाडाचे प्रत्यारोपण करण्याचे आव्हान स्वीकारले गेले.
गेल्यावर्षी प्रत्यारोपणाप्रसंगी उद्यान विभागाच्या कर्मचा-यांनी पडलेल्या झाडाच्या सर्व फांद्या छाटल्या. मुळापासून वर २० फुटापर्यंत झाडाची उंची ठेवण्यात आली. हे करताना मनपाच्या कारखाना विभागाद्वारे जेसीबीने २५ फुट रुंद आणि १२ फुट खोल मोठा खड्डा खणण्यात आला. झाडाचे यशस्वी प्रत्यारोपण करून ते पुढे जगावे यादृष्टीने पूर्ण काळजी घेण्यात आली. खणलेल्या खड्ड्याचे झाडाच्या वाढीच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. माती, खत सर्व टाकण्यात आले. झाडाच्या फांद्या कापताना झाडाचा तोल हळुहळू खड्ड्याकडे झुकला जात असल्याने कुठल्याही क्रेनचा आधार न घेता झाडाचे सहजतेने पुनर्रोपन करण्यात उद्यान विभागाला यश आले. झाडाच्या पुनर्रोपनाची प्रक्रिया सुमारे २० ते २५ दिवस चालली.
झाडाचे पुनर्रोपन झाल्यानंतर झाडाला जगविण्यासाठी आवश्यक घटकांची पूर्तता करण्यासाठी उद्यान विभागाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वनशेती विभागप्रमुख व्ही.एम. इल्लोरकर यांच्या सल्ल्यानुसार झाडाची मुळे विकसीत करण्यासाठी औषधोपचार करण्यात आला. त्यांच्या सल्ल्यानुसार झाडाच्या आजुबाजूला चार पाईप टाकण्यात आले. यामध्ये मोठ्या पाईपाद्वारे उन्हाळ्यात झाडाला पाणी तर इतर तीन पाईपांद्वारे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक ‘ग्रोथ हार्मोन्स’चा पुरवठा करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मनपाच्या उद्यान विभागाचे कर्मचारी प्रेमचंद तिमाने यांनी विशेष लक्ष देउन तज्ञांच्या सल्ल्यानुसार झाडाची निगा राखण्याचे काम केले.  
या यशस्वी कामगिरीनंतर आज वर्षभराने झाड बहरले असून झाडांवर पक्ष्यांनीही आपला अधिवास निर्माण केला आहे. सोमवारी, ५ जून जागतिक पर्यावरण दिनी या झाडाच्या यशस्वी प्रत्यारोपणाचा आनंद झाडाचा वाढदिवस साजरा करून व्यक्त करण्यात आला.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-birthday-of-the-replanted-150-year-old-banyan-tree-is-celebrated-with-enthusiasm</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माझ्याकडे बॉम्ब आहे! मुंबई एअरपोर्टवर महिला ओरडली, सगळ्यांना फुटला घाम; सत्य वाचून धक्का बसेल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/I-have-the-bomb-Woman-Screams-at-Mumbai-Airport-Everyone-Sweats</link>
            <description>मुंबई विमानतळावर महिलेच्या बॅगेत बॉम्ब असल्याची एकच अफवा सगळीकडे पसरली असून यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विमानतळावर पोहोचल्यानंतर महिलेने माझ्या बॅगेत बॉम्ब असल्याचं सांगितलं. यामुळे पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली पण या घटनेमागचं नेमकं कारण समोर येताच सगळे हादरले.

पोलिसांच्या सांगण्यानुसार, आयपीस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-06-05/mumbai-airport.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई विमानतळावर महिलेच्या बॅगेत बॉम्ब असल्याची एकच अफवा सगळीकडे पसरली असून यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विमानतळावर पोहोचल्यानंतर महिलेने माझ्या बॅगेत बॉम्ब असल्याचं सांगितलं. यामुळे पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली पण या घटनेमागचं नेमकं कारण समोर येताच सगळे हादरले.

पोलिसांच्या सांगण्यानुसार, आयपीसी कलम ३३६(इतरांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता असलेलं कृत्य करणं), ५०५-२ (व्यक्तींमध्ये द्वेष, वैर निर्माण होण्याची शक्यता असलेली विधानं करणं) या अंतर्गत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिलेची चौकशी केली असता २९ मे रोजी संध्याकाळी रुची दीपक शर्मा या २९ वर्षीय महिला मुंबई विमानतळावरून कोलकात्याला जाणारी फ्लाइट पकडणार होत्या. त्यांनी स्पाइस जेट बुक केलं होतं. पण बोर्डिंग पास घेण्यासाठी त्या काउंटरवर पोहोचताच त्याच्याकडे एकूण २२.०५ किलो सामान असल्याचं सांगण्यात आले, तर नियमानुसार फक्त १५ किलोच सामान मोफत नेलं जाऊ शकतं.

यानुसार, महिलेकडे एकूण दोन बॅगा होत्या. सर्व सामान नेण्यासाठी त्यांना जादा पैसे द्यावे लागणार होते. पण यासाठी त्या तयार नव्हत्या. त्यामुळे स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांशी त्यांची हाणामारीही झाली. मराठी नसलेल्या लोकांचा अशा प्रकारे छळ केला जातो, असा आरोप महिलेने केला असून यानंतर त्यांनी अचानक बॅगेत बॉम्ब असल्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच सीआयएसएफला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. तपासादरम्यान महिलेच्या बॅगेत काहीही संशयास्पद आढळलं नाही.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/I-have-the-bomb-Woman-Screams-at-Mumbai-Airport-Everyone-Sweats</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ फक्त जया बच्चनच नाही तर या अभिनेत्रींचीही होती रेखाशी कट्टर दुष्मनी; काय होतं यामागचं कारण? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Not-only-Jaya-Bachchan-but-these-actresses-also-had-a-bitter-enmity-with-Rekha</link>
            <description>बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा 80 च्या दशकात तिच्या सौंदर्य, अभिनय याचसोबत वैयक्तिक आयुष्यासाठी खूप चर्चेत राहायची. तिचं आयुष्य नेहमीच वादात राहिलं आहे. 80 च्या दशकातील या अभिनेत्रीची आजही सगळीकडे चर्चा होते. तिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान तर मिळवलंच, पण रेखाला बॉलिवूडची सर्वात वादग्रस्त अभिनेत्री मानलं जातं. रेखाचं बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत वाद होते. नंतर ते भांडण इतके वाढले की त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं आणि एकमेकांचे तोंड पाहणंही सोडले. कोण होत्या त्या अभिनेत्री आणि काय होतं त्यांच्या भांडणांमागचं कारण जाणून घ्या.



बॉलिवूडची सदाबहार अभिने</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-05/Rekha-Amitabh-Jaya-2.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा 80 च्या दशकात तिच्या सौंदर्य, अभिनय याचसोबत वैयक्तिक आयुष्यासाठी खूप चर्चेत राहायची. तिचं आयुष्य नेहमीच वादात राहिलं आहे. 80 च्या दशकातील या अभिनेत्रीची आजही सगळीकडे चर्चा होते. तिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान तर मिळवलंच, पण रेखाला बॉलिवूडची सर्वात वादग्रस्त अभिनेत्री मानलं जातं. रेखाचं बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत वाद होते. नंतर ते भांडण इतके वाढले की त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं आणि एकमेकांचे तोंड पाहणंही सोडले. कोण होत्या त्या अभिनेत्री आणि काय होतं त्यांच्या भांडणांमागचं कारण जाणून घ्या.



बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा जेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर होती, तेव्हा तिचं नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. मात्र अमिताभ बच्चनसोबतची तिची लव्हस्टोरी सर्वाधिक चर्चेत होती. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे लग्न झाले होते. अभिनेत्री जयासोबत तो वैवाहिक जीवन जगत होता. जेव्हा रेखा-अमिताभच्या अफेअरच्या अफवा समोर आल्या, तेव्हा जया आणि रेखा यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकदा जया बच्चन अमिताभला न सांगता सेटवर पोहोचल्या आणि तिथे त्यांनी रेखाला कोपऱ्यात अमिताभ बच्चनशी बोलताना पाहिलं. जया बच्चन यांना हे सहन झालं नाही आणि तेव्हाच दोघींमध्ये खूप भांडण झालं. तेव्हा सेटवरील वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर रेखा आणि जया यांच्या मैत्रीत फूट पडली.



रेखा आणि संजयच्या जवळीकतेमुळे नर्गिस दत्त खूपच नाराज झाल्या होत्या. एकदा रागाच्या भरात त्यांनी रेखाला डायनही म्हटले होते. यासोबतच रेखाच्या चारित्र्यावरही अनेक आरोप केले होते. 1976 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नर्गिसने रेखावर निशाणा साधला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नर्गिसने त्या मुलाखतीत सांगितले होते की, रेखा पुरुषांना आपल्या जाळ्यात अडकवते.  काही लोकांच्या नजरेत ती डायनपेक्षा कमी नाही.



मौसमी चॅटर्जी आणि रेखामध्येही जोरदार भांडण झालं होतं. 'भोला-भाला' चित्रपटात दोघींची पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात वाद झाले. खरं तर, जेव्हा 'भोला-भला'चे पोस्टर प्रकाशित झाले, तेव्हा त्या पोस्टरमध्ये निर्मात्यांनी तिच्या नावात मौसमीपूर्वी रेखाचे नाव लिहिले होते. इतकंच काय, मौसमीला या गोष्टी आवडल्या नाहीत आणि तिने आपला सगळा राग मीडियासमोर काढला.



देखील संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. गुफी पेंटल यांच्या निधनाने चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीला तसेच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गुफी पेंटल आजारी असल्यापासून त्यांचे चाहते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत होते. आज त्यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.

  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Not-only-Jaya-Bachchan-but-these-actresses-also-had-a-bitter-enmity-with-Rekha</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाभारतातील शकुनी मामा गुफी पेंटल कालवश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Mahabharat-famous-Character-Shakuni-Mama-aka-Gufi-Paintal-passed-away</link>
            <description>टीव्ही वरील महाभारत ही मालिका एकेकाळी प्रचंड लोकप्रिय ठरली. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरात लोकप्रिय झाले. आजही हे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
या मालिकेतील काही कलाकारांनी या जगाचा निरोप देखील घेतला आहे. दरम्यान महाभारतातील आणखी एका अभिनेत्याने या जगातून एक्झिट घेतली आहे. महाभारतात शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेते गूफी पेंटल यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे तात्काळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती नाजूक होती.

आता या अभिनेत्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-05/gufi paintal.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[टीव्ही वरील महाभारत ही मालिका एकेकाळी प्रचंड लोकप्रिय ठरली. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरात लोकप्रिय झाले. आजही हे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
या मालिकेतील काही कलाकारांनी या जगाचा निरोप देखील घेतला आहे. दरम्यान महाभारतातील आणखी एका अभिनेत्याने या जगातून एक्झिट घेतली आहे. महाभारतात शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेते गूफी पेंटल यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे तात्काळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती नाजूक होती.

आता या अभिनेत्याचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. महाभारत मालिकेत शकुनी मामाच्या भूमिकेतून घराघरात नाव कमावलेला अभिनेता गुफी पेंटल यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता रुग्णालयात दाखल होता. गुफी पेंटल यांची प्रकृती खालावल्याने त्यांनाही आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

पण आज म्हणजेच 5 जून 2023 रोजी अभिनेत्याच्या निधनाची दु:खद बातमी समोर आली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, गुफी पेंटल यांच्यावर दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अभिनेते गूफी पेंटल हे मागील काही महिन्यांपासून आजारी होते. पण बुधवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

गुफी पेंटल 31 मे पासून रुग्णालयात दाखल होते.अभिनेत्री टीना घई यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी, 'अभिनेते गूफी पेंटल यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशी विनंती चाहत्यांना केली होती.पण आज अखेर गुफी पेंटल यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली असून त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गुफी पेंटल यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांमधून केली होती, मात्र त्यांना ओळख 'महाभारत'मधील शकुनी मामाच्या भूमिकेतून मिळाली.

गुफी पेंटलने 80 च्या दशकात अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले. त्यांचा शेवटचा टीव्ही शो 'जय कन्हैया लाल की' होता. गुफी पेंटल यांनी आजपर्यंत 'भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप', 'मिसेस कौशिक की पांच बहुएं', 'कर्ण संगिनी' आणि 'कर्म फल दाता शनी' या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. गुफी पेंटल यांनी 'सुहाग', 'दिल्लगी', 'देस परदेस' आणि 'दावा' सारख्या चित्रपटांमध्ये  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Mahabharat-famous-Character-Shakuni-Mama-aka-Gufi-Paintal-passed-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तृतीयपंथी आचल वर्मा ठरली एमएक्स क्राउन ऑफ महाराष्ट्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Transgender-Achal-Verma-become-the-MX-Crown-of-Maharashtra</link>
            <description>नागपूर. तृतीयपंथी म्हणून कुणी हिणवले तर दूर लोटले. मात्र सर्व आव्हानांवर मात करीत आज हा समुदाय आपली प्रतिभा आणि कर्तृत्वाच्या बळावर आपले अस्तित्व सिद्ध करून स्वत:सह समाजाचे नावलौकीक करीत आहे. याचीच प्रचिती नुकत्याच झालेल्या क्राउन ऑफ महाराष्ट्र स्पर्धेत आली. मुली, महिला आणि तृतीयपंथीयांकरिता आयोजित या विशेष स्पर्धेमध्ये नागपूरकर आचल वर्मा या एमएक्स क्राउन ऑफ महाराष्ट्रच्या पहिल्या सिझनच्या विजेत्या ठरल्या.
अमृता ड्रीम स्टुडिओच्या वतीने आणि विधिशा बहुद्देशिय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने पांडे लेआउट खामला येथील अर्जुना सेलिब्रेशनमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये प्लॅटिनम गटात सुनीता तायडे या मिसेस क्राउन ऑफ महाराष्ट्र ठरल्या. त्यांच्या पाठोपाठ घेतलेल्या गुणांसह जयश्री चोपडे-गाडग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-05/WhatsApp Image 2023-06-04 at 6.53.34 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर. तृतीयपंथी म्हणून कुणी हिणवले तर दूर लोटले. मात्र सर्व आव्हानांवर मात करीत आज हा समुदाय आपली प्रतिभा आणि कर्तृत्वाच्या बळावर आपले अस्तित्व सिद्ध करून स्वत:सह समाजाचे नावलौकीक करीत आहे. याचीच प्रचिती नुकत्याच झालेल्या क्राउन ऑफ महाराष्ट्र स्पर्धेत आली. मुली, महिला आणि तृतीयपंथीयांकरिता आयोजित या विशेष स्पर्धेमध्ये नागपूरकर आचल वर्मा या एमएक्स क्राउन ऑफ महाराष्ट्रच्या पहिल्या सिझनच्या विजेत्या ठरल्या.
अमृता ड्रीम स्टुडिओच्या वतीने आणि विधिशा बहुद्देशिय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने पांडे लेआउट खामला येथील अर्जुना सेलिब्रेशनमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये प्लॅटिनम गटात सुनीता तायडे या मिसेस क्राउन ऑफ महाराष्ट्र ठरल्या. त्यांच्या पाठोपाठ घेतलेल्या गुणांसह जयश्री चोपडे-गाडगे उपविजेत्या ठरल्या. तर अश्विनी उपाध्ये यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सिल्व्हर गटात अश्विनी दुरूगकर यांनी बाजी मारली. चंद्रपूर येथील पल्लवी माशीरकर आणि मोनिका लोहबरे यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त केले. वर्धा येथील कृष्णा बोंडे ही मिस क्राउन ऑफ महाराष्ट्रची विजेती आणि नरखेड येथील रोहिणी डखरे ही उपविजेती ठरली.
चार गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटांच्या दोन फेऱ्या पार पडल्या. दोन्ही फेऱ्यांनंतर परीक्षकांद्वारे अंतीम विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. महिला गटात ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या गटात प्लॅटिनम आणि सिल्व्हर अशा दोन भागात स्पर्धा घेण्यात आली. मुलींच्या गटात १० आणि तृतीयपंथी गटात १० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, तृतीयपंथी समुदायाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने स्पर्धेत त्यांना नि:शुल्क प्रवेश देण्यात आल्याचे स्पर्धेच्या आयोजक अमृता सिरसाठ यांनी सांगितले.
अंकुश गेडामची एंट्री ; यश कोल्हटकरच्या गाण्यावर उपस्थितांचा ठेका
स्पर्धेच्या परीक्षक म्हणून शालिनी तभाने, रश्मी तिरपुडे, प्रविणा दाढे यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेमध्ये विशेष अतिथी म्हणून अभिरूची फाउंडेशनच्या रेशमी वर्मा, गणेश बिल्ला, स्वयंदीप फाउंडेशनचे नंदकिशोर मानकर, वर्षा मानकर, ग्रीन ट्री संस्थेच्या अध्यक्षा स्वाती वंजारी, नागपूर महानगरपालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ‘झुंड’ या लोकप्रिय चित्रपटातील नायक फिल्म फेअर अवार्ड विजेता नागपूरकर अभिनेता अंकुश गेडाम यांनी उपस्थिती दर्शविली. अमृता ड्रीम स्टुडिओच्या वतीने अभिनेता अंकुश गेडाम यांना महाराष्ट्र अवार्ड देउन गौरविण्यात आले. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या कमांडिग ऑफिसर प्रियंका नारनवरे आणि २०१७ चे इंडियन आयडॉल फेम प्रसिद्ध युवा गायक यश कोल्हटकर यांनाही महाराष्ट्र अवार्डने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात युवा गायक यश कोल्हटकर यांनी सादर केलेल्या धमाकेदार गाण्यांवर उपस्थितांनी ठेका धरला होता.
स्पर्धेत सहभागी प्रेक्षकांना परिधान करण्याकरिता प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित रामटेके यांनी १०० विशेष ड्रेस डिझाईन केले. तर सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शालिनी तभाने यांनी तब्बल ६० स्पर्धकांचे वेगवेगळ्या वेषभूषेसाठी मेकअप केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आशिष नागपुरे, आकाश मशिरकर, प्रशांत गायकवाड, सुधा मशिरकर, आशिष मशिरकर यांनी विशेष सहकार्य केले.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Transgender-Achal-Verma-become-the-MX-Crown-of-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ट्रॅव्हल्स बस अन् कारच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/6-people-died-in-a-terrible-accident-involving-a-travel-bus-and-a-car-in-Nagbhid</link>
            <description>नागपूरवरून नागभीडकडे येणार्‍या कारने नागभीडवरून नागपूरकडे जाणार्‍या एआरबी ट्रॅव्हल्सच्या बसला नागभीडपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कान्पा येथे जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील सर्व 6 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 4 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झाला. यात नागपूरचे रोहन विजय राऊत (30, नागपूर), ऋषिकेश विजय राऊत (28), गीता विजय राऊत (50), सुनीता रुपेश फेंडर (40, रा. नागपूर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-05/image (81).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूरवरून नागभीडकडे येणार्‍या कारने नागभीडवरून नागपूरकडे जाणार्‍या एआरबी ट्रॅव्हल्सच्या बसला नागभीडपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कान्पा येथे जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील सर्व 6 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 4 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झाला. यात नागपूरचे रोहन विजय राऊत (30, नागपूर), ऋषिकेश विजय राऊत (28), गीता विजय राऊत (50), सुनीता रुपेश फेंडर (40, रा. नागपूर), प्रभा शेखर सोनवणे (35, रा. लाखनी, जि. भंडारा), यामिनी फेंडर (9, रा. नागपूर) अशी मृतकांची नावे आहेत.

रुपेश विजय राऊत हे गेल्या एक वर्षापासून विभक्त राहत असलेल्या आपल्या पत्नी व मुलाला भेटायला ब्रम्हापूरी तालुक्यातील किन्ही या गावी भाऊ, आई व इतर नातेवाईकांसोबत नागपूर येथील शेजारी रोशन तागडे यांच्या गाडीने जात होते. या अपघाताची माहिती होताच नागभीड पोलिस ठाण्याचे ठाणेदार योगेश घारे आपल्या कर्मचार्‍यासह घटना स्थळी पोहचले व मृतकांना बाहेर काढले. यात दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला व एक बालिका व महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. यापैकी प्रभा सोनवाने हिचा जखमी अवस्थेत नागभीड येथील रुग्णालयात मृत्यू झाला. तर यामिनी रुपेश फेंडर (9) वर्षे हिचा नागपूर येथे रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. 

दरम्यान पोलिसांनी ट्रॅव्हल्सचे चालक राजेंद्र लाकडू वैरकर (रा. मेंडकी) यांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांनी भेट दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला. पोलिसांनी तत्परता दाखवत गावकर्‍यांच्या मदतीने खंतीने कारचे दरवाजे तोडून फसलेल्या मृतकांना व जखमींना बाहेर काढले. जखमी लहान मुलीला ठाणेदार घारे यांनी आपल्या दोन कर्मचार्‍यासोबत नागपूर येथील रुग्णालयात पाठवले होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/6-people-died-in-a-terrible-accident-involving-a-travel-bus-and-a-car-in-Nagbhid</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ trafficrewards:नागपुरात शिस्तपालन करणाऱ्या वाहनचालकांना मिळणार ३५ कोटींची बक्षिसे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/35-crore-rewards-for-disciplined-motorists-in-Nagpur-through-traffic-rewards-app</link>
            <description>वाहतुकीच्या दृष्टीने नियम अत्यंत महत्त्वाचे असतात, याच नियमांचे पालन करणाऱ्या शिस्तप्रिय नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून ट्रॅफिक रिवॉर्ड्स नावाचा एक अभिनव पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲपचे लोकार्पण करण्यात आले. हे देशातील प्रथमच ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲप आहे. नागरिकासाठी ॲपद्वारे ३५ कोटी रुपयांचे ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे.

याप्रसंगी कार्यक्रमात नागपूर महागरपालिककेचे आयुक तथा प्रशासक राधाकृष्णन बी., व्हीएनआयटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पडोळे, मनपाचे उपायुक्त रविंद्र भेलावे, मनपाच्या विद्युतविभागाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर, सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर गौतम यांच्यासह शहारातील गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातील नागरिक जेव्हा ट्रॅफिक सिग्नलचे पालन करतील तेव्हा त्यांना या अँपच्या माध्यमातून रिवॉर्ड पॉइंटस  देण्यात येतील. शंभराहून अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-05/image (80).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वाहतुकीच्या दृष्टीने नियम अत्यंत महत्त्वाचे असतात, याच नियमांचे पालन करणाऱ्या शिस्तप्रिय नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून ट्रॅफिक रिवॉर्ड्स नावाचा एक अभिनव पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲपचे लोकार्पण करण्यात आले. हे देशातील प्रथमच ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲप आहे. नागरिकासाठी ॲपद्वारे ३५ कोटी रुपयांचे ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे.

याप्रसंगी कार्यक्रमात नागपूर महागरपालिककेचे आयुक तथा प्रशासक राधाकृष्णन बी., व्हीएनआयटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पडोळे, मनपाचे उपायुक्त रविंद्र भेलावे, मनपाच्या विद्युतविभागाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर, सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर गौतम यांच्यासह शहारातील गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातील नागरिक जेव्हा ट्रॅफिक सिग्नलचे पालन करतील तेव्हा त्यांना या अँपच्या माध्यमातून रिवॉर्ड पॉइंटस  देण्यात येतील. शंभराहून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक ब्रँड्समधून रिवॉर्ड  घेण्यासाठी हे  पॉइंट वापरले जाऊ शकतील. या प्रकल्पाला भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून निधी देण्यात आला आहे.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, हा प्रकल्प नागपूर महानगरपालिकेने अत्यंत उत्तमरीत्या हाताळला असून याचे अनुकरण संपूर्ण देशभरात केल्या जाईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे वाहनांच्या  अपघाताची संख्या कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या शिस्तप्रिय नागरिकांना रिवॉर्ड दिल्या जाणार असल्याने वाहन चालकांना नियम पालन करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. असे सांगत श्री. गडकरी यांनी नागपूर महानगपालिकेच्या कार्याचे कौतुक केले. तर मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी या नाविन्यपूर्ण कल्पनेला नागरिकांनी देखिल उत्तम साथ दिल्याबद्दल अभिनंदन केले. याशिवाय अशा प्रकारचे प्रकल्प राबविणारे नागपूर देशातील प्रथम शहर असल्याचा अभिमान देखील व्यक्त केला.
 
सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर गौतम यांनी आपल्या प्रास्ताविकेतून संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत जवळपास एक लाख ट्रॅफिक रिवॉर्ड्स टॅगचे वितरण वाहनचालकांना करण्यात येणार आहे. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना ट्रॅफिकरिवॉर्ड्सचा (TrafficRewards) टॅग त्यांच्या घरी मोफत दिला जाईल. सध्या ही  यंत्रणा नागपुरात १० सिग्नलवर लावण्यात आलेली आहे . काही आकर्षक बक्षिसांमध्ये बीपीसीएल पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल, बजाज अलायन्झकडून विमा प्रीमियमवर सूट आणि विविध ब्रँडवरील इतर आकर्षक ऑफर्स यांचा समावेश आहे. या ॲपवर सध्या ३५ कोटी रुपयांच्या ऑफर्स उपलब्ध आहेत. हा प्रकल्प सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स प्रा.लि.तर्फे राबविण्यात आला असून व्हीएनआयटी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आहे.

कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्या हस्ते सेवाप्रसाद रेड्डी, पंकज जैन,  यतीम आशिष मिश्रा यशदीप माने,  राईससन डिसूजा, डॉ. प्रकाश खेतान,तुषार गावड,मोहम्मद परवेज,आर एन पात्रीकर, आर बी देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

असा वापरता येणार

रिवॉर्ड्स मिळविण्यासाठी वापरकर्त्याला गूगल प्ले स्टोअर किंवा ऍपल स्टोअर वरून ट्रॅफिकरिवॉर्ड्स (TrafficRewards)ॲप डाउनलोड करावे लागेल आणि त्यांचे तपशील नोंदवावे लागतील.   जेव्हा हा टॅग असलेले वाहन लाल सिग्नलवर थांबेल, तेव्हा तेथील RFID स्कॅनर आपोआप या टॅग ला स्कॅन करेल व नियम पाळणाऱ्या वाहन चालकाला त्याच्या अँपमध्ये  १० पॉइंटस  मिळतील. अशाप्रकारे, प्रत्येक वेळी वापरकर्त्याने सिग्नलचे पालन केल्यावर पॉइंटस  मिळतील. हे गोळा केलेले पॉइंट बीपीसीएल, बजाज अलायन्झ, पिझ्झा हट, केएफसी, किंगस्वे हॉस्पिटल, सिनेपोलीस,  ॲलेक्सिस हॉस्पिटल इत्यादी १०० हुन  ब्रँड सोबत रिडीम केले जाऊ शकतात. तरी नोंदणी करण्यासाठी, नागरिक ( www.trafficrewards.in) या संकेत स्थळाला भेट देऊ शकतात किंवा 7879066066 या क्रमांकावर Missed कॉल देऊ शकतात.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/35-crore-rewards-for-disciplined-motorists-in-Nagpur-through-traffic-rewards-app</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी काळाच्या पडद्याआड; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Veteran-actress-Sulochana-Didi-Behind-the-scenes-Burial-in-state-ceremony</link>
            <description>मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी म्हणजेच सुलोचना लाटकर यांनी रविवार ४ जून रोजी सायंकाळी मुंबईतील खासगी रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. आपल्या अनेक विविधांगी भूमिकांमधून त्यांनी स्वतःची स्वतंत्र छाप पाडली होती. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, फिल्मफेअर जीवनगौरव तर २००९ मध्ये महा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-05/image (79).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी म्हणजेच सुलोचना लाटकर यांनी रविवार ४ जून रोजी सायंकाळी मुंबईतील खासगी रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. आपल्या अनेक विविधांगी भूमिकांमधून त्यांनी स्वतःची स्वतंत्र छाप पाडली होती. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, फिल्मफेअर जीवनगौरव तर २००९ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. प्रभादेवी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुलोचना दीदी यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या प्रभादेवी येथील राहत्या घरी सकाळी ११ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना दीदी यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे अशा सुचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, साऱ्या राज्यभरातून शोक व्यक्त होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ सूचना देऊन ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार आज सुलोचना दीदींना शासकीय इतमामात निरोप दिला जाणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Veteran-actress-Sulochana-Didi-Behind-the-scenes-Burial-in-state-ceremony</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रेल्वे अपघातानंतर दिसून आली माणूसकी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Humanity-was-seen-after-the-train-accident</link>
            <description>ओडिशावासियांची रक्तदानासाठी हॉस्पिटलबाहेर गर्दी
 
ओडिशातील रेल्वे अपघाताने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे तर 900 हून अधिक जखमी आहेत. जखमी रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. या जखमींचा जीव वाचवण्यासाठी ओडिशावासियांनी अत्यंत कौतुकास्पद कार्य सुरू केले आहे. जखमींना रक्ताची गरज असल्याने मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी हॉ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-03/ANI-20230603024405.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ओडिशावासियांची रक्तदानासाठी हॉस्पिटलबाहेर गर्दी
 
ओडिशातील रेल्वे अपघाताने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे तर 900 हून अधिक जखमी आहेत. जखमी रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. या जखमींचा जीव वाचवण्यासाठी ओडिशावासियांनी अत्यंत कौतुकास्पद कार्य सुरू केले आहे. जखमींना रक्ताची गरज असल्याने मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटलबाहेर रांगा लागल्या आहेत.

आपले रक्त देऊन ओडिशावासिय अपघातातील जखमींना वाचवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या रेल्वे अपघातानंतर सरकारने आवाहन न करता स्वंयस्फूर्तीने लोकांनी रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटल गाठले आहे. बालासोर येथे झालेल्या ट्रेन अपघातात 900 हून अधिक जखमी आहेत. त्यांच्या उपचारासाठी रक्ताची गरज भासणार आहे. त्यासाठी ओडिशातील जनता बाहेर आली आहे. प्रत्येकाचा जीव वाचवायचा हा निर्धार त्यांनी केला आहे. या दुर्घटनेनंतर ओडिशातील हॉस्पिटलबाहेर रक्तदान करण्यासाठी आलेल्यांची रांग लागली आहे.
 
एवढ्या संख्येने लोक इथे कसे आले हे ऐकून डॉक्टरांनाही धक्का बसला. हे सर्व लोक केवळ रक्तदान करण्यासाठी आले आहेत असे त्यांना समजले. या लोकांना जखमींचे प्राण वाचवायचे आहेत. कठीण काळातही असे चित्र देशाला दिसल्याने जगात आजही माणुसकी आहे हेच यातून दिसते.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ओडिशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले आहेत. अशा अपघातांमध्ये जास्त रक्तस्त्राव होऊन जखमींचा मृत्यू होतो. रुग्णालयांना रक्ताची तातडीची गरज आहे. आतापर्यंत 200 हून अधिक लोक मरण पावले आहेत परंतु हा आकडा आणखी पुढे जाऊ नये म्हणूनच लोकांनी आपल्या मित्रांसह रक्त देण्याचे ठरवले. हे चित्र आनंद देणार आहे.
 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Humanity-was-seen-after-the-train-accident</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडेंची बंद दाराआड चर्चा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Closed-door-discussion-between-Eknath-Khadse-and-Pankaja-Munde</link>
            <description>गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा आपल्या मनातील खदखद बोलून देखील दाखवली आहे. दोन दिवसांपूर्वीच रासपच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा पक्षाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-03/screenshot-2023-06-03-123924_202306551013.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा आपल्या मनातील खदखद बोलून देखील दाखवली आहे. दोन दिवसांपूर्वीच रासपच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा पक्षाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे. या दोघा नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तासापासून बंद दाराआड चर्चा सुरू आहे. बंद दाराआड चर्चा एकनाथ खडसे यांनी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची त्यांच्या यशश्री निवासस्थानी जावून भेट घेतली.

यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत रोहिणी खडसे आणि प्रीतम मुंडे यांची देखील उपस्थिती होती. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त आज एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पंकजा मुंडे यांच्य निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये यावेळी बंद दाराआड चर्चा झाली.

या चर्चेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. धनंजय मुंडेंनी काय म्हटलं होतं? दरम्यान बहीण-भावाची जवळीक वाढत आहे, तुम्ही भविष्यात कमळ हाती घेणार का? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा त्या राष्ट्रवादीत येणार का? सध्याची परिस्थिती पहाता धनंज मुंडे यांचं भाकीत खरं होणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
 


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Closed-door-discussion-between-Eknath-Khadse-and-Pankaja-Munde</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ "मी नाही म्हणत असतानाही त्यांनी...," 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने सांगितला फॅनचा तो विचित्र अनुभव ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Shivali-Parab-of-Maharashtra-Comedy--fame-told-about-the-strange-experience-of-a-fan</link>
            <description>छोटा पॅकेट, बडा धमाका' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबला (Shivali Parab) आताश: कोण ओळखत नाही? कल्याणची ही छोकरी आता घराघरात पोहोचली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून (Maharashtrachi Hasyajatra) ती प्रेक्षकांना खळखळून हसवते.


शिवालीने फारच कमी वेळात हास्यजत्रेत आपलं स्थान निर्माण केलं. व्हॉट्सअ‍ॅप लग्न आणि वेक अप या चित्रपटात ती झ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-03/images (2) (3).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[छोटा पॅकेट, बडा धमाका' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबला (Shivali Parab) आताश: कोण ओळखत नाही? कल्याणची ही छोकरी आता घराघरात पोहोचली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून (Maharashtrachi Hasyajatra) ती प्रेक्षकांना खळखळून हसवते.


शिवालीने फारच कमी वेळात हास्यजत्रेत आपलं स्थान निर्माण केलं. व्हॉट्सअ‍ॅप लग्न आणि वेक अप या चित्रपटात ती झळकली. हृदयात वाजे समथिंग या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ने तिला खरी ओळख दिली.


लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत शिवालीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. यावेळी शिवालीला फॅनचा आलेला एखादा विचित्र अनुभव असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शिवाली म्हणाली, एका काकू ट्रेनमध्ये भेटलेल्या मला, त्यांनी मला माझ्या फॅमिलीपासून ते नंबरपर्यंत सगळ्या गोष्टी विचारल्या. मला नंबर दे नंबर दे म्हणून मागे लागल्या, मी नाही म्हणत असतानाही त्यांनी माझा नंबर जबरदस्ती घेतला. माझ्यासाठी तो प्रसंग खूप विचित्र होता. त्यानंतर मात्र त्यांनी कधी कॉल करुन त्रास नाही दिला असंही शिवालीने सांगितलं.


'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मध्ये येण्यापूर्वी शिवाली अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये झळकली. 'हृदयात वाजे समथींगल' ही तिची पहिली मालिका गाजली आणि त्या नंतर शिवाली 'बॅक बेंचर' या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. शिवालीला 'महाराष्ट्राची हास्य जत्रे'मुळे चुलबुल पांडे म्हणून नवीन ओळख मिळाली. शिवाली स्टेजवर आल्या आल्या हास्याचे कारंजे उडतात, हेच तिचं यश आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Shivali-Parab-of-Maharashtra-Comedy--fame-told-about-the-strange-experience-of-a-fan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Adipurush: 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'आदिपुरुष'ने रिलीज आधी कमावले 400 कोटी? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Adipurush-earned-400-crores-before-its-release</link>
            <description>प्रभास (Prabhas), क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.


हा चित्रपट येत्या १६ जून रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पासून ते आता गाण्यांपर्यंत रिलीज झालेल्या गाण्यापर्यंत सगळ्यालाच प्रेक्षकांची पसंत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-03/adipurush-will-be-screened-at-tribeca-festival-in-new-york-on-june-13-.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[प्रभास (Prabhas), क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.


हा चित्रपट येत्या १६ जून रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पासून ते आता गाण्यांपर्यंत रिलीज झालेल्या गाण्यापर्यंत सगळ्यालाच प्रेक्षकांची पसंती मिळाली.


बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार हा सिनेमा जवळपास ५०० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार नॉन-थिएटर राईट्स, सॅटेलाइट राईट्स, म्युझिक राईट्स, डिजिटल राईट्स आणि इतर राईट्स विकून 247 कोटी रुपये कमावले आहेत. याशिवाय, चित्रपटाने केवळ थिएटरचे हक्क विकून दक्षिण बाजारपेठेतून 185 कोटी रुपयांची कमाई आहे. यासह आदिपुरुषच्या राईट्समधून आतापर्यंत ४३२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.


दरम्यान या चित्रपटात प्रभास प्रभू रामाच्या भूमिकेत, क्रिती माता सीतेच्या भूमिकेत आणि सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष' या चित्रपटात मराठमोळा देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही रिलीज होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Adipurush-earned-400-crores-before-its-release</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हृदयद्रावक! १२ तासांपासून मृतदेहांसोबत पोटच्या मुलाला ढिगाऱ्यात शोधताना 'बाप' गहिवरला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/father-became-depressed-while-searching-for-the-unborn-child-in-the-rubble</link>
            <description>

ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघातातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.


कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली, त्यानंतर हावडा एक्सप्रेसनेही जोरदार धडक दिली. या ३ ट्रेनच्या अपघाताचे भयावह फोटो आता समोर येत आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या ढिगाऱ्याचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. एका शाळेत हे मृतदेह ठेवण्यात आले आहेत. या मृतदेहांमध्ये एक व्यक्ती कोणाचा तरी शोध घेत होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. पांढऱ्या चादरीने झाकलेल्या प्रत्येक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-03/news 3.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघातातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.


कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली, त्यानंतर हावडा एक्सप्रेसनेही जोरदार धडक दिली. या ३ ट्रेनच्या अपघाताचे भयावह फोटो आता समोर येत आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या ढिगाऱ्याचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. एका शाळेत हे मृतदेह ठेवण्यात आले आहेत. या मृतदेहांमध्ये एक व्यक्ती कोणाचा तरी शोध घेत होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. पांढऱ्या चादरीने झाकलेल्या प्रत्येक मृतदेहाचा चेहरा उघडल्यानंतर ते पुन्हा बंद करत होते.


एक मृतदेह पाहायचे, पुन्हा तो बंद करायचे. रात्रभर त्यांच हेच काम सुरू होते. अखेर त्या व्यक्तीने आपल्यावर आलेली आपबीती सांगितली. कोरोमंडल ट्रेन अपघातानंतर बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाचा ते शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. ही व्यक्ती होती ५३ वर्षीय आहे. त्यांचे नाव रवींद्र शॉ आहे. ते त्यांचा मुलगा गोविंदा शॉसोबत प्रवास करत होते. कुटुंबाचे १५ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी पिता-पुत्र दोघेही कमाईसाठी बाहेर पडले होते. मुलगा बेपत्ता आहे आणि आता वडील त्याचा शोध घेत आहेत.


रवींद्र शॉने यांनी सर्व घटना सांगितली. यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले होते. रवींद्र शॉ यांनी सांगितले की, ते आणि त्यांचा मुलगा बसून भविष्यात, किती कमवायचे आणि किती बचत करायची यावर चर्चा करत होते. ते त्यांचे कर्ज कधी फेडू शकतात याची चर्चा करत होते. तेवढ्यात अचानक बधिर करणारा मोठा आवाज आला आणि रेल्वे अपघात झाला.


रवींद्र यांनी सांगितले की, त्यानंतर त्यांना भानच राहिले नाही, काही मिनिटे अंधार पडला आणि मन सुन्न झाले. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा सर्व काही नष्ट झाले होते. सर्वत्र मृतदेह आणि मृतदेहांचे तुकडे पडलेले होते. या मृतदेहांमध्ये त्यांनी आपल्या मुलाचा शोध सुरू केला. यात कोणाचा तरी तुटलेला हात किंवा पाय दिसायचा आणि ते मुलाच्या शरीरात काही भाग आहे का हेही काळजीपूर्वक पाहायचे. मध्यरात्रीपर्यंत ते हताशपणे आपल्या मुलाचा शोध घेत होते. त्यानंतर ते मृतदेहाचा ढीग ठेवलेल्या ठिकाणी पोहोचले.


रवींद्र जवळच्या शाळेत पोहोचले तिथे मृतदेह झाकलेल्या अवस्थेत ठेवले होते. ते त्याच्यामध्ये गेले आणि एकामागून एक मृतदेह बघू लागले. मात्र त्यांना त्यांचा मुलगा सापडला नाही. रवींद्र तिथेच बसून रडायला लागले. काही लोकांनी त्यांचे सांत्वन करून त्यांना पाणी प्यायला दिले. ते तिथे गपचूप बसायचे आणि आलेले मृतदेह पाहण्यासाठी धावायचे. हे दृष्य पाहून अनेकांना रडू आवरत नव्हते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/father-became-depressed-while-searching-for-the-unborn-child-in-the-rubble</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मूकबधिर अश्विनीचे 'बोलके' यश, प्रथम श्रेणीने दहावीचा डोंगर सर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Deaf-Ashwini-scored-great-marks-in-boards</link>
            <description>चिकाटी, मेहनतीची तयारी व सातत्य ठेवल्यास कुठलेही यश संपादन करणे अवघड नाही.


येथील आदर्श इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी अश्विनी हरिदास मुळे हिनेही अशाच पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केले आहे. मूकबधिर असलेली अश्विनी दहावीत प्रथम श्रेणीत आली असून तिच्या बोलक्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


अश्विनी मुळे ही जन्मत:च मूकबधिर आहे. वयाची सहा वर्ष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-03/fc3d289674c8418f34a18dbed1712a4187e2e9c4f24bfa9249a74c7b4d098a67.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चिकाटी, मेहनतीची तयारी व सातत्य ठेवल्यास कुठलेही यश संपादन करणे अवघड नाही.


येथील आदर्श इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी अश्विनी हरिदास मुळे हिनेही अशाच पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केले आहे. मूकबधिर असलेली अश्विनी दहावीत प्रथम श्रेणीत आली असून तिच्या बोलक्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


अश्विनी मुळे ही जन्मत:च मूकबधिर आहे. वयाची सहा वर्षे पूर्ण केल्यावरही तिच्या तोंडून शब्द निघत नव्हते. आई- वडिलांनी उपचार करण्याचेही प्रयत्न केले, परंतु अपयश आले. शेवटी हेटी येथील मूकबधिर शाळेत तिचा प्रवेश घेतला. त्यानंतर तिला गडचिरोली येथे मूकबधिर शाळेत शिकविले. तिथे तिचे मन लागत नव्हते त्यामुळे आई-वडिलांनी तिचा देसाईगंजच्या आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. ती मूकबधिर असूनही सर्वसाधारण विद्यार्थांबरोबर शिकायला लागली. नेटाने अभ्यास करून तिने दहावीत ६० टक्के गुण घेतले.


कौतुकाने भारावून गेली अश्विनी


मुख्याध्यापक प्रा.दामोधर शिंगाडे,पुरुषोत्तम भागडकर,राजू मस्के,कमलेश भोवते,विनोद चौधरी यांनी तिचे घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून कौतुक केले. शिक्षकांनी केलेल्या कौतुकाने भारावलेल्या अश्विनीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.


शब्दांवाचून कळले सारे...


दरम्यान., अश्विनी मूकबधिर असतानाही सहकारी विद्यार्थ्यांनी तिचा कधी अपमानास्पद वागणूक दिली नाही. अश्विनीनेही आपल्या मूकबधिर असण्याचे भांडवल न करता सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मिळून मिसळून शिकली. शिक्षकांनीही तिला योग्य ते मार्गदर्शन केले. न समजणाऱ्या बाबी ती हातवारे करून विचारत असे. शब्दांवाचून कळले सारे...याप्रमाणे तिने अध्ययन केले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Deaf-Ashwini-scored-great-marks-in-boards</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महिलांवर वाईट नजर ठेवायचा भाजपा नेता; CRPF च्या निवृत्त जवानानं कायमचा संपवला, मग... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/BJP-leader-used-to-keep-an-evil-eye-on-women</link>
            <description>गोरखपूरच्या गोला भागात भाजपा नेते नित्यानंद राय यांच्या हत्येचं रहस्य उघड झाले आहे. CRPF मधून निवृत्त झालेल्या भाजपा नेत्याच्या मित्रानेच ही हत्या केली.

आरोपीला नित्यानंद राय याच्या चारित्र्यावर संशय होता. त्यासाठी त्याने अनेकदा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तरीही नित्यानंद राय त्यांची करतूत कमी झाली नाही. नित्यानंद राय मारेकऱ्याच्या कुटुंबातील महिलांवर वाईट नजर ठेवत असल्याचा आरोप आहे. गोरखपूर पोल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-03/news 1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गोरखपूरच्या गोला भागात भाजपा नेते नित्यानंद राय यांच्या हत्येचं रहस्य उघड झाले आहे. CRPF मधून निवृत्त झालेल्या भाजपा नेत्याच्या मित्रानेच ही हत्या केली.

आरोपीला नित्यानंद राय याच्या चारित्र्यावर संशय होता. त्यासाठी त्याने अनेकदा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तरीही नित्यानंद राय त्यांची करतूत कमी झाली नाही. नित्यानंद राय मारेकऱ्याच्या कुटुंबातील महिलांवर वाईट नजर ठेवत असल्याचा आरोप आहे. गोरखपूर पोलिसांनी आरोपी दिलीप सिंगला अटक करून तुरुंगात पाठवले.

गोरखपूरच्या गोला पोलीस स्टेशन हद्दीतील मल्लीपूर शाहदौली गावात २३ मेच्या रात्री झालेल्या भाजपा नेते नित्यानंद राय यांच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे. या खुलाशातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नित्यानंद यांचे सीआरपीएफचे निवृत्त मित्र दिलीप सिंग यांनी ही हत्या केली. दिलीप सिंग गावातच अकादमी चालवतात. नित्यानंद यांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराशी संबंधित सर्व कामात दिलीपही राय कुटुंबासोबत उपस्थित होते. जेणेकरुन कोणाला किंचितही शंका येणार नाही.

महिलांवर वाईट नजर ठेवणं कारण बनले

भाजपा नेते नित्यानंद राय आणि सीआरपीएफचे निवृत्त जवान दिलीप सिंग यांची घट्ट मैत्री होती. दोघेही नेहमी सोबत राहत. दिलीप सिंह म्हणतात की, नित्यानंदचे चारित्र्य चांगले नव्हते. गावातील महिलांवर त्याची वाईट नजर असायची. नित्यानंदला अनेकवेळा समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो मानायला तयार नव्हता. नित्यानंदने अकादमीच्या महिला कर्मचार्‍यांवर वाईट नजर ठेवण्यास सुरुवात केली, ज्यात माझ्या स्वतःच्या कुटुंबातील महिलाही होत्या. मला याबाबत सुगावा लागल्यावर मी त्याला धडा शिकवण्याचा विचार केला. मला त्याला मारायचे नव्हते, पण परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला आणि त्याचा मृत्यू झाला. एसएसपी गौरव ग्रोव्हर यांनी हत्येची उकल करणाऱ्या टीमला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/BJP-leader-used-to-keep-an-evil-eye-on-women</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ओडिशा रेल्वे अपघात: २६१ हुन अधिक मृत्यू तर शेकडो गंभीर जखमी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Odisha-train-accident-Over-261-dead,-hundreds-injured</link>
            <description>ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला असून त्यात आतापर्यंत ५० लोकांचा मृत्यू आणि ४०० लोक जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. अनेक लोक दगावल्याचीही भीती व्यक्त होत आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस ओदिशातील बालासोर जिल्ह्यात एका मालगाडीला धडकल्यामुळे हा मोठा अपघात घडला आहे. मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांचे तर जखमींना २ लाखांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

तूर्तास त्यात अनेक लोक जखमी झाल्याची म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-03/image (78).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला असून त्यात आतापर्यंत ५० लोकांचा मृत्यू आणि ४०० लोक जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. अनेक लोक दगावल्याचीही भीती व्यक्त होत आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस ओदिशातील बालासोर जिल्ह्यात एका मालगाडीला धडकल्यामुळे हा मोठा अपघात घडला आहे. मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांचे तर जखमींना २ लाखांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

तूर्तास त्यात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत असली तरी अनेक लोक दगावले असण्याचीही शक्यता आहे. 

कोरोमंडल रेल्वे ही चेन्नई सेंट्रल आणि शालिमार (हावडा) या दरम्यान धावते. दुपारी ३.१५ वाजता या रेल्वेने शालिमार स्टेशन सोडले आणि बालासोरला ती ६.३० वाजता पोहोचली. तेव्हाच या गाडीची टक्कर मालगाडीशी झाली. सायंकाळी ७.२० वाजता हा अपघात झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे.

हा अपघात झाल्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे १७-१८ डबे रुळावरून घसरले. त्यामुळे अनेक लोक दगावले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत जवळपास २०० लोक जखमी असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने बालासोर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सोरो येथील कम्युनिटी हेल्थ सेंटर व खांतापाडा येथील प्रायमरी हेल्थ सेंटरमध्येही जखमींना दाखल करण्यात आले आहे.

या अपघातानंतर तिथे बचाव पथके दाखल झाली आहेत पण स्थानिकांनीही बचावकार्यात हातभार लावला आहे. डबे घसरल्यामुळे ते उलटसुलट झालेले आहेत. त्यातून लोकांना बाहेर काढण्याचे काम आता सुरू आहे. अपघात संध्याकाळी उशिरा झालेला असल्यामुळे आता मदतकार्यात अडथळे येत आहेत. तिथे पूर्णपणे अंधार आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, उपमुख्यमंत्री प्रमिला मलिक  आणि सरकारी अधिकारी या सगळ्या बचावकार्यावर जातीने लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Odisha-train-accident-Over-261-dead,-hundreds-injured</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर एम्सला एनएबीएच मानांकन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-AIIMS-NABH-Latest-News</link>
            <description>नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) हे देशातील नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) मानांकन प्राप्त करणारे पहिले रुग्णालय ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या एम्स रुग्णालयातील पथकाचे अभिनंदन केले. 'एनएबीएच'ची मान्यता प्राप्त करणे या रुग्णालयासाठी महत्वाची पावती असून उच्च दर्जाची रुग्ण सेवा आणि सुरक्षितता प्रदान करण्याच्या रुग्णालयाच्या वचनबद्धत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-06-03/aiims.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) हे देशातील नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) मानांकन प्राप्त करणारे पहिले रुग्णालय ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या एम्स रुग्णालयातील पथकाचे अभिनंदन केले. 'एनएबीएच'ची मान्यता प्राप्त करणे या रुग्णालयासाठी महत्वाची पावती असून उच्च दर्जाची रुग्ण सेवा आणि सुरक्षितता प्रदान करण्याच्या रुग्णालयाच्या वचनबद्धतेचा हा दाखला आहे. 'एनएबीएच'ची मान्यता हे आरोग्य सेवेच्या गुणवत्तेसाठी जागतिकस्तरावर मान्यताप्राप्त मानाकंन आहे. ही मान्यता मिळणे हा कुठल्याही रूग्णालयासाठी मोठा सन्मान समजला जातो.

'एनएबीएच'ची मान्यता प्रक्रिया कठोर आणि सर्वसमावेशक असते. यामध्ये रुग्णांची काळजी, सुरक्षितता आणि संस्थांत्मक कार्यक्षमतेसह विविध क्षेत्रांमध्ये रुग्णालयाच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. नागपूरच्या 'एम्स' रुग्णालयाने या सर्व मापदंडामध्ये उत्कृष्टतेची वचनबद्धता दाखवून ही मान्यता मिळविली आहे. 'एम्स' रुग्णालयाने एनएबीएचची मान्यता मिळवून आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
'एम्स' नागपूरबाबतचे ट्विट सामायिक करीत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी रुग्णालयाचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले आहे की, या कामगिरीबद्दल एम्स नागपूरच्या चमूचे अभिनंदन, ही कामगिरी करत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याचा एक मापदंड स्थापित केला आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्ये झाले होते.

नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH) ही भारतीय गुणवत्ता परिषदेची एक घटक आहे. याची स्थापना आरोग्य सेवा संस्थांसाठी मान्यता प्रदान करणे व संचालित करणे यासाठी करण्यात आली आहे. एनएबीएच मंडळाचे कार्य स्वायत्त आहे. आरोग्य सुविधांच्या मान्यतेसह ही संस्था उत्कृष्ट परिचारिका घडविण्यास प्रोत्साहन देत असते. प्रयोगशाळा प्रमाणन उपक्रम राबविते, गुणवत्ता आणि रूग्णांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यशाळा, व्याख्याने आयोजित करीत असते.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-AIIMS-NABH-Latest-News</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ड्वेन जॉनसन करणार कमबॅक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Dwayne-Johnson-will-make-a-comeback</link>
            <description>अभिनेता ड्वेन जॉनसन नेहमीच त्याच्या सिनेमांमुळे आणि सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असतो. 'द रॉक' या नावाने तो तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून सि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-03/resize.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेता ड्वेन जॉनसन नेहमीच त्याच्या सिनेमांमुळे आणि सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असतो. 'द रॉक' या नावाने तो तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या ड्वेनने आता पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे.

ड्वेन जॉनसन लवकरच 'फास्ट अॅन्ड फ्युरियस' या सिनेमात झळकणार आहे. 'फास्ट अॅन्ड फ्युरियस' या सिनेमात ड्वेन जॉनसन हॉब्सच्या भूमिकेत झळकणार आहे. ड्वेनने एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की,"फास्ट अॅन्ड फ्युरियस' या सिनेमात हॉब्सच्या भूमिकेच्या माध्यमातून कमबॅक करण्यासाठी आता मी सज्ज आहे.

जगभरातील सिनेप्रेमींचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मीडिया रिपोर्टनुसार, 'फास्ट अॅन्ड फ्युरियस' या सिनेमातील कथानक खूपच खास असणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Dwayne-Johnson-will-make-a-comeback</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिल्ली हत्याकांडावर धीरेंद्र शास्त्रींची तीव्र प्रतिक्रिया, सांगितला सनातन धर्म ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Dhirendra-Shastris-strong-reaction-on-the-Delhi-massacre</link>
            <description>बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री आपल्या सत्संगातून, दरबारातून सनातन धर्माचा प्रचार करत असतात.


सनातन आणि हिंदू राष्ट्राबद्दल ते दरबारातील भक्तांना मार्दर्शन करतात. त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. त्यावरुन, अनेकदा टीकाही केली जाते. आता, पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री यांनी सनातन धर्माची शिकवण सांगितलीय. राजधानी दिल्लीत घडलेल्या साक्षी हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना धीरेंद्र शास्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-01/bageshwar_dham_dhirendra_shastri_1675074716.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री आपल्या सत्संगातून, दरबारातून सनातन धर्माचा प्रचार करत असतात.


सनातन आणि हिंदू राष्ट्राबद्दल ते दरबारातील भक्तांना मार्दर्शन करतात. त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. त्यावरुन, अनेकदा टीकाही केली जाते. आता, पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री यांनी सनातन धर्माची शिकवण सांगितलीय. राजधानी दिल्लीत घडलेल्या साक्षी हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना धीरेंद्र शास्त्री यांनी संताप व्यक्त केला. तसेच, ही घटना पाहून आमच्यासारख्या तरुणांचं रक्त सळसळतं, असे त्यांनी म्हटलंय.


राजधानी दिल्लीत अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली. साहिल नावाच्या मुलाने १६ वर्षीय मुलीची चाकू भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियातून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात येत आहे. आता, धीरेंद्र शास्त्री यांनीही या घटनेवर तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.


लोकं मला म्हणतात की मी कट्टरवादी आहे, मी दंगल घडवणाऱ्या गोष्टी बोलतो. मग, आमच्या बहिणींचे असे हाल पाहून, जगात असा कुठला भाऊ असेल ज्याचं रक्त सळसळणार नाही. हे पाहून ज्याचं रक्त सळसळत नाही, तो जिवंत असूनही मेलेला आहे. म्हणून मी सनातनवर विश्वास करतो, कारण आमचा सनातन मारायचं नाही तर वाचवायचं काम करतो, अशी प्रतिक्रिया बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी दिलीय.


केरळ स्टोरी चित्रपटावरुनही केलं होतं भाष्य


दरम्यान, यापूर्वी द केरळ स्टोरी चित्रपटावरुनही त्यांनी भाष्य केलं होतं. 'दे केरळ स्टोरी' या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरू आहे. आता बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्री म्हणाले, जे काही आहे ते चित्रपटात स्पष्टपणे दिसत आहे. आम्ही जे बोलत होतो ते चित्रपटात दाखवण्यात आले आहे. देशाच्या प्रबोधनासाठी अशा आणखी चित्रपटांची गरज आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Dhirendra-Shastris-strong-reaction-on-the-Delhi-massacre</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अदानी ग्रुपच्या 'या' कंपनीच नाव बदलू शकतं; जाणून घ्या नाव बदलल्यानंतर काय होणार? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Adani-Group-company-can-change-its-name</link>
            <description>या वर्षीच्या सुरुवातीपासून अदानी समुह मोठ्या तोट्यात गेल्याचे समोर आले आहे. अदानी समुहाविरोधात अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केले. त्यामुळे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली.


आता या अहवालाचा प्रभाव कमी झाला असून सोमवारी अदानी ट्रान्समिशनचे चौथ्या तिमाहीत शेअर्सने भरारी घेतली आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने ८५ टक्के नफा कमावला आहे. नि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-01/PTI12_29_2022_000110B.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[या वर्षीच्या सुरुवातीपासून अदानी समुह मोठ्या तोट्यात गेल्याचे समोर आले आहे. अदानी समुहाविरोधात अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केले. त्यामुळे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली.


आता या अहवालाचा प्रभाव कमी झाला असून सोमवारी अदानी ट्रान्समिशनचे चौथ्या तिमाहीत शेअर्सने भरारी घेतली आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने ८५ टक्के नफा कमावला आहे. निकाल जाहीर करण्यासोबतच अदानी ट्रान्समिशनचे नाव बदलता येईल, असे कंपनीच्या वतीने स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल करण्यात आले आहे.


नियामक फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गौतम अदानी यांच्या कंपनी अदानी ट्रान्समिशनचे नवीन नाव अदानी एनर्जी सोल्युशन्स असू शकते. उत्कृष्ट त्रैमासिक निकाल सादर करणाऱ्या या कंपनीच्या संचालक मंडळाने नाव बदलण्याच्या अदानींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. निव्वळ नफा झाला ४४० कोटी रुपये झाल आहे. कंपनीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, अदानी ट्रान्समिशनची आर्थिक स्थिती चांगली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ८५ टक्क्यांनी वाढून ४४० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा २३७ कोटी रुपये होता. यासह, या कालावधीत कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न ३,४९५ कोटी रुपये आहे, जे १० टक्क्यांनी वाढले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत ३,१६५ कोटी रुपये होते.


वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत १७ टक्केंनी वाढून ३,०३१ रुपये झाली आहे. एक वर्षापूर्वी चोथ्या तिमाहीत २,५५६ कोटी रुपये होती. कंपनीचा EBITDA २८ टक्के वाढला आणि १,५७० कोटी रुपये झाला आहे. कमर्शिअल आणि औद्योगिक सेक्टरमध्ये वाढ झाली, वित्त वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत उर्जेच्या मागणीत झाली आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Adani-Group-company-can-change-its-name</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लोक 2000 च्या नोटा बदलून घेत आहेत की जमा करत आहेत? SBI नं स्पष्टच सांगितलं, सत्य जाणून थक्क व्हाल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Are-people-exchanging-or-hoarding-2000-notes</link>
            <description>रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने 2,000 रुपयांची नोट चलनातून बाहेर केली आहे. यानंतर, 23 मेपासून देशभरातील बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा होत आहेत आणि बदलल्याही जात आहेत.


मात्र, लोक 2,000 रुपयांची नोट बदलण्यापेक्षा आपल्या बँक खात्यात जमा करण्याला अधिक प्राधान्य देत आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एका आठवड्यातच 14,000 कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा जमा केल्या आहेत. तसेच, या तुलनेत लोकांनी बँकेतून केवळ 3,000 कोटी रुपयांच्या नोटाच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-01/750x450_474155-2000-rupees.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने 2,000 रुपयांची नोट चलनातून बाहेर केली आहे. यानंतर, 23 मेपासून देशभरातील बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा होत आहेत आणि बदलल्याही जात आहेत.


मात्र, लोक 2,000 रुपयांची नोट बदलण्यापेक्षा आपल्या बँक खात्यात जमा करण्याला अधिक प्राधान्य देत आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एका आठवड्यातच 14,000 कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा जमा केल्या आहेत. तसेच, या तुलनेत लोकांनी बँकेतून केवळ 3,000 कोटी रुपयांच्या नोटाच बदलल्या आहेत. यावरून, लोकांचे प्राधान्य नोटा बदलण्यापेक्षाही जमा करण्याला अधिक असल्याचे स्पष्ट होते.


मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार एसबीआयचे चेअरमन दिनेश कुमार खारा यांनी ही माहिती दिली. गांधीनगर येथे एसबीआय फॉरेन करन्सी बॉड लिस्टिंग समारोहानंतर खारा म्हणाले, "जवळपास 14,000 कोटी रुपये किंमतीच्या 2,000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. तसेच, बँक ब्रांचसमधून 3,000 कोटी रुपये मूल्‍याच्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलल्या गेल्या आहेत." खरे तर, अद्याप इतर कुठल्याही बँकेने जमा केलेल्या आणि बदललेल्या नोटांची आकडेवारी जाहीर केलेली नाही. मात्र, देशातील सर्वात मोठ्या बँकेने जारी केलेल्या या आकडेवारीवरून लोकांचा कल नोटा जमा करण्याकडे अधिक असल्याचे दिसून येते.


30 सप्टेंबरपर्यंत बदलू शकता नोटा -


2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भातील घोषणेबरोबरच, या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा करता येतील अथवा बदलता येतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. 23 मे पासून नोटा बदलून घेण्यास अथवा जमा करण्यास सुरुवात झाली आहे. 2000 रुपयांची नोट कोणत्याही बँकेच्या शाखेत बदलता येते. महत्वाचे म्हणजे, एका वेळी केवळ 10 नोटाच बदलल्या जाऊ शकतात. तसेच, बँक खात्यात 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.


2016 मध्ये चलनात आली होती ही नोट -


2016 मध्ये नोटाबंदीच्या घोषणेनंतर 2,000 रुपयांची ही नोट चलनात आली होती. नरेंद्र मोदी सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. या नोटा बाद केल्यानंतर चलनाची कमतरता भासू नये, यासाठी 2,000 रुपयांची नोट बाजारात आणण्यात आली होती.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Are-people-exchanging-or-hoarding-2000-notes</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अजीम प्रेमजी फाउंडेशनमध्ये RTMNU च्या विद्यार्थ्यांची निवड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Selection-of-students-of-RTMNU-in-Azim-Premji-Foundation</link>
            <description>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांना अजीम प्रेमजी फाउंडेशनचे नियुक्तीपत्र माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील कुलगुरू कक्षात नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम गुरुवार, दिनांक १ जून २०२३ रोजी पार पडला.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी, गणित विभाग प्रमुख डॉ. गणेश केदार, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-06-01/image (77).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांना अजीम प्रेमजी फाउंडेशनचे नियुक्तीपत्र माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील कुलगुरू कक्षात नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम गुरुवार, दिनांक १ जून २०२३ रोजी पार पडला.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी, गणित विभाग प्रमुख डॉ. गणेश केदार, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन उपस्थित होते. गणित विभागातील सुयश्री आंबोलीकर, शिवानी देशभ्रतार, वैष्णवी खुजणारे, प्रशांत शामकुवर, कपिल सरदार या विद्यार्थ्यांना अजीम प्रेमजी फाउंडेशनचे तर देवेंद्र शर्मा या विद्यार्थ्यास टीसीएसचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

गणित विभागातील रामानुजन सभागृहात २४ व २५ एप्रिल २०२३ रोजी रोजगार व प्रशिक्षण सेलच्या माध्यमातून अजीम प्रेमजी फाउंडेशनच्या वतीने कॅम्पस इंटरव्यूचे आयोजित केले होते. चाळणी परीक्षा, प्रत्यक्ष मुलाखतीनंतर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान आणि मानव्य विज्ञान विद्या शाखेतील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी प्राप्त व्हावी म्हणून या कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले होते. अजीम प्रेमजी फाउंडेशन विद्यापीठातील या दोन्ही विद्या शाखांमधून असोसिएट या पदाकरिता विद्यार्थ्यांची निवड केली आहे. विद्यार्थ्यांच्या मुलाखती अजीम प्रेमजी फाउंडेशनचे रिक्रुटमेंट (स्टेट) अविनाश झाडे, जिल्हा संस्था लीडर प्रियंक श्रीवास्तव, ज्वाय जयंत चौधरी यांनी घेतल्या होत्या. यांच्याकडून घेतल्या जात आहे.

'असोसिएट' या पदाकरिता फाउंडेशनकडून पूर्वी लिखित परीक्षा घेण्यात आली. लिखित परीक्षेकरिता ५९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. लिखित परीक्षा नंतर २२ विद्यार्थी मुलाखतीकरिता पात्र ठरले. या २२ विद्यार्थ्यांच्या दोन दिवस मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर असोसिएट या पदाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तब्बल ४ लाख ३२ हजार रुपये इतके वार्षिक पॅकेज मिळणार आहे. विद्यापीठामधून शिक्षण पूर्ण होताच कॅम्पस इंटरव्यू च्या माध्यमातून रोजगार प्राप्त झाल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे आभार मानले. 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Selection-of-students-of-RTMNU-in-Azim-Premji-Foundation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अहमदनगरचे नाव आता अहिल्यादेवीनगर होणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Chief-Minister-Shindes-announcement-Ahmednagar-will-now-be-named-Ahilya-Devinagar</link>
            <description>पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले.

चौंडी, ता.जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री  शिंदे बोलत होते.

व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश धस, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार भीमराव धोंडे, अण्णासाहेब डांगे, बाळासाहेब मुरकुटे, लक्ष्मणराव ढोबळे, </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/UttarMaharashtra/2023-06-01/image (76).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले.

चौंडी, ता.जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री  शिंदे बोलत होते.

व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश धस, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार भीमराव धोंडे, अण्णासाहेब डांगे, बाळासाहेब मुरकुटे, लक्ष्मणराव ढोबळे, पोपटराव गावडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले आपले राज्य असून या भूमीचा वसा आणि वारसा वाहणाऱ्यांची मोठी मांदियाळी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे काम आणि कर्तृत्व खूप मोठे होते. सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेला त्याग सर्वश्रुत आहे. त्या काळात जमीन महसूल, शेतसारा, चलन व्यवस्था, डाकसेवा यासारख्या व्यवस्था त्यांनी उभारल्या. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी जन्म घेतलेल्या या मातीचे आपल्यावर खूप मोठे ऋण असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

सर्वसामान्यांना न्याय देणारे हे सरकार असल्याचे सांगत मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या हितासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने “नमो शेतकरी सन्मान योजना” सुरू केली असून केंद्र सरकारचे सहा हजार व राज्य शासनाचे सहा हजार असे 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी तत्वावरील महामंडळासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अहिल्यादेवी होळकरांनी न्यायप्रिय शासन व्यवस्था निर्माण केली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. आपला आत्मभिमान, आत्मविश्वास व आत्मसन्मान जागृत करून हिंदवी स्वराज वाढवले. पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी आपल्या कार्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार संपूर्ण देशभर केला. न्यायप्रिय शासन व्यवस्था उभारून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचे काम केले. अहिल्यादेवी होळकर यांचे राज्य परिवर्तनवादी व पुरोगामी होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात न्यायप्रिय शासन व्यवस्था निर्माण केली.त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच हुंडाबंदी, मद्यबंदी बाबत जागृतीचे काम केले. देशभरातील विविध मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने मेंढपाळांसाठी कर्ज योजना मंजूर करत त्यांच्यासाठी  पावसाळ्यात चराई रान राखून ठेवण्याचा निर्णय घेतला.राज्यातील धनगर वाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली. धनगर समाजातील व्यक्तींसाठी दरवर्षी 25 हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री  विखे पाटील, आमदार पडळकर यांचीही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार प्रा. शिंदे यांनी केले. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील पुरस्कार विजेत्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सर्वप्रथम मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मान्यवरांनी परिसरात उभारण्यात आलेल्या शिल्पसृष्टीची पाहणीही केली.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Chief-Minister-Shindes-announcement-Ahmednagar-will-now-be-named-Ahilya-Devinagar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 31 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त! लग्नाच्या 1 दिवस आधी नवरीचा मृत्यू; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Death-of-bride-one-day-before-marriage</link>
            <description>बिहारच्या सारण जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे लग्नाच्या एक दिवस आधी नववधूचा मृत्यू झाला. ज्या घरातून तिची वरात निघणार होती, आता त्याच घरातून अंत्ययात्रा निघाली.

लग्नापूर्वी होणाऱ्या एका विधीसाठी अन्न शिजवले जात होते. दरम्यान झोपडीला आग लागली. या आगीमध्ये वधू जवळपास 80 टक्के भाजली होती तर इतरही अनेक जण जखमी झाली. मात्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-31/Marriage-certificate-compressed.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बिहारच्या सारण जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे लग्नाच्या एक दिवस आधी नववधूचा मृत्यू झाला. ज्या घरातून तिची वरात निघणार होती, आता त्याच घरातून अंत्ययात्रा निघाली.

लग्नापूर्वी होणाऱ्या एका विधीसाठी अन्न शिजवले जात होते. दरम्यान झोपडीला आग लागली. या आगीमध्ये वधू जवळपास 80 टक्के भाजली होती तर इतरही अनेक जण जखमी झाली. मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सारण जिल्ह्यातील बनियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील खाबसा गावातील आहे. पैरू महतो यांची मुलगी नीतू कुमारी हिचा विवाह 1 जून (गुरुवार) रोजी होणार होता. घरात लग्नापूर्वीचे विधी केले जात होते. 30 मे रोजी एक विधी पार पडला. त्यासाठी जेवण तयार केले जात होते.

झोपडीसारख्या घरात गॅसवर अन्न बनवत असताना अचानक झोपडीला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नीतू आणि इतर कुटुंबीय गंभीर भाजले. भाजलेल्या नववधूला व इतरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास 12 लोकांना उपचारासाठी छपरा सदर रुग्णालयात तातडीने आणण्यात आले.

नीतू व्यतिरिक्त, इतर तीन जणांची प्रकृती बिघडल्याने तात्काळ पीएमसीएच पाटणा येथे रेफर करण्यात आले. यामध्ये नीतू कुमारी आणि शेजारच्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 10 जणांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक सीओ, बीडीओ आणि प्रमुखांनी पीडित कुटुंबाच्या घरी पोहोचून त्यांचे सांत्वन केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Death-of-bride-one-day-before-marriage</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 31 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ OTT प्लॅटफॉर्मवरही तंबाखूविरोधी सूचना दाखवावी लागणार, मंत्रालयाने नवीन नियम जारी केले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/OTT-platforms-will-also-have-to-display-antitobacco-notices-the-ministry-issued-new-rules</link>
            <description>आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी सूचनांसाठी नवीन नियम जारी केले आहेत.

या अधिसूचनेनुसार, OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी चेतावणी संदेश प्रदर्शित करणे अनिवार्य आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून कठोर कारवाई केली जाईल.

आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व OTT </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-31/smoking.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी सूचनांसाठी नवीन नियम जारी केले आहेत.

या अधिसूचनेनुसार, OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी चेतावणी संदेश प्रदर्शित करणे अनिवार्य आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून कठोर कारवाई केली जाईल.

आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी चेतावणी प्रदर्शित करणे बंधनकारक असेल. विशेष म्हणजे, चित्रपटगृहे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणार्‍या व्हिडिओमध्ये तसेच ऑडिओमध्ये तंबाखूविरोधी सूचना दाखवणे अगोदरच बंधनकारक आहे. किमान तीस सेकंद कालावधीची तंबाखू विरोधी आरोग्य चेतावणी चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमांच्या सुरूवातीस आणि मध्यभागी दर्शविली जाते.

नवीन नियमानुसार, तंबाखू उत्पादने किंवा त्यांचा वापर दाखवणाऱ्या ऑनलाइन प्रकाशकांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी किमान तीस सेकंद तंबाखूविरोधी आरोग्य जागरूकता दाखवावी. तसेच, OTT प्लॅटफॉर्मना तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रदर्शनाच्या कालावधीत किंवा कार्यक्रमात त्यांचा वापर करण्याच्या कालावधीत स्क्रीनच्या तळाशी तंबाखूविरोधी आरोग्य चेतावणी देखील एक स्थिर संदेश म्हणून दाखवावे लागणार आहेत.

तसेच, तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत किमान २० सेकंदांचा ऑडिओ-व्हिज्युअल डिस्क्लेमर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी दाखवावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले. अधिसूचनेत असे म्हटले आहे, "तंबाखूविरोधी आरोग्य चेतावणी संदेश पांढर्‍या पार्श्वभूमीवर काळ्या मजकुरात 'तंबाखूमुळे कर्करोग होतो'अशी चेतावणी दर्शवेल जी सुवाच्य असेल." तंबाखूविरोधी आरोग्य चेतावणी संदेश आणि ऑडिओ- व्हिज्युअल अस्वीकरण ऑनलाइन तयार केलेल्या सामग्रीच्या भाषेत असले पाहिजे, असंही यात म्हटले आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/OTT-platforms-will-also-have-to-display-antitobacco-notices-the-ministry-issued-new-rules</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 31 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ "नवे संसद भवन सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी..." TMC खासदाराच्या ट्विटवरून दिग्विजय सिंहांनी मोदी सरकारला घेरलं ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-new-parliament-building-is-a-copy-of-Somalias-old-parliament</link>
            <description>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मे रोजी देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. राष्ट्रपतींच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन करावे, अशी मागणी करत अनेक विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.

आरजेडीने या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या डिझाइनसंदर्भात वादग्रस्त ट्विटदेखील केले होते. यातच आता टीएमसी खासदार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-31/4fb44096fda7158bfa4522d28f15958823a838bed4297ad9d95732dea65e2da1.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मे रोजी देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. राष्ट्रपतींच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन करावे, अशी मागणी करत अनेक विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.

आरजेडीने या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या डिझाइनसंदर्भात वादग्रस्त ट्विटदेखील केले होते. यातच आता टीएमसी खासदार जवाहर सरकार आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी, या नव्या संसद भवनाचे डिझाइन आफ्रिकन देश सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी केल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात ट्विट करत तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी म्हटले आहे, "सोमालियाने अपली जुनी संसद नाकारली, ती नव्या भारताताची प्रेरणा आहे! गुजरातमधील मोदींचे पाळलेले आर्किटेक्ट - जे नेहमीच 'स्पर्धात्मक बोली'च्या माध्यमाने मोदींचे मेगा कॉन्ट्रॅक्ट्स मिळवतात (अहमदाबाद, वाराणसी, दिल्लीची संसद + सेंट्रल विस्टामध्ये) त्यांनी आपल्याकडून सोमालियाच्या डिझाइनची कॉपी करण्यासाठी ₹230 कोटी एवढे शुल्क घेतले आहे."

यानंतर, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी जवाहर सरकार यांचे ट्विट रिट्वीट करत आणि पीएम मोदी यांना टॅग करत, "जवाहर सरकार यांना पूर्ण मार्क. सोमालियाने नाकारलेले संसद भवन आपल्या पंतप्रधानांची प्रेरणा आहे, यावर आपण विश्वास करू शकता," असे लिहिले आहे. एवढेच नाही, तर पीएमओला टॅग करत, कॉपी कॅट आर्किटेक्टकडून 230 कोटी रुपयांची वसुली करण्यात यावी, अशी मागणीही दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-new-parliament-building-is-a-copy-of-Somalias-old-parliament</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 31 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ "हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवा"; ओवेसींचे अमित शाहांना खुले चॅलेंज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Do-a-surgical-strike-on-China-if-you-dare-Owaisi-open-challenge-to-Amit-Shah</link>
            <description>मआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एका जनसभेला संबोधित करताना केंद्रातील मोदी सरकारला खुले आव्हान दिले आहे.

हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवावा, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. तेलंगणा येथील आदिलाबाद येथे ओवेसी यांची एक जाहीर सभा झाली.

ते (अमित शाह) म्हणतात की, जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राइक करू. मग आम्ही काय बांगड्या </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-31/Asad-Owaisi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एका जनसभेला संबोधित करताना केंद्रातील मोदी सरकारला खुले आव्हान दिले आहे.

हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवावा, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. तेलंगणा येथील आदिलाबाद येथे ओवेसी यांची एक जाहीर सभा झाली.

ते (अमित शाह) म्हणतात की, जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राइक करू. मग आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का, असा इशारा ओवेसी यांनी दिला. जर भाजपकडे एवढी ताकद आहे, तर त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार चीनवर सर्जिकल स्ट्राइक का करत नाही. भाजपने मंदिरांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आणि त्यानंतरही माझ्यावर आरोप करतात की, मुस्लिमांचे तुष्टीकरण केले जात आहे. मंदिरांना पैसे दिले जातात यावर तेलंगणातील मुस्लिमांचा आक्षेप नाही. आक्षेप यावर आहे की, पैसे द्यायचेच असतील तर प्रत्येकाला पैसे द्या, फक्त एकाचा धर्माला देऊ नका, या शब्दांत ओवेसी यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

बीआरएस सरकारने राज्यात ब्राह्मण सदन बांधले

सत्ताधारी बीआरएस सरकारने राज्यात ब्राह्मण सदन बांधले, मात्र आजपर्यंत इस्लामिक सेंटर बनवले गेले नाही. एका पोलीस कर्मचाऱ्याने बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलेला थप्पड मारली, त्यावरही राज्य सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याउलट, त्या मुलीवर गुन्हा दाखल झाला. आता ही हद्द झाली. हा कुठला न्याय? तरीही भाजप आमच्यावर आरोप करत आहे, असे ओवेसी म्हणाले.

दरम्यान, ओवेसींचे नाव घेऊन भाजपवाल्यांना त्यांचे पोट भरायचे असेल तर मला यात काही आक्षेप नाही. त्यांना हे करायचे असेल तर ते करू शकतात, आम्हाला त्यात काही अडचण नाही, असा टोलाही ओवेसी यांनी लगावला
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Do-a-surgical-strike-on-China-if-you-dare-Owaisi-open-challenge-to-Amit-Shah</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 31 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पर्यटन व्यवसायात महिलांना अधिक वाव देण्यासाठी “आई” पर्यटन धोरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Aai-tourism-policy-to-give-more-scope-to-women-in-the-tourism-business</link>
            <description>महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत “आई” हे महिला केंद्रित (Gender Inclusive) पर्यटन धोरण राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

त्याचप्रमाणे काही पर्यटन स्थळी महिला बाईक-टॅक्सी सेवा सुरु करण्यास सुद्धा यावेळी मान्यता देण्यात आली. हे धोरण पर्यटन संचालनालय व महाराष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/UttarMaharashtra/2023-05-31/image (75).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत “आई” हे महिला केंद्रित (Gender Inclusive) पर्यटन धोरण राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

त्याचप्रमाणे काही पर्यटन स्थळी महिला बाईक-टॅक्सी सेवा सुरु करण्यास सुद्धा यावेळी मान्यता देण्यात आली. हे धोरण पर्यटन संचालनालय व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत सर्व संबंधित विभागांच्या विविध योजनांशी समन्वय साधून राबविण्यात येईल. याकरीता पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण कक्ष तयार करण्यात येईल.

या धोरणात महिला उद्योजगता विकास, महिलांकरीता पायाभुत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने, सवलती व प्रवास आणि पर्यटन विकास या पंचसुत्रीचा अवलंब करण्यात येणार आहे. महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय व रोजगाराच्या संधी तसेच महिला पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा लाभ घेता यावा याकरीता विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यदलाची स्थापना करण्यात येणार आहे.

यामध्ये राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या 10 पर्यटन व्यवसायांना (होमस्टे, हॉटेल / रेस्टॉरंट, टूर ॲन्ड ट्रॅव्हल एजन्सी इ.) पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. या महिलांना बँकांमार्फत घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेवरील व्याजाची 15 लाखापर्यंतच्या मर्यादेत व 7 वर्षे किंवा 4.5 लाखापर्यंतची मर्यादा यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत प्रतिपूर्ती करण्याकरीता योजना असेल. तसेच, पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिला टूर ऑपरेटरर्स यांचा वार्षिक विमा हप्ता पहिली 05 वर्षे शासनामार्फत भरण्यात येणार आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Aai-tourism-policy-to-give-more-scope-to-women-in-the-tourism-business</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 31 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उफ़ ये गर्मी! चा अजब प्रकार: 'ट्रे मध्ये ठेवलेल्या अंड्यांतून बाहेर आले पिल्ले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/chicks-came-out-of-the-eggs-kept-in-the-tray-going-from-Nagpur-to-Bhandara</link>
            <description>नागपूरसह संपूर्ण विदर्भात उन्हाळा तीव्र  तडाका बसत आहे. यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांच्या वर चढत आहे. त्याचा मानवावरच नाही तर निसर्गावरही गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या एक व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात तापमानामुळे टेम्पोमध्ये असलेल्या ट्रे मध्ये ठेवलेल्या कोंबडीच्या अंड्यातून पिल्ले बाहेर येताना दिसत आहेत.
   
मुळात, पिल्ले अं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-31/ande.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूरसह संपूर्ण विदर्भात उन्हाळा तीव्र  तडाका बसत आहे. यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांच्या वर चढत आहे. त्याचा मानवावरच नाही तर निसर्गावरही गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या एक व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात तापमानामुळे टेम्पोमध्ये असलेल्या ट्रे मध्ये ठेवलेल्या कोंबडीच्या अंड्यातून पिल्ले बाहेर येताना दिसत आहेत.
   
मुळात, पिल्ले अंड्यातून बाहेर येण्यासाठी उब मिळणे आवश्यक असते. मात्र, असामान्य तापमानामुळे पिल्ले उब न घेता अंड्यातून बाहेर पडत आहेत. असाच प्रकार नागपूरहून भंडारा जाणाऱ्या अंडा गाडीत घडला. हा व्हिडिओ नागपुरातील महामार्ग पोलिसांनी शूट केला आहे.

अंडा गाडी नागपूरहून भंडारा येथील हॅचरीकडे जात असताना ही घटना समोर आली आहे. ते काहीही असले तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
नागपुरातील पारा यंदा तीनवेळा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. नागपुरात यंदा तापमानाचा विक्रम मोडला नसला तरी उष्णतेच्या दिवसांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हे चित्र एकट्या नागपूरचे नाही. हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग यावर शास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. परंतु अलीकडच्या काळात जगभरात तापमानात वाढ झाली आहे आणि आता तापमानात झालेली ही वाढ सामान्य नाही यावर सर्वांचे एकमत आहे.
 
उष्णतेची ही स्थिती केवळ भारत, पाकिस्तान किंवा सौदी अरेबियामध्ये नाही. जगभरातील अनेक देशांना यंदा तीव्र उष्णतेच्या प्रकोपाचा सामना करावा लागला आहे. उत्तरेकडील देशांमध्येही यंदा तापमानात वाढ झाली आहे. डिसेंबर 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या एका वैज्ञानिक अभ्यासानुसार, आर्क्टिक समुद्रातील 95 टक्के जुना आणि खूप जाड बर्फ नाहीसा झाला आहे. उष्णतेच्या लाटेमागील मुख्य कारण म्हणजे निसर्गातील मानवी हस्तक्षेप म्हणजे प्रदूषण आणि जंगलतोड ही आहे.हा बदल निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे होत असल्याचा दावा करणारे विविध शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/chicks-came-out-of-the-eggs-kept-in-the-tray-going-from-Nagpur-to-Bhandara</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यार्थ्यांनी अनुभवली निसर्गातील जैवविविधता ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Students-experienced-the-biodiversity-of-nature</link>
            <description>नागपूर. महाल येथील न्यू इंग्लिश ज्यूनिअर कॉलेजच्या इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र (बायोलॉजी) विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच निसर्गातील जैवविविधता अनुभवली. १६ मे २०२३ रोजी महाविद्यालयाद्वारे गोरेवाडा जैविविधता पार्क येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट आयोजित करण्यात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-30/WhatsApp Image 2023-05-30 at 5.41.02 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर. महाल येथील न्यू इंग्लिश ज्यूनिअर कॉलेजच्या इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र (बायोलॉजी) विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच निसर्गातील जैवविविधता अनुभवली. १६ मे २०२३ रोजी महाविद्यालयाद्वारे गोरेवाडा जैविविधता पार्क येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती.

शाळेच्या शिक्षिका डॉ. देवश्री नगरकर आणि बरखा जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात जीवशास्त्र विभागाच्या १५ विद्यार्थ्यांनी जैवविविधता पार्कमधील माहिती जाणून घेतली. गोरेवाडा अभयारण्यचे जीवशास्त्र श्री. शुभम छापेकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आदींची माहिती दिली व त्यांच्या शंकांच्या निरसरण केले. विद्यार्थ्यांना पार्कमधील वॉकींग ट्रेलवर नेण्यात आले यावेळी त्यांना तलाव, विविध प्रकारचे पक्षी, प्राणी किटक, फुलपाखरू आणि वनस्पतींची ओळख करून देण्यात आली.  

या निसर्ग भेटीने विद्यार्थ्यांना ‘लाईफ – अ लाईफस्टाईल फॉर एन्वहार्मेंट’ या अभियानाशी जुळण्याकरिता प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांसाठी ही वर्गखोलीबाहेर जीवशास्त्रीय, पर्यावरणपूरक अनोखी अनुभूती ठरली. या शैक्षणिक भेटीने विद्यार्थ्यांन विविध जीव आणि प्राण्यांची आनंददायी आणि प्रेरणादायीरित्या माहिती मिळाली
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Students-experienced-the-biodiversity-of-nature</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कार्तिक आर्यनच्या सांगण्यावरुन एका गाण्यासाठी निर्मात्यांनी केला पाण्यासारखा पैसा खर्च, आकडा पाहून व्हाल थक्क ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Karthik-Aaryan-producers-spent-a-lot-of-money-for-a-song</link>
            <description>कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची ब्लॉकबस्टर जोडी लवकरच त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीसह सिनेमाच्या पडद्यावर जादू निर्माण करण्यासाठी परतत आहे.


'भूल भुलैया 2' नंतर दोघेही ज्या चित्रपटात दिसणार आहेत तो 'सत्यप्रेम की कथा' आहे. नुकताच त्याचा टीझर रिलीज करण्यात आला, जे पाहून चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक झाले आहेत. दोन्ही कलाकार 'सत्यप्रेम की कथा' बद्दल चर्चेत आहेत.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-30/IMAGE_1659362569.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची ब्लॉकबस्टर जोडी लवकरच त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीसह सिनेमाच्या पडद्यावर जादू निर्माण करण्यासाठी परतत आहे.


'भूल भुलैया 2' नंतर दोघेही ज्या चित्रपटात दिसणार आहेत तो 'सत्यप्रेम की कथा' आहे. नुकताच त्याचा टीझर रिलीज करण्यात आला, जे पाहून चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक झाले आहेत. दोन्ही कलाकार 'सत्यप्रेम की कथा' बद्दल चर्चेत आहेत.


अलीकडेच बातमी आली होती की कार्तिक आर्यनने चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग पूर्ण केले आहे. हे गाणं तयार करण्यासाठी लागणारा खर्चही समोर आला आहे, जो ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.


कार्तिक आर्यनने नुकतेच 'सत्यप्रेम की कथा' या गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं आहे. रिपोर्टनुसार अभिनेत्याच्या सांगण्यावरुन निर्मात्यांनी गाण्यात मोठी गुंतवणूक केली आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, गुजराती आणि दक्षिण भारतीय पद्धतीचे विवाह यात दाखवले आहेत. हे गाणं एक ड्रीम सीक्वेन्स असल्याचे म्हटले जाते. एका न्यूज पोर्टलनुसार, हे गाणं तयार करण्यासाठी 7 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आले. या गाण्यात कार्तिकसोबत कियारा अडवाणी देखील दिसणार आहे.


या गाण्यासाठी चार सेट लावण्यात आल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाद्वारे आणखी एक मराठमोळा दिग्दर्शक हिंदीकडे वळला आहे. कार्तिक आणि कियाराच्या या चित्रपटाकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत.'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात प्रेमाच्या बोलण्यासोबतच बराच ड्रामाही पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २९ जूनला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आणि कियाराशिवाय या चित्रपटात गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Karthik-Aaryan-producers-spent-a-lot-of-money-for-a-song</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मस्क म्हणतो, पैसे माझे; मुलांचा काय संबंध? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Musk-says-the-money-is-mine-what-about-children</link>
            <description>आपल्यानंतर आपली सारी संपत्ती कोणाकडे जावी? राज्याचा एवढा मोठा डोलारा आपण उभारला, या राजगादीचा वारस नंतर कोण व्हावा? राजकारणात एवढी प्रगती केली, शिखर गाठलं, पक्ष स्थापन केला, या पक्षाचा उत्तराधिकारी नंतर कोण व्हावा..?


या आणि अशा साऱ्याच प्रश्नांचं उत्तर बहुतेक वेळा येतं ते म्हणजे माझी मुलं, माझे कुटुंबीय किंवा माझे नातेवाईक! जवळपास कोणीच याला अपवाद नाही. घराणेशाहीची ही परंपरा अशीच पुढे चालत राहावी आणि दौलत असो, नाही तर लौकिक... तो आपल्या रक्ताच्या वारसदारांकडेच जावा, अशीच बहुतेकांची इच्छा असते. राजकारणात तर या घराणेशाहीवरूनच बऱ्याचदा वाद झडतात.


इलॉन मस्कसारखा अब्जाधीश मात्र याला अपवाद असावा. जगातील अब्जाधीशांच्या यादीत कायम अग्रस्थानी असणाऱ्या, टेस्ला, स्पेसएक्सचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेला आणि ट्विटरची मालकी आपल्या ताब्यात घेतल्यापासून तर जवळपास रोजच माध्यमांवर झळकणारा आणि वादविवादांच्या भोवऱ्यात असलेल्या इलॉन मस्कनं नुकतंच एक जाहीर विधान केलं आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का तर बसला आहेच; पण अनेकांनी त्यावरून इलॉन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-05-30/elon musk.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आपल्यानंतर आपली सारी संपत्ती कोणाकडे जावी? राज्याचा एवढा मोठा डोलारा आपण उभारला, या राजगादीचा वारस नंतर कोण व्हावा? राजकारणात एवढी प्रगती केली, शिखर गाठलं, पक्ष स्थापन केला, या पक्षाचा उत्तराधिकारी नंतर कोण व्हावा..?


या आणि अशा साऱ्याच प्रश्नांचं उत्तर बहुतेक वेळा येतं ते म्हणजे माझी मुलं, माझे कुटुंबीय किंवा माझे नातेवाईक! जवळपास कोणीच याला अपवाद नाही. घराणेशाहीची ही परंपरा अशीच पुढे चालत राहावी आणि दौलत असो, नाही तर लौकिक... तो आपल्या रक्ताच्या वारसदारांकडेच जावा, अशीच बहुतेकांची इच्छा असते. राजकारणात तर या घराणेशाहीवरूनच बऱ्याचदा वाद झडतात.


इलॉन मस्कसारखा अब्जाधीश मात्र याला अपवाद असावा. जगातील अब्जाधीशांच्या यादीत कायम अग्रस्थानी असणाऱ्या, टेस्ला, स्पेसएक्सचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेला आणि ट्विटरची मालकी आपल्या ताब्यात घेतल्यापासून तर जवळपास रोजच माध्यमांवर झळकणारा आणि वादविवादांच्या भोवऱ्यात असलेल्या इलॉन मस्कनं नुकतंच एक जाहीर विधान केलं आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का तर बसला आहेच; पण अनेकांनी त्यावरून इलॉन मस्कचं भरभरून कौतुकही केलं आहे.


इलाॅन मस्कचं म्हणणं आहे, माझ्या या अब्जावधी डॉलर्सच्या संपत्तीचा वारसा माझ्या मुलांकडे जाणार नाही. ती केवळ माझी मुलं आहेत, म्हणून त्यांना गादी उबवायला मिळणार नाही. प्रत्येकालाच आपली लायकी आधी सिद्ध करावी लागेल, मग ती माझी मुलं असोत, नाही तर माझ्या कंपनीतला कोणी कर्मचारी! त्यामुळे निदान नजीकच्या भविष्यकाळात तरी माझ्या कंपन्यांच्या प्रमुखपदी माझी मुलं दिसणार नाहीत. माझ्या अनुपस्थित माझ्या कारभाराची नौका कोणाच्या हाती असेल, याची यादीही मी तयार करून ठेवली आहे.


सध्या तरी माझ्या मुलांची नावं त्यात नाहीत. ज्या व्यक्तींमध्ये, ज्या कर्मचाऱ्यांमध्ये त्या त्या कंपन्यांचा गाडा सुरळीतपणे ओढण्याची आणि या कंपन्यांना पुढे नेण्याची क्षमता आहे, ज्यांच्या कृतीतून ते दिसतं आहे, तेच माझ्या कारभाराचे उत्तराधिकारी असतील. क्षमता आणि लायकी नसतानाही केवळ आपली मुलं, आपले नातेवाईक आहेत, म्हणून परंपरेनं त्यांच्याकडंच वारसा सोपवणाऱ्यांमधला मी नाही!


कधी आपल्या प्रेमप्रकरणांवरून, कधी आपल्या वक्तव्यांवरून, तर कधी 'विचित्र' वाटणारे निर्णय घेतल्यामुळे इलॉन मस्क कायमच माध्यमांच्या झोतात आणि चर्चेत राहिला आहे. आता त्याचं हे नवीन विधान खरोखरच प्रामाणिक आहे, तो मनापासून हे बोलतो आहे, की चर्चेत राहण्यासाठी त्यानं हे एक नवीनच पिल्लू सोडून दिलं आहे, हे येणारा काळच ठरवेल; पण सध्या तरी यामुळे तो चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.


इलॉन मस्कचं म्हणणं आहे, दुर्दैवानं मला काही झालंच, तर त्यानं काहीही फरक पडणार नाही. अशा वेळी काय करायचं, कोणाकडे कोणती जबाबदारी द्यायची हे सगळं संचालक मंडळाला माहीत आहे. ज्या कंपन्यांची मी निर्मिती केली आहे, ज्या कंपन्या पुढे निर्माण होत आहेत, त्या सगळ्या मी सामूहिकपणे तयार करतो आहे. एका रात्रीत हे झालेलं नाही. यासाठी खूप मेहनत लागते. अहोरात्र काम करावं लागतं. त्यांची धुरा याेग्य व्यक्तीच्याच हातात गेली पाहिजे.


आपला उत्तराधिकारी कोण असावा, हा आजचा प्रश्न नाही. राजेमहाराजांपासून जगातल्या बड्या बड्या हस्तींना आजवर याच प्रश्नानं सर्वाधिक छळलं आहे. या प्रश्नाला कोणतंही ठरावीक असं उत्तर नाही. एखादा मोठा उद्योग असो, एखादं राज्य असो, एखादं घराणं असो किंवा मोठा वारसा, ज्या ज्या वेळी चुकीच्या व्यक्तींच्या हाती सत्ता गेली, धुरा गेली, त्या त्या वेळी त्याचं वाटोळं व्हायला वेळ लागलेला नाही. मला यातलं काहीही होऊ द्यायचं नाही आणि तसं काही होणारही नाही. आता काय करावं, कंपनीची धुरा कोणी चालवावी..? अशी आणीबाणीची परिस्थिती कोणावरही येऊ नये; पण आलीच तर अशा वेळी हतबल होता कामा नये. पर्याय बी, पर्याय सी, आपल्याकडे तयारच असायला हवेत. त्यामुळेच मी हे सारे पर्याय तयार ठेवले आहेत. आपली मुलं 'आपली'च असतात; पण म्हणून त्यांनाच ड्रायव्हिंग व्हीलवर बसवणं हा मूर्खपणा आहे. असा मूर्खपणा निदान माझ्याकडून तरी होणार नाही...


प्रेमप्रकरणं, लग्नं आणि मुलं!
इलॉन मस्कची प्रेमप्रकरणं जशी गाजली आहेत, तशीच त्याची लग्नंही. त्याची तीन अधिकृत लग्नंही झाली आहेत. त्याची किती प्रेमप्रकरणं झाली, याची तर गिणतीच नाही. त्यांच्यापासून त्याला चक्क दहा मुलंही आहेत. त्यांची नावंही त्यानं इतकी चित्रविचित्र ठेवली आहेत, की त्यांचा उच्चारही करता येऊ नये! एकूणच या 'मिस्ट्री मॅन'नं आपल्याभोवतीचं गूढ सतत कायम ठेवलं आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Musk-says-the-money-is-mine-what-about-children</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राजधानी दिल्लीत अंगावर थरकाप उडवणारी घडली घटना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/A-shocking-incident-took-place-in-the-capital-Delhi</link>
            <description>साहिल नावाच्या मुलाने १६ वर्षीय मुलीची चाकू भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत आरोपीला बुलंदशहरातून अटकही केली असून पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आता, या घटनेची केंद्र आणि राज्य सरकारनेही दखल घेतली आहे. पंतप्रधानांनी आदेश दिल्यानंतर खासदार हंस राज हंस यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. तर, दिल्ली सरकारनेही आर्थिक मदत केली आहे.

सोशल मीडियातून घटनेचा व्हिडिओ </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-30/delhi_sakshi_murder_case_.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[साहिल नावाच्या मुलाने १६ वर्षीय मुलीची चाकू भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत आरोपीला बुलंदशहरातून अटकही केली असून पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आता, या घटनेची केंद्र आणि राज्य सरकारनेही दखल घेतली आहे. पंतप्रधानांनी आदेश दिल्यानंतर खासदार हंस राज हंस यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. तर, दिल्ली सरकारनेही आर्थिक मदत केली आहे.

सोशल मीडियातून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून आरोपीला फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. येथील खासदार हंसराज हंस यांनी पीडित कुटुंबाची घरी जाऊन भेट घेत सांत्वन केलं. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी मला आदेश दिले होते, असे म्हणत हंस यांनी पीडित कुटुंबास धीर देण्यासाठी आपण इथे आल्याचे सांगितले. तसेच, आर्थिक मदतही केली. आता, दिल्ली सरकारनेही पीडित कुटुंबास आर्थिक मदत जाहीर केली आहे.

https://twitter.com/ArvindKejriwal/status/1663452418284359680

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही साक्षी हत्याकांडाची गंभीर दखल घेतली आहे. दिल्ली सरकार कोर्टातून दोषी ठरल्यानंतर दोषीला कडक शिक्षा देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, त्यासाठी सरकारच्यावतीने मोठ्यात-मोठा वकील देणार असल्याचंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलंय. तसेच, पीडित कुटुंबास १० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येईल, अशी माहितीही केजरीवाल यांनी ट्विटरवरुन दिली. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी आज पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. या कठिण काळात आम्ही सर्वजण आपल्यासमेवत आहोत, असे म्हणत अतिशी यांनी पीडित कुटुंबाला धीर दिला.
खासदार हंस यांनीही घेतली भेट

आम्ही राजकारणापलिकडे मुलीचे वडिलही आहोत, मुली आम्हालाही आहेत. जेव्हा व्हिडिओ पाहिला, ज्याला काळीज आहे, ज्याला स्वत:ची मुलगी आहे, म्हणूनच पंतप्रधानही स्वत: भावूक झाले, ते मुलींच्याबाबतीत अशी बातमीही ऐकू शकत नाहीत. त्यांनी आदेश दिला, गृहमंत्र्यांनीही आदेश दिला, आमचे राज्यातील प्रभारी कालपासून झोपले नाहीत, मग आपण कुटुंबीयांच्या भेटीसाठी आलो आहोत, अशा रितीने वरिष्ठ पातळीवर या घटनेची गंभीर दखल घेतल्याची माहिती खासदार हंसराज हंस यांनी दिली. तसेच, आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही अहिर यांनी केली.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/A-shocking-incident-took-place-in-the-capital-Delhi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अहमदाबादच्या धर्तीवर नागपुरात साकारणार दोन मल्टी स्पोर्ट स्टेडियम ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Two-multi-sport-stadiums-will-be-built-in-Nagpur-on-the-lines-of-Ahmedabad</link>
            <description>नागपूर शहरातील पाच दशकांपेक्षा अधिक जुने झालेले यशवंत स्टेडियम व महाल येथील चिटणीस पार्कचा पुनर्विकास होणार आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील अहमदाबाद येथे तयार करण्यात आलेल्या मल्टी स्पोर्ट स्टेडियमच्या धर्तीवर या दोन्ही स्टेडियमच्या विकासाची योजना महानगरपालिकेने आखली असल्याचे सांगितले जात आहे.

अहमदाबादमध्ये ट्रान्सस्टेडिया कंपनीने पायाभूत सुविधांसह क्रीडा प्रकाराला </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-30/unnamed (6).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर शहरातील पाच दशकांपेक्षा अधिक जुने झालेले यशवंत स्टेडियम व महाल येथील चिटणीस पार्कचा पुनर्विकास होणार आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील अहमदाबाद येथे तयार करण्यात आलेल्या मल्टी स्पोर्ट स्टेडियमच्या धर्तीवर या दोन्ही स्टेडियमच्या विकासाची योजना महानगरपालिकेने आखली असल्याचे सांगितले जात आहे.

अहमदाबादमध्ये ट्रान्सस्टेडिया कंपनीने पायाभूत सुविधांसह क्रीडा प्रकाराला उद्योगासोबत जोडण्यात महत्त्वाची कामासाठी भूमिका बजावली आहे. नागपुरातही यशवंत स्टेडियम व चिटणीस पार्क स्टेडियमसाठी व्यावसायिक मॉडेल सल्लागाराकडून तयार केला जाणार आहे. त्यानंतर हे दोन्ही प्रकल्प पीपीपीनुसार राबविणार की इतर दुसऱ्या मॉडेलनुसार करणार, याबाबत महापालिका निर्णय घेणार आहे. यशवंत स्टेडियमला 53 वर्षे झाली आहे. त्यानुसार स्टेडियमचा विकास करने आवश्यक आहे.

या प्रकल्पात व्यावसायिक संकुल ही उभारण्यात येईल. यातून येणारी रक्कम देखभाल दुरुस्तीसाठी वापरली जाणार असून, महापालिकेला आर्थिक भुदंड बसणार नाही, अहमदाबादमध्ये ट्रान्सस्टेडिया कंपनीने व्यवसायातील आघाडीच्या कंपन्यांशी क्रीडा भागीदारी केली आहे. त्यामुळे यशवंत स्टेडियम व चिटणीस पार्कसाठी हाच उपाय केला जाण्याची शक्यता असल्याचे सांगितल्या जात आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी ही महानगरपालिकने यशवंत स्टेडियमच्या विकासाची योजना आखली होती. यावर 89 कोटी खर्च करून मैदानाचे आधुनिकीकरण, प्रशासकीय कक्ष, खेळाडूंसाठी वसतिगृहे, दुकाने व मुख्य रस्त्यावर एक शॉपिंग कॉम्प्लेक्स प्रस्तावित होते. परंतु ही योजना कागदावरच राहिली. आता सल्लागाराला या दोन्ही स्टेडियमचा आराखडा तयार करण्यास परवानगी दिल्याने येत्या काळात शहरात अत्याधुनिक स्टेडियमची भर पडणार आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Two-multi-sport-stadiums-will-be-built-in-Nagpur-on-the-lines-of-Ahmedabad</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रुग्णवाहिकांच्या सायरनमधून येणार बाळांच्या रडण्याचा आवाज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Health/The-sound-of-babies-crying-from-ambulance-sirens</link>
            <description>रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्ण वाहिकांचा सायरन लहान बाळांच्या आवाजात वाजणार आहे. विशेष म्हणजे काही रुग्ण वाहिकांचा सायरन तर नवजात शिशू रडते तसा असणार आहे. याची अंमलबजावणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून होणार असून गरोदर महिलांसाठी ही उपयुक्त ठरणार आहे. माता आणि बाळांना आनंद देणारी 'खिलखिलाट रुग्णवाहिका' सेवा राज्याच्या महिला व </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Health/2023-05-30/images (3).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्ण वाहिकांचा सायरन लहान बाळांच्या आवाजात वाजणार आहे. विशेष म्हणजे काही रुग्ण वाहिकांचा सायरन तर नवजात शिशू रडते तसा असणार आहे. याची अंमलबजावणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून होणार असून गरोदर महिलांसाठी ही उपयुक्त ठरणार आहे. माता आणि बाळांना आनंद देणारी 'खिलखिलाट रुग्णवाहिका' सेवा राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तिथे खिलखिलाट रुग्णवाहिका सेवा सुरू केली. आता ही सेवा मुंबईत सुरू होणार आहे. या सेवेची घोषणा महिला आणि बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गेल्या महिन्यात केली होती. आता ती प्रत्यक्षात येण्याला सुरुवात झाली आहे. त्याला मुंबईत मिळणारा प्रतिसाद पाहून राज्यभर विस्तार करण्यात येणार आहे. ५ रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ती मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहे. ही रुग्णवाहिका सेवा पूर्णपणे मोफत असेल. या रुग्णवाहिकेचे वातावरण विशेषत: गरोदर महिला व बालकांसाठी आल्हाददायक बनवण्यात आले आहे.

गरोदरपणात काही समस्या असल्यास महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी या रुग्णवाहिकेचा वापर केला जाऊ शकतो. यासोबतच बालक आजारी असल्यास त्यालाही ही रुग्णवाहिका सेवा मिळू शकणार आहे. ही रुग्णवाहिका आनंददायी वातावरणात रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासोबतच नवजात अर्भकाला रुग्णालयातून घरी आणण्यासही मदत करेल.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Health/The-sound-of-babies-crying-from-ambulance-sirens</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतरत्न सचिन तेंडुलकर असणार 'स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bharat-Ratna-Sachin-Tendulkar-will-be-the-brand-ambassador-of-Swachh-Mukh-Abhiyan</link>
            <description>प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास सचिन तेंडुलकर यांनी सहमती दर्शवली असून त्यांच्यासोबत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-30/image (74).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास सचिन तेंडुलकर यांनी सहमती दर्शवली असून त्यांच्यासोबत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे नियुक्त राहण्याची सहमती दर्शवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, सचिन तेंडुलकर आणि वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामध्ये ‘स्वच्छ मुख अभियाना’ साठी  सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम होईल. सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे सदिच्छादूत पद स्वीकारल्यामुळे या अभियानाची सर्वदूर व्याप्ती पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.

काय आहे स्वच्छ मुख अभियान?

राज्यात वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शिफारस करण्यात आलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून ‘महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान‘ म्हणजेच ‘स्वच्छ मुख अभियान‘ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या वतीने हे अभियान जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. कॅलेंडर, कॅम्प आणि कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवले जात आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bharat-Ratna-Sachin-Tendulkar-will-be-the-brand-ambassador-of-Swachh-Mukh-Abhiyan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयपीएल २०२३ चा हंगाम संपताच खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस; वाचा कुणाच्या खिश्यात किती झाले जमा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/season-of-IPL-2023-ended-money-rain-on-the-players</link>
            <description>आयपीएल २०२३ चे जेतेपद चेन्नई ने पटकाविले आहे. आयपीएल २०२३ विजेता चेन्नई आणि उपविजेता गुजरात या दोन्ही संघांवर पैशांचा पाऊस पडला आहे. अंतिम सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात खेळाडूंनीही विविध पुरस्कार पटकावले.

विजेत्या चेन्नई संघाला २० कोटी रुपये मिळाले असून उपविजेत्या गुजरातला १२.५० कोटी रुपये मिळाले आहेत. तर, गुजरातच्या शुभमन गिलला ऑरेंज कॅप आणि शामीने पर्पल रंगाची कॅप जिंकली आहे.

विजेता संघ (चेन्नई) – २० कोटी रुपये, उपविजेता संघ (गुजरात) – १२.५० कोट</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-05-30/image (73).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आयपीएल २०२३ चे जेतेपद चेन्नई ने पटकाविले आहे. आयपीएल २०२३ विजेता चेन्नई आणि उपविजेता गुजरात या दोन्ही संघांवर पैशांचा पाऊस पडला आहे. अंतिम सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात खेळाडूंनीही विविध पुरस्कार पटकावले.

विजेत्या चेन्नई संघाला २० कोटी रुपये मिळाले असून उपविजेत्या गुजरातला १२.५० कोटी रुपये मिळाले आहेत. तर, गुजरातच्या शुभमन गिलला ऑरेंज कॅप आणि शामीने पर्पल रंगाची कॅप जिंकली आहे.

विजेता संघ (चेन्नई) – २० कोटी रुपये, उपविजेता संघ (गुजरात) – १२.५० कोटी रुपये, तिसऱ्या क्रमांकाचा संघ (मुंबई) – ७ कोटी रुपये, चौथ्या क्रमांकाचा संघ (लखनऊ)- ६.५ कोटी रुपये मिळाले आहे. 
याशिवाय या खेळाडूंचीही १० लाख रुपयांची घसघशीत कमाई

हंगामात सर्वांत जास्त बळी (पर्पल कॅप) – मोहम्मद शामी २८ बळी
हंगामातील सर्वांत जास्त धावा (ऑरेंज कॅप)- शुभमन गिल ८९० धावा
हंगामातील उदयोन्मुख खेळाडू – यशस्वी जयस्वाल

हंगामातील सर्वांत जास्त षटकार –
इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द सिझन – ग्लेन मॅक्सवेल
गेमचेंजर ऑफ द सिझन – शुभमन गिल
पेटेएम फ्लेअर प्ले अवॉर्ड – दिल्ली कॅपिटल्स
हंगामातील सर्वोत्कृष्ट झेल – राशिद खान
हंगामातील सर्वाधिक मौल्यवान खेळाडू – शुभमन गिल
रुपे ऑन द गो ४एस ऑफ द सिझन – शुभमन गिल
सर्वांत लांबलचक षटकार – फाफ डु प्लेसिस
खेळपट्टी आणि मैदान पुरस्कार – वानखेडे स्टेडियम आणि ईडन गार्डन (५० लाख रुपये)


अंतिम सामन्यातील पुरस्कार्थी
इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द मॅच- अजिंक्य राहाणे
सामना पलटवणारा खेळाडू – साई सुदर्शन
सर्वांत मौल्यवान खेळाडू – साई सुदर्शन
लांबलचक षटकार खेचणारा खेळाडू- साई सुदर्शन
सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू – डेलोन कॉन्वे
सामन्यातील सर्वोत्कृष्ट झेल – एमएस धोनी

आयपीएल २०२३मधील सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
शुभमन गिल, गुजरात – ८९०
फाफ डू प्लेसिस, बेंगळुरू- ७३०
डेवोन कॉन्वे, चेन्नई – ६७२
विराट कोहली, बेंगळुरू – ६३९
यशस्वी जयस्वाल, राजस्थान – ६२५

आयपीएल २०२३मधील सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू
मोहम्मद शमी, गुजरात- २८
मोहित शर्मा, गुजरात – २७
राशिद खान, गुजरात- २७
पियुष चावला, मुंबई- २२
युजवेंद्र चहल, राजस्थान – २१

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/season-of-IPL-2023-ended-money-rain-on-the-players</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Balu-Dhanorkar-Congress-MP-in-Maharashtra-passed-away</link>
            <description>चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे आज पहाटे निधन झाले. शुक्रवार 26 मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पहाटे त्यांचे निधन झाले.
खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 47 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-30/DHANGEKAR.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे आज पहाटे निधन झाले. शुक्रवार 26 मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पहाटे त्यांचे निधन झाले.
खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 47 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा स्तिमित करणारा प्रवास केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा धडाकेबाज प्रवास त्यानी लवकरच पूर्ण केला.
युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. 2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली.
महाराष्ट्रात निवडूण आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार
फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या हजेरीनंतरही शिवसेना वाढविली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे काँग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले.
लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती हा त्यांचा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवला. लोकसभेत आपल्या विविध भाषणाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरले आहेत.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Balu-Dhanorkar-Congress-MP-in-Maharashtra-passed-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘वल्ला थाला! तुला चषक उचलताना पाहून…’ गुजरातचं भावनिक ट्विट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Valla-Thala-Seeing-you-lift-the-cup-emotional-tweet-from-Gujarat-</link>
            <description>तो जेव्हाजेव्हा येतो, तेव्हातेव्हा मैदान गाजवतो. हे असं काहीतरी महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) अर्थात कॅप्टन कूलसाठी म्हटलं जातं. क्रिकेट म्हणजे श्वास असंच म्हणत जगणारा हा माही यंदाच्या आयपीएलमध्येही त्याची जादू दाखवून गेला. संघाला गुणतालिकेत वरच्या श्रेणीतलं स्थान मिळवून देण्यापासून अगदी जेतेपदापर्यंत पोहोचवण्यापर्यंत त्यानं वेळोवेळी आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी सुरेखरित्या पार पाडली.
यंदाच्या आयपीएलचा हंगाम सुरु झाल्या क्षणापासून ते अगदी अखेरच्या सामन्यापर्यंत प्रत्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-05-30/FxU1vgQaUAMhP58.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[तो जेव्हाजेव्हा येतो, तेव्हातेव्हा मैदान गाजवतो. हे असं काहीतरी महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) अर्थात कॅप्टन कूलसाठी म्हटलं जातं. क्रिकेट म्हणजे श्वास असंच म्हणत जगणारा हा माही यंदाच्या आयपीएलमध्येही त्याची जादू दाखवून गेला. संघाला गुणतालिकेत वरच्या श्रेणीतलं स्थान मिळवून देण्यापासून अगदी जेतेपदापर्यंत पोहोचवण्यापर्यंत त्यानं वेळोवेळी आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी सुरेखरित्या पार पाडली.
यंदाच्या आयपीएलचा हंगाम सुरु झाल्या क्षणापासून ते अगदी अखेरच्या सामन्यापर्यंत प्रत्येक वेळी धोनी संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसला. त्याची खेळाप्रती असणारी जाण बऱ्याचदा पाहायला मिळाली, अंतिम सामनाही याला अपवाद ठरला नाही. मग ते पापणी लवत नाही तोच गुजरातच्या खेळाडूला स्टंपिंगमध्ये बाद करणं असो किंवा सीमारेषेपाशी डोळे बंद करून शांतपणे बसणं असो.
गुजरातचं ट्विट...
''वल्ला थाला! आम्हाला ठाऊक होतं की या सामन्यात आम्हाला फक्त तुझ्या बुद्धीचातुर्याशीच नव्हे, तर चेन्नईच्या चाहत्यांचाही सामना करावा लागणार होता. आज आमचा हिरमोड झाला खरा, पण आमच्यात दडलेलं ते लहान मुल तुला चषक उचलताना पाहून आताही प्रचंड आनंदात आहे'', असं ट्विट गुजरातच्या संघाकडून करण्यात आलं. ट्विटसोबत गुजरातच्या संघानं माहीचा एक फोटोही जोडला. या दोन्ही संघांमध्ये, संघातील खेळाडूंमध्ये असणारं एक अव्यक्त नातं पाहून हेच खरं स्पोर्ट्समनशिप स्पिरीट असं म्हणत नेटकऱ्यांनीही गुजरातच्या संघाचं कौतुक केलं.
मॅचमधील ठळक बाबी
गुजरात टायटन्सनं घरच्याच मैदानावर खेळताना 20 षटकांमध्ये 4 गडी गमावत 214 धावा केल्या. गुजरातचं हे आव्हान स्वीकारत चेन्नईचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला खरा, पण तेव्हाच नेमका पावसानं या सामन्यात व्यत्यय टाकला. ज्यानंतर चेन्नईपुढे विजयासाठी 15 षटकांमद्ये 171 धावांचं निर्धारित लक्ष्य ठेवण्यात आलं. संघाला शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज होती. त्याचवेळी षटकाच्या पाचव्या चेंडूमध्ये रवींद्र जडेजानं षटकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत त्यानं मैदानात विजयोत्सव सुरु केला. जडेजानं या सामन्यात 6 चेंडूंवर 15 धावा करत तो नाबाद राहिला आणि चेन्नईच्या नावे पाचव्यांचा आयपीएलच्या विजेतेपदाची नोंद झाली.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Valla-Thala-Seeing-you-lift-the-cup-emotional-tweet-from-Gujarat-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आश्चर्य! ‘या’ प्राण्याच्या दुधात अल्कोहोलची नशा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Health/Alcohol-intoxication-in-the-milk-of-this-animal</link>
            <description>दूध हा आहारातील घटक आहे जो लोकांना चांगले आरोग्य आणि पोषण प्रदान करतो. बहुतेक लोक गाय, म्हशी किंवा बकरीचे दूध वापरतात, ज्यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात.
तथापि, एक प्राणी आहे ज्याच्या दुधात अल्कोहोल आहे. दारू इतकी की ती बिअर किंवा व्हिस्कीपेक्षा जास्त मादक आहे. हे ऐकून तुमच्या मनात विचार आला का की, ते कोणत्या प्राण्याचे दूध असू शकते, मग विचार करा. जर कोणी या प्राण्याचे दूध प्यायले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Health/2023-05-30/100500551.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दूध हा आहारातील घटक आहे जो लोकांना चांगले आरोग्य आणि पोषण प्रदान करतो. बहुतेक लोक गाय, म्हशी किंवा बकरीचे दूध वापरतात, ज्यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात.
तथापि, एक प्राणी आहे ज्याच्या दुधात अल्कोहोल आहे. दारू इतकी की ती बिअर किंवा व्हिस्कीपेक्षा जास्त मादक आहे. हे ऐकून तुमच्या मनात विचार आला का की, ते कोणत्या प्राण्याचे दूध असू शकते, मग विचार करा. जर कोणी या प्राण्याचे दूध प्यायले तर तो नशाच राहील. तो कोणता प्राणी आहे आणि दुधात किती अल्कोहोल आहे ते जाणून घेऊया. 
कोणत्या प्राण्याच्या दुधात अल्कोहोल असते
दुधाचा वापर हा आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ते आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्वांसह पूर्ण करण्यास मदत करते. ज्यांना दूध प्यायला आवडते ते अनेकदा गाई किंवा म्हशीच्या दुधाचा आस्वाद घेतात. तथापि, कधीकधी एखादी व्यक्ती आजारी पडल्यास, त्याला बकरीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. शेळीच्या दुधातही प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की असा एक प्राणी आहे ज्याच्या दुधात व्हिस्की, बिअर किंवा वाईनपेक्षा जास्त अल्कोहोल असते. हा प्राणी आहे – मादी हत्ती. हत्तीच्या दुधात 60 टक्के अल्कोहोल असते.

अल्कोहोल का आढळते
वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की हत्तीला ऊस खायला आवडते, ज्यामध्ये अल्कोहोल तयार होते. त्यामुळे हत्तीच्या दुधात अल्कोहोलचे प्रमाण जास्त आहे. हत्तीचे दूध मानवासाठी उपयुक्त नाही. दुधात आढळणारी रसायने धोकादायक ठरू शकतात. या दुधात बीटा केसीन असते, ज्यामुळे दुधात लॅक्टोजचे प्रमाण जास्त असते. संशोधनानुसार, आफ्रिकन मादी हत्तींमध्ये लैक्टोज आणि ऑलिगोसॅकराइड्सची पातळी जास्त असते. हत्ती दिवसातील 12 ते 18 तास गवत, पाने आणि फळे खाण्यात घालवतात, कारण त्यांना दररोज सुमारे 150 किलो खाण्याची गरज असते.





 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Health/Alcohol-intoxication-in-the-milk-of-this-animal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 10 उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्ण संधी! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Golden-job-opportunity-for-10-passers</link>
            <description>या वर्षी सर्व राज्यांमध्ये झालेल्या 10वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जवळपास जाहीर झाला आहे. अशा परिस्थितीत दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
छत्तीसगड व्यावसायिक परीक्षा मंडळाने वसतिगृह अधीक्षक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 18 मे 2023 पासून सुरू होईल. उमे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-30/jobfinal-1635074823-1670128886-1671253734.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[या वर्षी सर्व राज्यांमध्ये झालेल्या 10वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जवळपास जाहीर झाला आहे. अशा परिस्थितीत दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
छत्तीसगड व्यावसायिक परीक्षा मंडळाने वसतिगृह अधीक्षक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 18 मे 2023 पासून सुरू होईल. उमेदवार 11 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकतात
अर्ज सीजी व्यापमच्या अधिकृत वेबसाइट vyapamonline.cgstate.gov.in द्वारे करावा लागेल. उमेदवार या पदांसाठी 11 जून 2023 मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. एकूण 54 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी महिला आणि पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.
क्षमता असली पाहिजे
केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील, ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अर्जदाराकडे शारीरिक प्रशिक्षणाचा डिप्लोमा देखील असावा. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
वयोमर्यादा किती असावी?
वसतिगृह अधीक्षक पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 1 जानेवारी 2023 पासून वयाची गणना केली जाईल. दुसरीकडे, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.
निवड कशी होईल?
या पदांवरील अर्जदारांची निवड स्पर्धा परीक्षेद्वारे तयार केलेल्या गुणवत्तेद्वारे केली जाईल. त्याच वेळी, उमेदवार 12 जून ते 14 जून या कालावधीत त्यांच्या ऑनलाइन अर्जांमध्ये दुरुस्ती देखील करू शकतात.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Golden-job-opportunity-for-10-passers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माझ्या आजोबांना मंत्री का बनवलं नाही?; ७ वर्षीय नातीचं थेट राहुल गांधींना पत्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Why-was-my-grandfather-not-made-a-minister-direct-letter-to-Rahul-Gandhi</link>
            <description>कर्नाटकात काँग्रेसकडून भाजपानं सत्ता खेचून आणली. त्यानंतर सत्तास्थापन करून आता मंत्रिमंडळ शपथविधी पार पडला.


मात्र मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचं दिसून आले. त्यात काँग्रेस आमदार टीबी जयचंद्र यांच्या नातीनं थेट राहुल गांधींना पत्र लिहिलं आहे. अवघ्या ७ वर्षीय मुलीनं माझ्या आजोबांना मंत्री का बनवलं नाही अशी तक्रारच तिने राहुल गांधींकडे मांडली आहे.


या पत्रात मुलीने आजोबांना कर्नाटक सरकारमध्ये मंत्री न बनवल्याने दुखी असल्याचे म्हटलं आहे. माझ्या आजोबांना कॅबिनेटमध्ये जागा द्या अशी मागणीही तिने राहुल गांधींना केली आहे. टीबी जयचंद्र यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चाही होती परंतु यादीत त्यांचे नाव समाविष्ट नव्हते. जयचंद्र यांना मंत्री न केल्याने कंचितिगा समुदायातील लोक नाराज झाले आहेत. कुंचितिगा समाजावर काँग्रेसने अन्याय केला असा आरोप समाजातील नेते करत आहेत.


या पत्रात ७ वर्षीय आरना संदीप यांनी म्हटलंय की, प्रिय राहुल गांधीजी, मी टीबी जयचंद्र यांची नात आहे. माझ्या आजोबांना मंत्री बनवले नाही. त्यासा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-29/news 5.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कर्नाटकात काँग्रेसकडून भाजपानं सत्ता खेचून आणली. त्यानंतर सत्तास्थापन करून आता मंत्रिमंडळ शपथविधी पार पडला.


मात्र मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचं दिसून आले. त्यात काँग्रेस आमदार टीबी जयचंद्र यांच्या नातीनं थेट राहुल गांधींना पत्र लिहिलं आहे. अवघ्या ७ वर्षीय मुलीनं माझ्या आजोबांना मंत्री का बनवलं नाही अशी तक्रारच तिने राहुल गांधींकडे मांडली आहे.


या पत्रात मुलीने आजोबांना कर्नाटक सरकारमध्ये मंत्री न बनवल्याने दुखी असल्याचे म्हटलं आहे. माझ्या आजोबांना कॅबिनेटमध्ये जागा द्या अशी मागणीही तिने राहुल गांधींना केली आहे. टीबी जयचंद्र यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चाही होती परंतु यादीत त्यांचे नाव समाविष्ट नव्हते. जयचंद्र यांना मंत्री न केल्याने कंचितिगा समुदायातील लोक नाराज झाले आहेत. कुंचितिगा समाजावर काँग्रेसने अन्याय केला असा आरोप समाजातील नेते करत आहेत.


या पत्रात ७ वर्षीय आरना संदीप यांनी म्हटलंय की, प्रिय राहुल गांधीजी, मी टीबी जयचंद्र यांची नात आहे. माझ्या आजोबांना मंत्री बनवले नाही. त्यासाठी मी दुखी आहे. माझ्या आजोबांना मंत्री बनवायला हवे होते कारण ते मेहनती आहेत. लोकांवर प्रेम करतात आणि कायम त्यांना मदत करतात त्यांना तुम्ही मंत्री बनवायला हवे अशी मागणी तिने पत्रात केली. आरना ही तिसरीच्या वर्गात शिकते. जयचंद्र यांचा दुसरा मुलगा संदीप टीजे यांची ती मुलगी आहे. टीव्हीवर जेव्हा कळालं, माझ्या आजोबांना मंत्री बनवणार नाहीत तेव्हा मी ते पाहून खूप रडले असंही तिने म्हटलं आहे.


टीबी जयचंद्र मंत्रिपदापासून वंचित
२० मे रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याशिवाय आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिपदासाठी पक्ष नेतृत्वावर दबाव वाढत असताना पक्षाने विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन बोलावले आहे. शनिवारी २४ नवीन मंत्र्यांचा समावेश करून मंत्रिमंडळ विस्ताराची कसरत पूर्ण झाली. जयचंद्र मात्र मंत्रीपदापासून वंचित राहिले. त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती पण शेवटच्या क्षणी त्यांचे नाव यादीत नव्हते. त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची ऑफर आली होती, मात्र त्यांनी ती फेटाळून लावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


कर्नाटकात अनेक आमदार नाराज
कर्नाटक राजभवनात शनिवारी २४ नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. ज्यात अनेक वरिष्ठ आमदारांचे नाव नव्हते त्यामुळे ही नाराजी शपथविधीवेळी दिसून आली. नाराज आमदारांनी राजभवनाबाहेरच घोषणाबाजी सुरू केली. बंगळुरूशिवाय तुमाकुरुच्या सिरा, म्हैसूर, हावेरी, कोडागु आणि अन्य जिल्ह्यातही निदर्शने झाली. अनेक आमदार आणि त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली.
-------------------------------------------------------------------------------------------
अबब! ३,००,००० टक्के रिटर्न्स, कूलर बनवणाऱ्या कंपनीचा शेअर ठरला 'हाॅट', १ लाखाचे केले ३० कोटी रुपये
returns share of cooler manufacturing company profit


या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना ३ लाख टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स या कालावधीत २८ पैशांनी वाढून ८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १२१८.९५ रुपये आहे.


Multibagger stocks : कूलर बनवणारी कंपनी सिम्फनी लिमिटेडच्या शेअर्सनी मल्टिबॅगर रिटर्न्स दिले आहेत. सिम्फनीच्या शेअर्सनी ३ लाखांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स या कालावधीत २८ पैशांनी वाढून ८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यातील उच्चांक १२१८.९५ रुपये आहे. तर निचांकी पातळी ८२१ रुपये आहे.


सिम्फनीचे शेअर्स बीएसईवर ६ जून २०२३ ला २८ पैसेच्या पातळीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअर्सनी २६ मे २०२३ ला बीएसईवर ८४७.२५ रुपयांवर बंद झाले. सिम्फनीच्या शेअर्सनी या कालावधीत गुंतवणूकदारांचे ३०२००० टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने ६ जून २००३ ला सिम्फनीच्या शेअर्समध्ये १ लाख गुंतवणूक केली असेल तर सध्याच्या स्थितीत हे पैसे अंदाजे ३०.२५ कोटी रुपये होतील.


सिम्फनीच्या शेअर्सनी १५ वर्षात गुंतवणूकदारांना २२१९७ टक्के परतावा दिला आहे. सिम्फनीचे शेअर्स ११ जूलै २००८ ला ३.८० रुपयांच्या पातळीवर होते. मल्टिबॅगर कंपनीचे शेअर्स २६ मे २०२३ ला बीएसईवर ८४७.२५ रुपयांवर बंद झाले. जर एखाद्या व्यक्तीने ११ जुलै २००८ ला सिम्फनीच्या शेअर्समध्ये १ लाखांची गुंतवणूक केली असेल तर सध्या्च्या स्थितीत हे मूल्य अंदाजे २.२३ कोटी रुपये आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Why-was-my-grandfather-not-made-a-minister-direct-letter-to-Rahul-Gandhi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ "असा मेसेज जायला नको..."; भाजपाचं नेमकं कुठे चुकतंय?, नरेंद्र मोदींनी अचूक हेरलं ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Where-exactly-is-BJP-going-wrong-Narendra-Modi-accurately-observed</link>
            <description>भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडली.


जवळपास ६ तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीभाजपाचं नेमकं कुठे चुकतंय हे अचूक हेरलं. भाजपा प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन पुढे जात नाही अशी धारणा तयार होतेय ती दूर करायला हवी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बैठकीत जोर दिला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रादेशिक पक्षांमुळे भाजपा अस्वस्थ आहे असं बिल्कुल वाटायला नको. भाजपाचे लक्ष नेहमी प्रादेशिक विकासाकडे केंद्रीत राहायला हवे. परंतु प्रादेशिक पक्षांसोबत भाजपा अस्वस्थ आहे अशी धारणा तयार व्हायला नको. ही स्थिती दूर करण्यासाठी पाऊले उचलायला हवी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-29/news 4.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडली.


जवळपास ६ तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीभाजपाचं नेमकं कुठे चुकतंय हे अचूक हेरलं. भाजपा प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन पुढे जात नाही अशी धारणा तयार होतेय ती दूर करायला हवी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बैठकीत जोर दिला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रादेशिक पक्षांमुळे भाजपा अस्वस्थ आहे असं बिल्कुल वाटायला नको. भाजपाचे लक्ष नेहमी प्रादेशिक विकासाकडे केंद्रीत राहायला हवे. परंतु प्रादेशिक पक्षांसोबत भाजपा अस्वस्थ आहे अशी धारणा तयार व्हायला नको. ही स्थिती दूर करण्यासाठी पाऊले उचलायला हवीत. आम्हाला प्रादेशिक पक्षांच्या भावनांची जास्त काळजी आहे असं त्यांनी म्हटलं. पंतप्रधान मोदींचे हे विधान YSRCP, JDS, BJP, BSP, अकाली दल आणि TDP सारख्या प्रादेशिक पक्षांनी नव्या संसद भवनाच्या उद्धाटनप्रसंगी या पक्षांनी साथ दिली तेव्हा केले. या सोहळ्यावर काँग्रेसच्या सांगण्यावरून अनेकांनी बहिष्कार टाकला परंतु काही प्रादेशिक पक्षांनी भाजपाला साथ दिली.


याच बैठकीत मोदींनी मुख्यमंत्र्यांना कानमंत्र दिला. लोकोपयोगी योजना आणताना खासदारांची मते जाणून घ्या, मुख्यमंत्री त्यांच्या आमदारांची अधिक काळजी घेतात असे दिसून येते. कारण आमदार मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाचे आहेत. परंतु खासदारही तितकाच महत्त्वाचा आहे यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी पाहायला हवे. धोरणात्मक बाबींमध्ये खासदारांचाही समावेश करून घ्या अशा सूचनाही मोदींनी बैठकीत दिल्या आहेत.


दरम्यान, NDA स्थापन होऊन २५ वर्ष पूर्ण होत आहेत अशावेळी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करायला हवा. अधिक काळ कुठलीही आघाडी टिकत नाही. त्यामुळे पक्षाला अन्य सहकारी मित्र पक्षांसोबत हा आनंद साजरा करायला हवा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीत दिला. मोदींनी या बैठकीनंतर ट्विट करत भाजपाशासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यात विकासात्मक कामांना वेग आणि लोकांच्या हितासाठी आणलेल्या योजनांबाबत चर्चा करण्यात आली असं म्हटलं.


भाजपा एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पक्षाचा कार्यक्रम कसा राबवला जातो आणि भविष्यात पुढे जाण्याची योजना कशी आहे यावर त्यांचे विचार मांडले. मुख्यमंत्र्यांनी कल्याणकारी योजनांबद्दलही त्यांचे अनुभव सांगितले. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. तसेच राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे, पक्षाचे सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष आणि सरचिटणीस सुनील बन्सल उपस्थित होते. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरियाणाचे मनोहर लाल खट्टर, आसामचे हिमंता बिस्वा सरमा, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान आणि उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. याशिवाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक हेही उपस्थित होते.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Where-exactly-is-BJP-going-wrong-Narendra-Modi-accurately-observed</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कडक सॅल्यूट! आई-वडील अशिक्षित पण मुलांना शिकवलं, सक्षम केलं; 4 पैकी एक IAS, 3 अधिकारी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/-Parents-were-illiterate-but-taught-and-empowered-their-children</link>
            <description>जीवनात कठोर संघर्ष करूनच यश मिळवता येते. कठीण परिस्थितीत महत्त्वाचे निर्णय घेऊनच यश मिळू शकते. संघर्षाचे युग संपले की यशाचे पर्व सुरू होते. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे.


जी समजल्यावर फिल्मी वाटेल पण ती खरी आहे. खरं तर आई-वडिलांची धडपड पाहून मुलांनी मेहनत घेतली आणि अखेर पालकांच्या कष्टाचं सोनं केलं, आज त्यांच्या यशाची चर्चा सर्वत्र होत आहे.


प्राचार्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-29/news 3.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जीवनात कठोर संघर्ष करूनच यश मिळवता येते. कठीण परिस्थितीत महत्त्वाचे निर्णय घेऊनच यश मिळू शकते. संघर्षाचे युग संपले की यशाचे पर्व सुरू होते. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे.


जी समजल्यावर फिल्मी वाटेल पण ती खरी आहे. खरं तर आई-वडिलांची धडपड पाहून मुलांनी मेहनत घेतली आणि अखेर पालकांच्या कष्टाचं सोनं केलं, आज त्यांच्या यशाची चर्चा सर्वत्र होत आहे.


प्राचार्य श्रवण कुमार सैनी, ज्यांच्या पालकांनी शाळा कधीच पाहिली नसेल, पण आपल्या चार मुलांना इतकं शिकवलं की एक मुलगा आयएएस आहे आणि तीन मुलं मोठ्या पदांवर आहेत. श्रवण कुमार सैनी सांगतात की, त्यांचे वडील छोटे शेतकरी होते आणि आई-वडील दोघेही कधीच शाळेत गेले नाहीत, पण त्यांनी आम्हा सर्व भावांना अभ्यासाची इतकी प्रेरणा दिली की आज सर्वजण यशस्वी टप्प्यावर आहेत.


श्रवण कुमार सैनी यांनी सांगितले की 7 भाऊ आणि बहिणी होत्या. वडील करत असलेल्या शेतीवर संपूर्ण कुटुंब अवलंबून होतं. अशा परिस्थितीत चारही भाऊ वडिलांना मदत करण्यासाठी शेतात जायचे आणि शेतात गाई-म्हशी चरून घरी परतायचे आणि शाळेत जायचे. त्यांनी सांगितले की, वडिलांचा संघर्ष आणि आर्थिक परिस्थिती पाहून त्यांना वेदना होत होत्या आणि त्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली, आज हे चारही भाऊ आपल्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत.


चार भावांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक सरकारी शाळेत घेतले आणि चुरू येथील लोहिया कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षणही घेतले. याचा परिणाम असा झाला की थोरला भाऊ डॉ. नवरंग लाल सैनी IAS आणि धाकटा छगनलाल सैनी RTDC मध्‍ये मॅनेजर आणि तिसरा भाऊ जो या जगात नाही पण तो गोविंद सैनी देखील RTDC चे चेअरमन राहिले आणि लहाण असलेले श्रावण कुमार सैनी प्राचार्य आहेत.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/-Parents-were-illiterate-but-taught-and-empowered-their-children</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वडिलांचा कोरोनाने मृत्यू, कॅन्सरमुळे आईही गेली; 2 लेकरांना कलेक्टरनी दिला मदतीचा हात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Father-died-of-corona-mother-also-died-of-cancer-Collector-gave-a-helping-hand-to-2-Lakers</link>
            <description>दोन निष्पाप लेकरांच्या डोक्यावरून आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे. यानंतर आता मुलांकडे आयुष्य जगण्यासाठी ना घर उरले ना कोणताच आधार. पण चांगलं शिक्षण घेऊन अधिकारी होण्याची जिद्द मात्र अजूनही आहे.


हीच जिद्द पाहून इंदूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मुलांना हॉस्टेल, शिक्षण आणि दरमहा पाच हजार रुपयांची मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-29/news 2.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दोन निष्पाप लेकरांच्या डोक्यावरून आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे. यानंतर आता मुलांकडे आयुष्य जगण्यासाठी ना घर उरले ना कोणताच आधार. पण चांगलं शिक्षण घेऊन अधिकारी होण्याची जिद्द मात्र अजूनही आहे.


हीच जिद्द पाहून इंदूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मुलांना हॉस्टेल, शिक्षण आणि दरमहा पाच हजार रुपयांची मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


जनसुनावणी दरम्यान, 13 वर्षांची मुलगी कोमल आपल्या 9 वर्षांच्या भावासोबत आपली बाजू मांडण्यासाठी इंदूरच्या डीएमसमोर पोहोचली. त्यांनी सांगितले की, वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि यापूर्वी आईनेही कॅन्सरमुळे जगाचा निरोप घेतला. ते दोघेही आता अनाथ झाले आहेत. जनसुनावणीदरम्यान मुलीने आपल्या असहायतेची गोष्ट डीएम इलैया राजा टी यांना सांगितली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले.


बहिणीने सांगितले की, तिच्याकडे राहण्यासाठी छप्पर नाही आणि जीवन जगण्यासाठी कोणताही आधार नाही. तिला आणि तिच्या भावाला शिक्षण घेऊन तुमच्यासारखे अधिकारी व्हायचे आहे. 13 वर्षांची कोमल आणि तिचा 9 वर्षांचा भाऊ अंश यांची गोष्ट ऐकून कलेक्टरनी दोन्ही मुलांची वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करून शिक्षणाची सर्व जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर सोपवली.


रेड क्रॉसच्या माध्यमातून दरमहा 5000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची व्यवस्था केली आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुलांना इतर प्रकारची मदत देण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर कोमल आणि अंश दोघेही खूश आहेत. तर कोमलने सांगितले की आता ती अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करू शकते.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Father-died-of-corona-mother-also-died-of-cancer-Collector-gave-a-helping-hand-to-2-Lakers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सीटबेल्ट अलार्म स्टॉपर म्हणजे जिवाशी खेळ, सीट बेल्ट लावण्याचे वाहतूक विभागाचे आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-Transport-Department-appeal-to-wear-seat-belts</link>
            <description>कार चालविताना सीट बेल्ट लावला नाही, तर अलार्म वाजतो. तो न वाजण्याची यंत्रणा म्हणून 'सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लीप' विकल्या जात असून, त्याद्वारे कारचालकाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.


अनधिकृत अलार्म स्टॉपर क्लीप विक्रीबाबत संबंधित यंत्रणाकडून वेळोवेळी कारचालकांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-29/The-History-of-Seatbelts-1200x720.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कार चालविताना सीट बेल्ट लावला नाही, तर अलार्म वाजतो. तो न वाजण्याची यंत्रणा म्हणून 'सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लीप' विकल्या जात असून, त्याद्वारे कारचालकाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.


अनधिकृत अलार्म स्टॉपर क्लीप विक्रीबाबत संबंधित यंत्रणाकडून वेळोवेळी कारचालकांना आवाहन करण्यात येते आहे.


कारमधून प्रवास करताना सुरक्षेसाठी गाडीतील सर्वांनी सीट बेल्ट लावणे आवश्यक व कायद्याच्या दृष्टीने बंधनकारक आहे. काही वर्षांपासून उत्पादकांनी कार उत्पादन करताना सीट बेल्ट लावला नाही, तर सूचना करणाऱ्या अलार्मची सुविधा प्रत्येक कारमध्ये देण्यात आली आहे. चालक बेल्ट लावत नाही, तोपर्यंत हा 'बीप बीप' अलार्म वाजतच राहतो.


सीटबेल्ट अलार्म स्टॉपर ऑनलाईन स्वस्तात
किरकोळ बाजारात व ऑनलाइन साइटवरही हे अलार्म स्टॉपर उपलब्ध असते. त्यावर विविध प्रकारच्या सवलतीही देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याद्वारे कारचालकासह प्रवाशांच्या जिवाशी खेळ करण्याचा प्रकार सुरू आहे.


'अलार्म स्टॉपर'ची विक्री सर्रास सुरू
सीट बेल्ट आवश्यक असताना, काहींना तो लावायचा नसतो. बेल्ट लावला नाही, तर अलार्म वाजत राहतो. तो वाजू नये, म्हणून 'अलार्म स्टॉपर' बाजारात आले आहेत. त्याची अनधिकृत विक्री सर्रास सुरू आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-Transport-Department-appeal-to-wear-seat-belts</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसदेच्या नवी इमारतीचे लोकार्पण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Narendra-Modi-inaugurated-the-new-Parliament-building</link>
            <description>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेची नवी इमारत देशाला अर्पण केली. दिवसाच्या सुरुवातीलाच, पंतप्रधानांनी नव्या संसद भवनामध्ये नंदीचे शिल्प असलेल्या सेंगोल अर्थात राजदंडाची पूर्व-पश्चिम दिशेकडे  स्थापना केली. त्यांनी याप्रसंगी दीपप्रज्वलन देखील केले आणि राजदंडाला पुष्पे अर्पण केली.


या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की प्रत्येक देशाच्या इतिहासात असे काही क्षण असतात जे अमर होऊन राहतात. काही तारखा काळाच्या प्रवाहात अमरत्वाचा आशीर्वाद प्राप्त करतात आणि 28 मे 2023 ही अशीच एक तारीख आहे असे ते म्हणाले. “भारताच्या जनतेने अमृत महोत्सवानिमित्त स्वतःलाच दिलेला ही  भेट  आहे,”त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी या वैभवशाली प्रसंगी देशातील प्रत्येल व्यक्तीचे अभिनंदन केले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की नवीन संसद भवन ही केवळ एक इमारत नाही तर ते 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे ते प्रतिबिंब आहे. “हे आपल्या लोकशाहीचे मंदिर असून ते भारताच्या निश्चयाचा संदेश जगाला देत आहे,” त्यांनी पुढे सांगितले, “नवीन संसद भवनाची इमारत नियोजनाला वास्तवाशी, धोरणांना प्रत्यक्ष परिस्थितीशी, इच्छाशक्तीला अंमलबजावणी शी आणि संकल्पाला सिद्धतेशी जोडते.” आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचे हे माध्यम असेल.ही इमारत आत्मनिर्भर भारताच्या उदयाची साक्षीदार असेल आणि विकसित भारत वास्तवात उतरविण्याचे काम ती पूर्ण करेल. पंतप्रधान म्हणाले की ही नवी इमारत म्हणजे प्राचीनता आणि आधुनिकता यांच्या सह-अस्तित्वाचे उत्तम उदाहरण आहे.

नवीन भारत नवी उद्दिष्ट्ये साध्य करत असून नव्या मार्गांची उभारणी करत आहे यावर भर देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “नव्या मार्गांचा स्वीकार करूनच नव्या गोष्टींची उभारणी करता येते.”  “देशात आता नवी उर्जा, नवा जोम,नवी उत्सुकता, नवी विचारधारा आणि नवा प्रवास यांची सुरुवात होते आहे. आपल्यामध्ये नवी दृष्टी, नव्या दिशा,नवे निर्धार आणि नवा विश्वास निर्माण होत आहे,”ते उद्गारले. पंतप्रधान म्हणाले की, सारे जग आता भारताचा निर्धार, भारतीयांचे सामर्थ्य आणि भारतातील मनुष्यबळाचे जीवन  यांकडे अधिक आदराने आणि आशेने पाहत आहे. “जेव्हा भारत प्रगती करतो तेव्हा संपूर्ण जग प्रगती करते,” ते म्हणाले. नवीन संसद भवन भारताच्या विकासातून जगाच्या विकासाला चालना देईल ही बाब त्यांनी अधोरेखित केली.


पवित्र सेंगोलच्या स्थापनेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की महान चोल साम्राज्याच्या काळात सेवा, कर्तव्याचा मार्ग आणि देश यांचे प्रतिक म्हणून सेंगोलकडे पाहिले जात होते. राजाजी आणि आधिनम यांच्या मार्गदर्शनाखाली हा पवित्र सेंगोल सत्तेच्या हस्तांतराचे प्रतीक बनला. नवीन संसद भवनाच्या उदघाटनप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी आज सकाळी उपस्थित असलेल्या आधिनम संतांना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा अभिवादन केले. “या पवित्र राजदंडाचा सन्मान आपण पुनर्प्रस्थापित करू शकलो हे आपले भाग्यच आहे. संसद भवनातील कार्यादरम्यान हा राजदंड आपल्याला प्रेरित करत राहील,” ते म्हणाले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-29/image (72).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेची नवी इमारत देशाला अर्पण केली. दिवसाच्या सुरुवातीलाच, पंतप्रधानांनी नव्या संसद भवनामध्ये नंदीचे शिल्प असलेल्या सेंगोल अर्थात राजदंडाची पूर्व-पश्चिम दिशेकडे  स्थापना केली. त्यांनी याप्रसंगी दीपप्रज्वलन देखील केले आणि राजदंडाला पुष्पे अर्पण केली.


या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की प्रत्येक देशाच्या इतिहासात असे काही क्षण असतात जे अमर होऊन राहतात. काही तारखा काळाच्या प्रवाहात अमरत्वाचा आशीर्वाद प्राप्त करतात आणि 28 मे 2023 ही अशीच एक तारीख आहे असे ते म्हणाले. “भारताच्या जनतेने अमृत महोत्सवानिमित्त स्वतःलाच दिलेला ही  भेट  आहे,”त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी या वैभवशाली प्रसंगी देशातील प्रत्येल व्यक्तीचे अभिनंदन केले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की नवीन संसद भवन ही केवळ एक इमारत नाही तर ते 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे ते प्रतिबिंब आहे. “हे आपल्या लोकशाहीचे मंदिर असून ते भारताच्या निश्चयाचा संदेश जगाला देत आहे,” त्यांनी पुढे सांगितले, “नवीन संसद भवनाची इमारत नियोजनाला वास्तवाशी, धोरणांना प्रत्यक्ष परिस्थितीशी, इच्छाशक्तीला अंमलबजावणी शी आणि संकल्पाला सिद्धतेशी जोडते.” आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचे हे माध्यम असेल.ही इमारत आत्मनिर्भर भारताच्या उदयाची साक्षीदार असेल आणि विकसित भारत वास्तवात उतरविण्याचे काम ती पूर्ण करेल. पंतप्रधान म्हणाले की ही नवी इमारत म्हणजे प्राचीनता आणि आधुनिकता यांच्या सह-अस्तित्वाचे उत्तम उदाहरण आहे.

नवीन भारत नवी उद्दिष्ट्ये साध्य करत असून नव्या मार्गांची उभारणी करत आहे यावर भर देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “नव्या मार्गांचा स्वीकार करूनच नव्या गोष्टींची उभारणी करता येते.”  “देशात आता नवी उर्जा, नवा जोम,नवी उत्सुकता, नवी विचारधारा आणि नवा प्रवास यांची सुरुवात होते आहे. आपल्यामध्ये नवी दृष्टी, नव्या दिशा,नवे निर्धार आणि नवा विश्वास निर्माण होत आहे,”ते उद्गारले. पंतप्रधान म्हणाले की, सारे जग आता भारताचा निर्धार, भारतीयांचे सामर्थ्य आणि भारतातील मनुष्यबळाचे जीवन  यांकडे अधिक आदराने आणि आशेने पाहत आहे. “जेव्हा भारत प्रगती करतो तेव्हा संपूर्ण जग प्रगती करते,” ते म्हणाले. नवीन संसद भवन भारताच्या विकासातून जगाच्या विकासाला चालना देईल ही बाब त्यांनी अधोरेखित केली.


पवित्र सेंगोलच्या स्थापनेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की महान चोल साम्राज्याच्या काळात सेवा, कर्तव्याचा मार्ग आणि देश यांचे प्रतिक म्हणून सेंगोलकडे पाहिले जात होते. राजाजी आणि आधिनम यांच्या मार्गदर्शनाखाली हा पवित्र सेंगोल सत्तेच्या हस्तांतराचे प्रतीक बनला. नवीन संसद भवनाच्या उदघाटनप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी आज सकाळी उपस्थित असलेल्या आधिनम संतांना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा अभिवादन केले. “या पवित्र राजदंडाचा सन्मान आपण पुनर्प्रस्थापित करू शकलो हे आपले भाग्यच आहे. संसद भवनातील कार्यादरम्यान हा राजदंड आपल्याला प्रेरित करत राहील,” ते म्हणाले.


“भारत हा फक्त लोकशाहीवादी देश नाही तर भारतमाता ही लोकशाहीची जननी आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. जागतिक लोकशाहीसाठी राष्ट्र हा मूलभूत पाया आहे, असे त्यांनी सांगितले. भारतात लोकशाही ही फक्त एक व्यवस्था, प्रणाली म्हणून रूजलेली नाही तर ती संस्कृती, विचारप्रक्रिया आणि परंपरा आहे, असे त्यांनी नमूद केले. वेद आपल्याला लोकशाही सभा आणि समित्यांची तत्वांची शिकवण देतात  असे त्यांनी वेदांचा संदर्भ देत सांगितले.  महाभारतात प्रजासत्ताकाचे वर्णन सापडते आणि वैशालीत भारत लोकशाही जगला आणि तिथे भारताने लोकशाही अनुभवल्याचा उल्लेख त्यांनी केला. "भगवान बसवेश्‍वरांचे अनुभव मंटप्पा ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे", असे मोदी पुढे म्हणाले.इ.स. 900 मधील तामिळनाडूमध्ये सापडलेल्या शिलालेखांविषयी पंतप्रधान बोलले. आजच्या काळात आणि युगातही हे शिलालेख सर्वांना आश्चर्यचकित करतात असे मोदी म्हणाले.आपली लोकशाही हीच आपली प्रेरणा आहे आणि आपली राज्यघटना हाच आपला संकल्प  आहे.ही प्रेरणा, या संकल्पाचा सर्वात मोठा प्रतिनिधी आपली  संसद आहे”, असे मोदी यांनी नमूद केले. जे पुढे जाणे थांबवतात त्यांना दैवही साथ देत नाही, परंतु जे पुढे जात राहतात त्यांचा भाग्योदय होतो  असे एका श्लोकाचा दाखला देत पंतप्रधानांनी सांगितले.


कित्येक वर्षांच्या गुलामगिरीनंतर, कितीतरी गमावल्यानंतर भारताने आपला प्रवास पुन्हा सुरू केला आणि तो अमृतकालापर्यंत पोहोचला, असे त्यांनी सांगितले. “अमृतकाल  म्हणजे आपला वारसा जपतानाच विकासाची नवी उंची गाठण्यासाठीचा काळ आहे. या काळात देशाला नवी दिशा देण्याचा हा अमृत काळ आहे. असंख्य आशाआकांक्षाची पूर्तता करण्याचा हा अमृत काल आहे.” असे त्यांनी सांगितले.लोकशाहीसाठी नवसंजीवनीची गरज असल्याचे त्यांनी  एका श्लोकाद्वारे सांगितले. लोकशाहीचे कार्यस्थळ म्हणजेच संसद ही नवीन आणि आधुनिक असायला हवी यावर पंतप्रधानांनी भर दिला.


भारतातील समृद्धी आणि वास्तुकलेच्या सुवर्णकाळाचे स्मरण त्यांनी केले. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने आपले हे वैभव हिरावून घेतले, असे ते म्हणाले. 21व्या शतकातील भारताकडे मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.“आजच्या भारताने गुलामगिरीची मानसिकता सोडून कलेच्या  त्या  प्राचीन वैभवाकडे पुन्हा वळला आहे.  नवीन संसद भवन हे या प्रयत्नाचे मूर्तिमंत  उदाहरण आहे. या वास्तूमध्ये वारसा तसेच स्थापत्य, कला तसेच कौशल्य, संस्कृती तसेच संविधानाचे स्वरही आहेत.,” असे पंतप्रधान म्हणाले. लोकसभेत राष्ट्रीय पक्षी मोर तर राज्यसभेत राष्ट्रीय फूल कमळावर आधारित संकल्पनेवर अंतर्गत सजावट केली आहे. संसदेच्या आवारात वटवृक्ष हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. नवीन इमारतीमध्ये देशाच्या विविध भागांतील वैशिष्ट्यांचा अंतर्भाव केला आहे. राजस्थानमधील ग्रॅनाइट, महाराष्ट्रातील लाकूड आणि भधोई कारागिरांनी तयार केलेल्या गालिच्याचा वापर सजावटीसाठी केल्याची माहिती पंतप्रधानांनी केली. “या वास्तूच्या प्रत्येक कणात एक भारत श्रेष्ठ भारताचा भाव आहे”, असे ते म्हणाले.


संसदेच्या जुन्या इमारतीत काम करताना येत असलेल्या  अडचणी पंतप्रधानांनी लक्षात आणून दिल्या. तांत्रिक सुविधांचा अभाव आणि सभागृहात बसण्याच्या जागांची कमतरता यासारखी उदाहरणे त्यांनी दिली. संसदेच्या गरजांवर अनेक दशकांपासून चर्चा झाली असून नवीन संसद भवनाचा  विकास होणे ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले. नवीन संसद भवन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि सभागृहांमध्ये सूर्यप्रकाश पोहोचत आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.


नवीन संसद भवनाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमिकांशी झालेल्या संवादाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.  ही वास्तू उभारताना 60,000 श्रमिकांना रोजगार मिळाला. त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकणारी नवीन गॅलरी सभागृहात उभारण्यात आली आहे. श्रमिकांचे योगदान संसद भवनात कायमस्वरूपी राहण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.


कोणताही तज्ञ गेल्या 9 वर्षांना पुनर्रचना आणि गरीब कल्याण वर्ष मानेल. नवीन इमारतीविषयी अभिमान वाटत असतानाच गरिबांसाठी 4 कोटी घरे बांधली याचेही समाधान वाटत आहे असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे 11 कोटी शौचालये, गावांना जोडण्यासाठी 4 लाख किलोमीटरहून अधिक रस्ते, 50 हजारांहून अधिक अमृत सरोवरे आणि 30 हजारांहून अधिक नवीन पंचायत भवन यासारख्या उपाययोजनांबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. "देश आणि देशांच्या नागरिकांचा विकास ही एकच प्रेरणा पंचायत भवनापासून ते संसदेपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करते, ", असे ते पुढे म्हणाले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक देशाच्या इतिहासात अशी वेळ येते जेव्हा त्या देशात एक वेगळेच चैतन्य निर्माण होते.  भारतात अशी वेळ स्वातंत्र्याच्या 25 वर्षांपूर्वी गांधीजींच्या असहकार चळवळीच्या कालखंडात आली होती आणि या चैतन्यामुळे  संपूर्ण देश  विश्वासाच्या वातावरणाने भारला  होता, असे त्यांनी अधोरेखित केले.‌ “गांधीजींनी प्रत्येक भारतीयाला स्वराज्याच्या संकल्पाशी सांधले होते.  प्रत्येक भारतीय, स्वातंत्र्यासाठी लढतोय, असा तो काळ होता ”, असे पंतप्रधानांनी सांगितले. याचा परिणाम म्हणूनच 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, असेही पंतप्रधान म्हणाले. याच ऐतिहासिक कालावधीची तुलना, आजच्या  स्वतंत्र भारतातील स्वातंत्र्याच्या अमृतकाळ या टप्प्याशी करता येईल.   भारत येत्या 25 वर्षात आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल, ही 25 वर्षे  म्हणजेच अमृत काळ होय, असे त्यांनी नमूद केले. या 25 वर्षांत प्रत्येक नागरिकाच्या योगदानाने भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला.  “ भारतीयांची आपल्या ध्येयाप्रति असलेली निष्ठा ही केवळ एका राष्ट्रापुरती मर्यादित नाही, याला इतिहास साक्षीदार आहे  ”,  असे सांगत पंतप्रधानांनी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याने त्यावेळी जगातील अनेक देशांमध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण केली होती, याकडे लक्ष वेधले. "विविधतेने नटलेला, प्रचंड लोकसंख्येचा भारतासारखा देश जेव्हा विविध आव्हानांना तोंड देत, त्यावर मात करत, विश्वासाने पुढे वाटचाल करतो, तेव्हा तो जगातील अनेक देशांना प्रेरणा देतो.  भारताचे प्रत्येक यश येत्या काळात जगातील विविध भागांतील विविध देशांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे,” असे पंतप्रधानांनी नमूद केले.   भारताचा विकासाचा  दृढनिश्चय इतर अनेक देशांसाठी पाठबळ ठरणार असल्याने, भारताची जबाबदारी आणखी वाढते, असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.


यशस्वी होण्यासाठी देशामध्ये निर्माण झालेला विश्वास, संसद भवनाची ही नवी वास्तू अधिक दृढ करेल आणि विकसित भारत घडवण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणा देईल, असे पंतप्रधान म्हणाले. "राष्ट्र प्रथम या भावनेने आपल्याला प्रत्येक क्षेत्रात वाटचाल करायची आहे. कर्तव्याचा मार्ग अनुसरायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे आहे. स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा घडवत आपल्या चांगल्या वर्तणुकीचा आदर्श निर्माण करायचा आहे. आपल्याला आपला स्वतःचा मार्ग स्वतःच निवडायचा आहे आणि स्वबळावर वाटचाल करायची आहे ," असेही ते म्हणाले.


संसद भवनाची नवी वास्तू जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाला एक नवी ऊर्जा आणि एक नवे बळ मिळवून देईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्या श्रमिक बांधवांनी या वास्तूला भव्यत्व मिळवून दिले आहेच,  आता समर्पित वृत्तीने  काम करुन या वास्तूचे दिव्यत्व-पावित्र्य वाढवण्याची जबाबदारी, आपल्या सर्व संसद सदस्यांची आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  संसदेचे महत्त्व पटवून देताना पंतप्रधानांनी सांगितले की 140 कोटी भारतीयांचा दृढ निश्चय, संकल्प,  संसदेला  पावित्र्य प्रदान करतात.


संसदेत घेतलेल्या प्रत्येक निर्णयामुळे येणारी अनेक शतके भारताची शोभा, आदर वाढवतील आणि आपल्या येणाऱ्या पिढ्या सशक्त सक्षम बनवतील अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, दिव्यांग आणि समाजातील प्रत्येक वंचित कुटुंब यांच्यासह वंचितांच्या विकासाला प्राधान्य देण्याचा मार्ग संसदेमधून जातो, असे त्यांनी अधोरेखित केले. "संसद भवनाच्या या नव्या वास्तूची प्रत्येक वीट न वीट, प्रत्येक भिंत, प्रत्येक कण न कण गरिबांच्या कल्याणासाठी वाहिलेला आहे," असे मोदी यांनी सांगितले. संसद भवनाच्या या नव्या वास्तूत, येत्या 25 वर्षात निर्माण होणारे नवीन कायदे, भारताला विकसित राष्ट्र बनवतील, भारतातून गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी मदत करतील आणि या देशाचा युवावर्ग तसेच महिलांसाठी नव्या संधी निर्माण करतील असेही पंतप्रधानांनी ठासून सांगितले.


आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की संसद भवनाची ही नवी वास्तू, नव्या संपन्न, मजबूत आणि विकसित भारताच्या निर्मितीचा पाया ठरेल. धोरण, न्याय, सत्य, प्रतिष्ठा आणि कर्तव्याचा मार्ग अनुसरुन सामर्थ्यशाली बनणारा  असा हा भारत देश आहे असे म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.


लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांच्यासह इतर अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.






 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Narendra-Modi-inaugurated-the-new-Parliament-building</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ...हीच चिंतेची बाब म्हणत जयंत पाटील यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Jayant-Patil-has-expressed-his-displeasure-over-the-removal-of-statues-of-Savitribai-Phule-and-Ahilya-Devi-Holkar</link>
            <description>मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटवले जातात हीच चिंतेची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र सदनातील प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.


https://twitter.com/RRPSpeak</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-29/image (68).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटवले जातात हीच चिंतेची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र सदनातील प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.


https://twitter.com/RRPSpeaks/status/1662795653137973251


कर्तुत्ववान महिलांचे पुतळे ठेवायचेच नाही ही भूमिका ठेवून हा कार्यक्रम झाला. त्यामुळे या महिलांबाबत सरकारच्या मनात काय भूमिका आहे हे महाराष्ट्राला कळले आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.


महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन कर्तबगार भगिनी सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बाजूला करण्यात आला आणि वीर सावरकरांचा पुतळा ठेवून कार्यक्रम करण्यात आला. सावरकरांचा कार्यक्रम करायला कुणाचा विरोध नाही परंतु त्याठिकाणी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे दिसता कामा नये एवढा द्वेष का? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी केला.


या दोन कर्तबगार महिला...त्या दोघींनी देशासमोर आदर्श ठेवला आहे. आज महिला शिकल्या याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर पुण्यकर्म केले आहे. या दोघींचा पुतळा बाजूला ठेवणे याचा निषेध महाराष्ट्रातील जनता करेलच शिवाय देशातील जनताही करेल असेही जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Jayant-Patil-has-expressed-his-displeasure-over-the-removal-of-statues-of-Savitribai-Phule-and-Ahilya-Devi-Holkar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महालक्ष्मी जगदंबा देवस्थान घेणार अनाथांचे पालकत्व ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Mahalakshmi-Jagdamba-temple-will-take-guardianship-of-orphans</link>
            <description>कोरोनामुळे आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदतीसह त्यांचे पालकत्व कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर प्रशासनाने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा शुभारंभ देवस्थानचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे अनाथ बालकांचे भविष्य घडविण्यासाठी मंदिर प्रशासनासह दानदात्यांचाही हातभार लागणार आहे.  


श्री महालक्ष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-29/image (66).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोरोनामुळे आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदतीसह त्यांचे पालकत्व कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर प्रशासनाने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा शुभारंभ देवस्थानचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे अनाथ बालकांचे भविष्य घडविण्यासाठी मंदिर प्रशासनासह दानदात्यांचाही हातभार लागणार आहे.  


श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाच्या आज झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत संस्थानाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या योजनेच्या अमलबजावणीचा प्रस्ताव एकमताने पारित केला. यावेळी संस्थानाचे उपाध्यक्ष नंदूबाबू बजाज, सचिव दत्तूची समरीतकर, कोषाध्यक्ष सुशीला मंत्री, प्रभाताई निमोने, केशवराव महाराज फुलझेले, अजय विजयवर्गी, अशोक खानोरकर, प्रेमलाल पटेल, बाबूराव भोयर, लक्ष्मीकांत तडस्कर, अॅड. मुकेश शर्मा उपस्थित होते.


कोरोनाच्या जागतिक संकटाच्या काळात नागपूर जिल्ह्यातील अनाथ पालकांचे पालकत्व श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाने स्वीकारावे असा प्रस्ताव अध्यक्ष बावनकुळे यांनी ठेवला होता. त्यात अनाथ झालेल्या बालकांना वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयासह अनाथांना मदत करणाऱ्या देशातील काही निवडक ट्रस्टमध्ये कोराडी देवस्थानचा समावेश झाला आहे. 


या बालकांचे स्वीकारले पालकत्व


संकेत किशोर बंधिया (देवलापार), अमन अंकुश हिरकने (देवलापार), प्रणाली किशोर बांधिया (देवलापार), दीक्षा अंकुश हिरकने (देवलापार), रोहिणि विजय चव्हाण (महादुला)


श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान संस्थानाने उचललेले हे पाऊल भविष्याचा दृष्टीने मोलाचे पाऊल ठरणार आहे. ज्यातील एक महत्त्वाचे संस्थान या नात्याने आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतून देवस्थानचे काम सुरू आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Mahalakshmi-Jagdamba-temple-will-take-guardianship-of-orphans</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 27 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उन्हाळ्यात तुमची गाडीही घेऊ शकते पेट, 'या' गोष्टींची काळजी घ्या नाहीतर पडेल महाग ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Even-your-car-can-catch-fire-in-summer</link>
            <description>उन्हाळा सुरू झाल्याने देशभरात वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. दररोज विविध कंपन्यांच्या कारमध्ये आग लागल्याच्या घटना समोर येत असतात. लेटेस्ट एसयूव्हींना आग लागल्याच्या घटनाही समोर येत असतात. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात चालत्या वाहनांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. चालत्या गाडीला आग लागल्याच्या घटना घडल्यामुळे अनेकदा अपघातही होऊ शकतात. अनेकदा आधीच गाडीतून धुर येऊ लागल्याने लोकं सावध होऊन गाडीतून बाहेर पडतात. पण हायवेला गाडीने पेट घेतला तर अधिक अडचणी येऊ शकतात, अपघात होण्याची शक्यताही खूप असते. कार पेट घेण्याची बरीच असतात यातील एक कारण म्हणजे इंजिन जास्त तापणं किंवा जास्त गरम होणं हे महत्त्वाचं कारण आहे. चला तर या कारणांसह कोणती काळजी घ्यावी लागेल याबद्दल जाणून घेऊ...


व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-05-27/GettyImages-514319425 (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[उन्हाळा सुरू झाल्याने देशभरात वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. दररोज विविध कंपन्यांच्या कारमध्ये आग लागल्याच्या घटना समोर येत असतात. लेटेस्ट एसयूव्हींना आग लागल्याच्या घटनाही समोर येत असतात. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात चालत्या वाहनांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. चालत्या गाडीला आग लागल्याच्या घटना घडल्यामुळे अनेकदा अपघातही होऊ शकतात. अनेकदा आधीच गाडीतून धुर येऊ लागल्याने लोकं सावध होऊन गाडीतून बाहेर पडतात. पण हायवेला गाडीने पेट घेतला तर अधिक अडचणी येऊ शकतात, अपघात होण्याची शक्यताही खूप असते. कार पेट घेण्याची बरीच असतात यातील एक कारण म्हणजे इंजिन जास्त तापणं किंवा जास्त गरम होणं हे महत्त्वाचं कारण आहे. चला तर या कारणांसह कोणती काळजी घ्यावी लागेल याबद्दल जाणून घेऊ...


वाहनाला आग लागण्याची अनेक कारणे असू शकतात, जसं की इंधन गळती, शॉर्ट सर्किट किंवा बॅटरीसारख्या गोष्टी चालत्या वाहनात ओव्हरहिट होणं. इंजिन तापलं असताना जर गाडी वेळीच थांबवली नाही तर चालत्या वाहनात आग लागू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास उपायांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही भविष्यात इंजिन जास्त गरम झाल्यामुळे होणारी कोणतीही दुर्दैवी घटना टाळू शकता.


इंजिन जास्त तापण्याची किंवा जास्त गरम होण्याची अनेक कारणे आहेत. साधारणपणे, कूलिंग सिस्टमच्या समस्येमुळे कार जास्त गरम होतात. यामुळे इंजिनच्या डब्यातून उष्णता बाहेर पडू देत नाही. याशिवाय अनेकदा इंजिन कूलिंग सिस्टीम किंवा इतर घटकामध्ये कुठेतरी गळती होऊ शकते. इंजिनच्या डब्यात रबर होसेस, गॅस्केट आणि पाण्याचा पंप यांसारखे अनेक घटक असतात, जे कालांतराने झिजतात किंवा खराब होतात. अशा स्थितीत गळती होण्याची शक्यता वाढते. ज्यानंतर इंजिन गरम होऊन कार पेट घेऊ शकते.


याशिवाय आणखीही गोष्टींमुळे कार गरम होऊ शकते, उन्हाळ्याच्या दिवसात जर भर दुपारी आपण वाहतूक केली तर कूलिंग सिस्टमवर खूप दबाव पडतो. पण यासाठी तुम्ही कारच्या ड्रायव्हिंग स्कील्स बदलू शकता. त्यामुळे कार चालवताना काळजी घेऊन अधिक चांगली देखभाल करून तुम्ही कार जास्त गरम होण्याचा धोका टाळू शकता. यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष द्यावे लागेल. त्याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


गाडी चालवताना इंजिन जास्त गरम होत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्ही कारचे हीटर चालू करा. तुम्हाला हे थोडं विचित्र वाटेल पण CarID या ऑटो पार्ट्सच्या पोर्टलनुसार असे करणं अधिक फायद्याचं आहे. यामुळे इंजिनची उष्णता ही थेट कारच्या आत जाते, ज्यामुळे इंजिनच्या कूलिंग सिस्टमवरील भार कमी होतो. काही परिस्थितींमध्ये, हे इंजिनच्या डब्यातून ओव्हरहिटिंग दूर करण्यासाठी पुरेसे असू शकते. यासाठी, तुम्हाला कारच्या स्पीडोमीटरमध्ये दिलेला ओव्हरहिटिंग सिग्नल पाहावा लागेल, जर असे करून तापमानाचा प्रकाश बंद झाला, तर तुम्हाला समजेल की कारचं तापमान नॉर्मल झालं आहे.


कार हिट होण्याआधीच काळजी घेतलेली कधीही चांगली. वेळच्या वेळी कारमधलं पाणी चेक करायला हवं. तसंच कारमध्ये अधिकचं पाणी देखील ठेवायला हवं. याशिवाय टॉवेल, हातमोजे ठेवायला हवे. पेट घेतल्यावर टॉवेलने आग विझवता येईल, किंवा बोनेट खोलण्यासाठी हातमोजे वापरु शकतो. वर आम्ही सांगितल्याप्रमाणे हिटर चालू करावा लागत असल्याने हिटर देखील चेक करणं महत्त्वाचं आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Even-your-car-can-catch-fire-in-summer</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 27 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्राची हास्यजत्रामधून गौरव मोरेनं घेतलाय ब्रेक, काय आहे त्यामागचं नेमकं कारण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Gaurav-More-has-taken-a-break-from-Maharashtra-laughter-programme</link>
            <description>छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम तुफान लोकप्रिय झाला आहे. कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यातील एक कलाकार म्हणजे गौरव मोरे. गौरवनं आपल्या अचूक विनोदाच्या टायमिंगनं प्रेक्षकांना खळखळून हसवत त्याचं मनोरंजन केलं आहे.


गौरवनं ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून पदार्पण केलं होतं. परंतु खऱ्या अर्थानं त्याला लोकप्रियता मिळाली ती</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-27/Gaurav-More (1).jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम तुफान लोकप्रिय झाला आहे. कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यातील एक कलाकार म्हणजे गौरव मोरे. गौरवनं आपल्या अचूक विनोदाच्या टायमिंगनं प्रेक्षकांना खळखळून हसवत त्याचं मनोरंजन केलं आहे.


गौरवनं ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून पदार्पण केलं होतं. परंतु खऱ्या अर्थानं त्याला लोकप्रियता मिळाली ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून.प्रेक्षकांमध्ये गौरव फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून लोकप्रिय आहे. आता हा फिल्टर पाड्याचा बच्चन सिनेमांतही झळकला आहे. गौरवनं काम केलेला हवाहवाई हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अभिनयाबरोबरच गौरव सोशल मीडियावर देखील खूपच सक्रीय आहे. त्याच्या कामासंदर्भातील अपडेट तो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना देत असतो. आता देखील गौरवनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट खूपच चर्चेत आली आहे.


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाबरोबरच गौरव सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. गौरवनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत याबाबत माहिती दिली. मुंबई विमानतळावरील फोटो गौरवनं शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यानं 'लंडन कॉलिंग' म्हटलं आहे. गौरव नक्की लंडनला कशासाठी गेला हे मात्र त्यानं गुलदस्त्यात ठेवलं आहे. लंडनला जात असताना गौरवच्या चेहऱ्यावर अगदी आनंद स्पष्ट दिसत आहे.


याआधी गौरव अभिनेते भरत जाधव यांच्याबरोबर सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला होता. तो गौरवचा पहिलाच परदेश दौरा होता. त्यावेळी गौरव म्हणाला होता की, परदेशवारी करणारा घरातला आणि ज्या चाळीत रहातो तिथला मी पहिला आहे. त्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचा दुबई दौरा झाला. तेव्हा देखील गौरव दुबईला गेला होता. दुबईला गेल्यावर तिथं देखील गौरवचे चाहते होते. त्याला पाहण्यासाठी अनेकजण लांबून आले होते.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Gaurav-More-has-taken-a-break-from-Maharashtra-laughter-programme</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 27 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आई वडिलांच्या या चुकांमुळे मुलांची फक्त उंची वाढते पण शरीर मात्र बारीकच राहतं ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/the-height-of-the-children-only-increases-but-the-body-remains-thin</link>
            <description>प्रत्येक आईला तिच्या मुलासाठी सर्वोत्तम आहार आणि पोषण हवे असते. पालक आपल्या मुलाच्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवतात. जेव्हा मूल मोठे होते, तेव्हा त्याला पाहून पालकांना सर्वात जास्त आनंद होतो. मात्र, भारतीय पालक दुर्लक्ष करत असलेली एक मोठी समस्या असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तज्ज्ञांना असे आढळून आले आहे की, मुलांची उंची जरी वाढत असली तरी उंचीनुसार त्यांचे वजन वाढत नसावे आणि हे तुमच्याकडून झालेल्या चुकीमुळे होत आहे ज्याची तुम्हाला जाणीवही नाही.


नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हे (NHFS) ने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात, तज्ज्ञांनी भारतीय मुलांबद्दल आणि त्यांच्या पोषणाबद्दल काही अतिशय मनोरंजक तथ्ये काढली आहेत. त्यांनी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-05-27/children-weight-height-chart (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[प्रत्येक आईला तिच्या मुलासाठी सर्वोत्तम आहार आणि पोषण हवे असते. पालक आपल्या मुलाच्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवतात. जेव्हा मूल मोठे होते, तेव्हा त्याला पाहून पालकांना सर्वात जास्त आनंद होतो. मात्र, भारतीय पालक दुर्लक्ष करत असलेली एक मोठी समस्या असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तज्ज्ञांना असे आढळून आले आहे की, मुलांची उंची जरी वाढत असली तरी उंचीनुसार त्यांचे वजन वाढत नसावे आणि हे तुमच्याकडून झालेल्या चुकीमुळे होत आहे ज्याची तुम्हाला जाणीवही नाही.


नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हे (NHFS) ने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात, तज्ज्ञांनी भारतीय मुलांबद्दल आणि त्यांच्या पोषणाबद्दल काही अतिशय मनोरंजक तथ्ये काढली आहेत. त्यांनी असे निरीक्षण केले आहे की, पाच वर्षांखालील बहुतेक मुलांनी त्यांच्या वयानुसार जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मानकीकरण प्राप्त केले आहे. मात्र, गेल्या दशकभरात त्याच्या वजनात जवळपास कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे 'वेस्टिंग' आणि 'स्टंटिंग' अशी परिस्थिती निर्माण होते.जरी भारतातील पालक आपल्या मुलाच्या आहाराकडे खूप लक्ष देतात, परंतु या प्रकरणात त्यांच्याकडून काही चुका देखील होतात, ज्या पुढे सांगितले जात आहेत.


पहिली दोन वर्षे मुलांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाची असतात. यावेळी जर बाळाला योग्य पोषण मिळाले तर पुढील वाढीच्या टप्प्यात बाळाची उंची वाढण्याची शक्यता आहे पण तो खूप पातळ असेल. दुसरीकडे, मुलाला योग्य आहार दिला नाही, तर त्याचे वजन त्याच्या उंचीनुसार वाढू शकत नाही. पोट खराब होणे, संसर्ग आणि ऍलर्जी या सर्वांचा परिणाम बाळाच्या आहारावर होतो.


भारतात लहान मुलांना जबरदस्तीने खायला दिले जाते. आई नेहमी मुलाच्या ताटात जास्तीत जास्त जेवण देण्याचा प्रयत्न करते. आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की, आपण बाळाला किती आहार देत आहात याबरोबरच आपण त्याला काय आहार देत आहात हे देखील महत्त्वाचे आहे. अन्न खाल्ल्यानंतर बाळाचे पोट भरणे शक्य आहे, परंतु त्याच्या पोषणाच्या गरजा पूर्ण होतात का? मुलांच्या आहारात अंडी, सुकामेवा, फळे, भाज्या आणि दूध यांचाही समावेश करावा.


मुलांच्या आहारासाठी घरगुती अन्न सर्वोत्तम आहे. कधीकधी वेळेच्या कमतरतेमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे, आम्ही बाळाच्या आरोग्यास हानी पोहोचवणारे पदार्थ आणि संरक्षक पदार्थ असलेले पॅकेज केलेले अन्न खायला देतो.


या सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, भारतात पाच वर्षांखालील 58% मुले ऍनिमियाने ग्रस्त आहेत. म्हणजे त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे. यामुळे मुलाची उंची आणि वजन प्रभावित होऊ शकते. याचे एक कारण म्हणजे मुलांच्या आहारात अंडी, कोंबडी, कडधान्ये यासारख्या लोहयुक्त पदार्थांचा अभाव.


टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/the-height-of-the-children-only-increases-but-the-body-remains-thin</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 27 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गो फर्स्टची 30 मे पर्यंत सर्व उड्डाणं रद्द, प्रवाशांना लवकरच परतावा मिळणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Go-First-cancels-all-flights-till-May-30</link>
            <description>आधीच आर्थिक संकटात असलेल्या गो फर्स्ट (Go First) या एअरलाइन्स पुन्हा एकदा 30 मे पर्यंत त्यांच्या सर्व विमानांचे उड्डाण रद्द केले आहे. तसेच कंपनीने प्रवाशांना त्यांचा परतावा लवकरात लवकर परत करण्याचं आश्वासनही कंपनीकडून देण्यात आलं आहे. गो फर्स्टने ही माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. काही ऑपरेशनल कारणांमुळे विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कंपनीकडून दिलगीरी देखील व्यक्त करण्यात आली आहे.


डीजी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-27/92977184 (1).webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आधीच आर्थिक संकटात असलेल्या गो फर्स्ट (Go First) या एअरलाइन्स पुन्हा एकदा 30 मे पर्यंत त्यांच्या सर्व विमानांचे उड्डाण रद्द केले आहे. तसेच कंपनीने प्रवाशांना त्यांचा परतावा लवकरात लवकर परत करण्याचं आश्वासनही कंपनीकडून देण्यात आलं आहे. गो फर्स्टने ही माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. काही ऑपरेशनल कारणांमुळे विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कंपनीकडून दिलगीरी देखील व्यक्त करण्यात आली आहे.


डीजीसीएने (DGCA) गो फर्स्ट एअरलाइन्सकडे कार्यरत असणाऱ्या त्यांच्या सर्व विमानांची माहिती मागितली आहे. तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांविषयी देखील गो फर्स्टने लवकरात लवकर माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गो फर्स्टने त्यांची 30 मे पर्यंतची सर्व विमानं रद्द करण्याची घोषणा केली. सुरुवातील फक्त दोन दिवसांसाठी विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली होती, मात्र आता ही उड्डाणं 30 मे पर्यंत रद्द करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.


'लवकरच सेवा पुन्हा सुरु करु'


गो फर्स्टकडून त्यांच्या विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आल्या नंतर त्यांनी प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. तसेच लवकरच सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल असं देखील कंपनीकडून सांगण्यात येत आहे.  डीजीसीएकडून गो फर्स्टला त्यांच्या व्यवस्थापनामध्ये तसेच विमानांमध्ये अधिक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता गो फर्स्टकडून जी माहिती डीजीसीएसमोर सादर करण्यात येईल त्यानंतर कंपनीबाबत डीजीसीएकडून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.


याआधीदेखील 9 मे पर्यंत गो फर्स्टने ऑपरेशनल कारणास्तव त्यांच्या सर्व विमानांची उड्डाणं रद्द केली होती. गो फर्स्ट सध्या आर्थिक संकटाचा सामाना करत आहे. तसेच डीजीसीएने गो फर्स्टला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती.  त्यानंतर गो फर्स्टने  NCLT कडे (National Company Law Tribunal) धाव घेतली होती, पण तिथूनही कंपनीला निराशा मिळाली. एनसीएलटीने (NCLT) गो फर्स्टच्या (GoFirst) याचिकेवर सुनावणी करताना, आयबीसी (ICB) अंतर्गत कोणतीही तरतूद नसल्याचे सांगत कंपनीला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Go-First-cancels-all-flights-till-May-30</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 27 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/An-opportunity-for-youth-to-undergo-pre-training-for-officer-posts-in-the-Indian-Armed-Forces</link>
            <description>कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दिनांक १९ जून २०२३ ते दिनांक ०१ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक ६१ चे आयोजन करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र यु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-27/image (65).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दिनांक १९ जून २०२३ ते दिनांक ०१ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक ६१ चे आयोजन करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे दिनांक ७ व ८ जून २०२३ रोजी मुलाखतीस सकाळी 10 ते दुपारी 03 वाजेपर्यंत हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other-PCTC Nashik CDS-६१) कोर्ससाठी संबंधित  परिशिष्टांची प्रत काढून व ते पूर्ण भरुन सोबत आणावे.


संघ लोक सेवा आयोग (युपीएससी), नवी दिल्ली यांचेमार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांसाठी दिनांक ०३ सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परिक्षेकरिता (एम्प्लॉयमेंट न्यूज) रोजगार समाचार मध्ये जाहीरात प्रसिध्द झाली होती. संघ लोक सेवा आयोगाकडे ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक ०६ जून २०२३ अशी होती. ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी www.upsconline.nic.in या संकेतस्थळाचा वापर करावा.


अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या दूरध्वनी क्रमांक 0253-245032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.





 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/An-opportunity-for-youth-to-undergo-pre-training-for-officer-posts-in-the-Indian-Armed-Forces</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 27 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ "सारे जहाँ से अच्छा" लिहिणारे कवी इक्बाल यांना अभ्यासक्रमातून हटवले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Poet-Iqbal-who-wrote-Sare-Jahan-Se-Achcha-was-dropped-from-Delhi-University-curriculum</link>
            <description>'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ हे लोकप्रिय गीत लिहिणारे कवी मोहम्मद इक्बाल यांना पॉलिटिकल सायन्स च्या बीएच्या अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने घेतला आहे.  त्यामध्ये ‘परिषदेने फाळणी, हिंदू अभ्यासक्रम </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-27/image (64).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA['सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ हे लोकप्रिय गीत लिहिणारे कवी मोहम्मद इक्बाल यांना पॉलिटिकल सायन्स च्या बीएच्या अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने घेतला आहे.  त्यामध्ये ‘परिषदेने फाळणी, हिंदू अभ्यासक्रम आणि आदिवासी अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

इक्बाल हे भारतीय उपखंडातील प्रमुख उर्दू आणि फारसी कवी आहेत. ते पाकिस्तानचे राष्ट्रीय कवी होते. पाकिस्तानच्या स्थापनेमागे त्यांच्या विचारांचेही योगदान असल्याचे मानले जाते. शुक्रवारी झालेल्या शैक्षणिक समितीच्या परिषदेमध्ये विविध अभ्यासक्रम आणि केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

‘फाळणी, हिंदू आणि आदिवासींच्या अभ्यासासाठी केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. इक्बाल यांच्या विचारांना पॉलिटिकल सायन्सच्या ‘आधुनिक भारतीय राजनैतिक विचार’ या पेपरमध्ये स्थान देण्यात आले होते. परिषदेने सादर केलेल्या प्रस्तावांना विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या मंजुरीची आवश्यकता आहे. ही मंजुरी ९ जूनला मिळेल.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Poet-Iqbal-who-wrote-Sare-Jahan-Se-Achcha-was-dropped-from-Delhi-University-curriculum</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आता मेडिकल आणि मेयोमधील जन्म, मृत्यू नोंदणी होणार तिथेच मनपा व खासगी रुग्णालयांशी संबंधित नोंदणी मनपामध्येच ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/there-will-be-birth-and-death-registration-in-Medical-and-Mayo-Registration-</link>
            <description>नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे होणारे जन्म आणि मृत्यूंची नोंदणी आता या दोन्ही रुग्णालयांमध्येच केली जाणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या पत्राच्या अनुषंगाने मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दोन्ही रुग्णालय प्रशा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-26/UN0268749.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे होणारे जन्म आणि मृत्यूंची नोंदणी आता या दोन्ही रुग्णालयांमध्येच केली जाणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या पत्राच्या अनुषंगाने मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दोन्ही रुग्णालय प्रशासनाला पत्राद्वारे आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात निर्देश दिले आहेत.
विशेष म्हणजे, येत्या १ जून २०२३ पासून शहरातील मेडिकल आणि मेयो मध्ये होणारे जन्म आणि मृत्यू यांची नोंद तेथेच ऑनलाईन माध्यमातून केली जाईल. तर मनपा रुग्णालयांसह नागपूर शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये होणारे जन्म आणि मृत्यू यांची नोंदणी नागपूर महानगरपालिकेमध्येच केली जाणार आहे.
राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांच्या प्रमुखांना जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या आरोग्य संस्थांची इमारत अथवा इमारतीच्या आवारात घडलेल्या सर्व जन्म आणि मृत्यू घटनांची नोंदणी प्रमाणपत्र वितरीत करणे अपेक्षित असल्याचे आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या पत्रात नमूद आहे. त्यानुसार www.crsorgi.gov.in या संकेतस्थळावर संबंधित आरोग्य संस्थांनी जन्म मृत्यूची नोंदणी करणे अनिवार्य आहे.
यासंदर्भात शहरातील मेडिकल आणि मेयो प्रशासनाद्वारे सदर ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करून त्यांच्या रुग्णालयांमध्ये जन्म आणि मृत्यू नोंदणी सुरू झाल्याबाबतचा अहवाल ८ दिवसांच्या आत उपसंचालक आरोग्य सेवा (आमाजीआ) पुणे तथा उपमुख्य निबंधक जन्म मृत्यू कार्यालयास सादर करण्याचेही त्यांनी निर्देशित केले आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/there-will-be-birth-and-death-registration-in-Medical-and-Mayo-Registration-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समृद्धी महामार्गावर उभारणार हेलिपॅड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Helipad-to-be-constructed-on-Samriddhi-Highway</link>
            <description>मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर गंभीर अपघात झाल्यास आणीबाणीच्या काळात मदत मिळण्यासाठी चार हेलिपॅड उभारण्यात येणार आहेत. या मार्गावर पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान उभारण्यात येणार आहे.
शिर्डी व औरंगाबादलाही हेलिपॅड उभारले जाणार आहे. तर चौथे हेलिपॅड हे औरंगाबाद ते नागपूर </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-26/5227a132-641f-11ec-b033-bfb7d2010c4a_1640315543038_1642573035336.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर गंभीर अपघात झाल्यास आणीबाणीच्या काळात मदत मिळण्यासाठी चार हेलिपॅड उभारण्यात येणार आहेत. या मार्गावर पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान उभारण्यात येणार आहे.
शिर्डी व औरंगाबादलाही हेलिपॅड उभारले जाणार आहे. तर चौथे हेलिपॅड हे औरंगाबाद ते नागपूर दरम्यान असेल, अशी माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या हेलिपॅडवर हवाई रुग्णवाहिकेची सुविधा उभारली जाईल. अपघातग्रस्त प्रवाशांना 'गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळू शकतील.
गेल्या दशकात एमएसआरडीसीने मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर हवाई रुग्णवाहिकेची सुविधा सुरू केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्ली-मुंबई द्रूतगती महामार्गावरही हेलिपॅडची सुविधा उभारण्याचे ठरवले आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद‌्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. शिर्डी ते भारवीर हा 80 किमीचा हा टप्पा आहे. हा भाग इगतपुरी ते नाशिक दरम्यान आहे. 701 किमी समृद्धी महामार्गापैकी 600 किमीचा मार्ग आता वाहनांसाठी खुला होईल. समृद्धी महामार्गावरील नागपूर-शिर्डी दरम्यानच्या मार्गाचे उद‌्घाटन 11 डिसेंबर 2022 रोजी झाले. आता भरवीर ते ठाणे हा 100 किमीचा मार्ग मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Helipad-to-be-constructed-on-Samriddhi-Highway</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ MPSC हॉल तिकिटांचा डाटा लीक; या सोशलमिडीया प्लॅटफॉर्मवर केले व्हायरल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/MPSC-hall-ticket-data-leaked-and-went-viral-on-Telegram-channel</link>
            <description>महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर टाकण्यात आलेले पूर्व परीक्षेची तब्बल ९४ हजार १९५ हॉल तिकिटे बेकायदा डाऊनलोड करून ती टेलिग्राम चॅनलवर प्रसारित करणाऱ्या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पुणे येथून अटक केली आहे. 
रोहित कांबळे (१९) असे या तरुणाचे नाव असून  आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ‘ब’ आणि गट ‘क’च्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या परीक्षार्थींचे प्रवेशपत्र २८एप्रिल रोजी आपल्या वेबसाइटवर टाकले होते. हे हॉल तिकीट विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी बाह्य लिंकद्वारे आयोगाच्या वेबसाइटवर टाकण्यात आले होते. मात्र याच गोष्टीचा फायदा उचलत हॅकरने आयोगाने वेबसाइटवर टाकलेल्या बाह्य लिंकमध्ये बेकायदा घुसून </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-26/image (63).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर टाकण्यात आलेले पूर्व परीक्षेची तब्बल ९४ हजार १९५ हॉल तिकिटे बेकायदा डाऊनलोड करून ती टेलिग्राम चॅनलवर प्रसारित करणाऱ्या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पुणे येथून अटक केली आहे. 
रोहित कांबळे (१९) असे या तरुणाचे नाव असून  आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ‘ब’ आणि गट ‘क’च्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या परीक्षार्थींचे प्रवेशपत्र २८एप्रिल रोजी आपल्या वेबसाइटवर टाकले होते. हे हॉल तिकीट विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी बाह्य लिंकद्वारे आयोगाच्या वेबसाइटवर टाकण्यात आले होते. मात्र याच गोष्टीचा फायदा उचलत हॅकरने आयोगाने वेबसाइटवर टाकलेल्या बाह्य लिंकमध्ये बेकायदा घुसून त्यातील माहिती अवैधरीत्या प्राप्त करुन त्याद्वारे वेबसाइटवरील तब्बल ९४ हजार १९५ परीक्षार्थींचे हॉल तिकीट डाऊनलोड केले होते.
या प्रकरणातील आरोपी रोहित हा डार्कनेटवरील काही हॅकर्ससोबत संपर्कात असल्याचे आढळून आले असून, त्यांच्याकडून त्याला एमपीएससीच्या वेबसाइटवरून परीक्षार्थींचे हॉल तिकीट व एमपीएससी परीक्षेची प्रश्नपत्रिका हॅक करण्यासाठी तब्बल ४०० डॉलरची सुपारी मिळाल्याचे तपासात आढळून आल्याची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वृत्तवाहिन्यांना दिली.
त्यानंतर हॅकरने आयोगाच्या वेबसाइटवरून डाऊनलोड केलेला परीक्षार्थींच्या हॉल तिकिटाचा डाटा एमपीएससी २०२३ ए या टेलिग्रामच्या चॅनलवर बेकायदा प्रसारित केला होता. या प्रकारानंतर एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.
तपासात सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे व त्यांच्या टीमने या प्रकरणाचा सखोल तांत्रिक तपास करून हॅकरने गुन्हा करताना वापरलेला आयपी ऍड्रेस मिळवून तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी रोहित कांबळे याला पुण्यातील चिखली, पाटील नगर येथून बुधवारी ताब्यात घेतले.
यावेळी पोलिसांनी रोहित कांबळे याच्या घरातून गुन्ह्यात वापरलेले एक डेस्कटॉप, एक लॅपटॉप, तीन मोबाईल फोन व एक इंटरनेट राऊटर जप्त केले आहे. रोहित याने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याची माहिती भारंबे यांनी दिली. न्यायालयाने त्याला २७ मेपर्यंत पोलिस कोठडी ठोठवल्याचेही त्यांनी सांगितले.
रोहित हा बीएससीच्या दुसऱया वर्षात शिकत असून त्याने सायबर सिक्युरिटीचे विविध कोर्स केल्याचे तपासात आढळून आले आहे. तसेच, तो डार्क नेटवरील काही हॅकर्ससोबत संपर्कात असल्याचे तपासात आढळून आले असून डार्कनेट वरील हॅकर्सनी त्याला एमपीएसीच्या वेबसाईट वरून परीक्षार्थींचे हॉल तिकीट व एमपीएससी परीक्षेचे प्रश्नपत्रिका हॅक करण्यासाठी तब्बल ४०० डॉलरची सुपारी दिल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/MPSC-hall-ticket-data-leaked-and-went-viral-on-Telegram-channel</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लोकसभेसाठी भाजप-शिंदे सेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? शिंदेकडून इतक्या जागांची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-BJP-Shinde-Sena-seat-allocation-formula-for-Lok-Sabha</link>
            <description>2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात आहेत, अशातच आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये याच मुद्द्यावरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्याचे कारण असे आहे की, एकनाथ शिंदे यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 2019 मध्ये लढवलेल्या 23 पैकी 22 जागांवर दावा सांगितला जाऊ शकतो. यावर पक्ष विस्तारासाठी सातत्याने आक्रमक भूमीकेत असलेला भाजप पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणे तितकेच महत्त्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-26/WhatsApp Image 2023-05-26 at 3.52.35 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात आहेत, अशातच आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये याच मुद्द्यावरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्याचे कारण असे आहे की, एकनाथ शिंदे यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 2019 मध्ये लढवलेल्या 23 पैकी 22 जागांवर दावा सांगितला जाऊ शकतो. यावर पक्ष विस्तारासाठी सातत्याने आक्रमक भूमीकेत असलेला भाजप पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.


गुरूवारी मुंबईत झाली बैठक; 22 जागांवर नैसर्गिक हक्क


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत त्यांनी म्हटले की, लोकसभेच्या 22 जागा लढवण्यासंदर्भात चर्चा केली आहे. यापैकी 13 खासदार हे सध्या शिवसेनेसोबत (शिंदे गट) आहेत. तर उर्वरित खासदार ठाकरे गटासोबत असून या जागांचा आढावा घेतला जाईल. यानंतर त्याठिकामी उमेदवार उतरवण्याच्या दृष्टीने तयारी केली जाईल. लोकसभेच्या या 22 जागांवर आमचा नैसर्गिकपणे हक्क असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या नेत्यांनी केले.


पुन्हा विजय मिळविण्यासाठी झाले मंथन


खासदारांसोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी 13 विद्यमान खासदारांसोबत चर्चा केली. या जागा पुन्हा जिंकण्यासाठी काय करावे लागेल, यावर चर्चा झाली. लोकसभेच्या या 13 जागांसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी संबंधित मतदारसंघांमधील भाजप आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांची बैठक होतील, असेही सांगण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या सर्व लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना गती देण्याचा निर्णय झाला. अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.


सत्तांतरणानंतर 12 खासदारांनी दिला शिंदेंना पाठिंबा
जुलै महिन्यात शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट असल्याचे पत्रही दिले होते. यानंतरच्या काळात वायव्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटातील खासदारांची संख्या 13 वर गेली होती. आता उद्धव ठाकरे गटाकडे केवळ सहा खासदार उरले आहेत.





 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-BJP-Shinde-Sena-seat-allocation-formula-for-Lok-Sabha</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावर बहिष्कार; स्थानिक शेतकऱ्यांची आंदोलनाची भूमिका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Boycott-on-inauguration-of-Samriddhi-Highway</link>
            <description>समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकून सरकारकडून प्रकल्प बाधित शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी जवळच्या दुशिंग </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-26/WhatsApp Image 2023-05-26 at 3.53.15 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकून सरकारकडून प्रकल्प बाधित शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी जवळच्या दुशिंग वाडी येथे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय शिंदे यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.


सकाळी अकरा वाजल्यापासून परिसरातील शेतकरी समृद्धी महामार्गावर जमा होत आहेत.


पोलीस यंत्रणेकडून खबरदारीचा उपाय म्हणून दंगा नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या आंदोलन स्थळी तैनात करण्यात आले आहेत. आंदोलन करते व समृद्धी प्रकल्पाचे अधिकारी यांच्यात चर्चा अपेक्षित आहे.


वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कुटे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Boycott-on-inauguration-of-Samriddhi-Highway</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जेठालाल होण्याआधी Dilip Joshi करत होते तुमच्याआमच्यासारखंच काम! 12 तास शिफ्ट अन्... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/-Dilip-Joshi-was-doing-the-same-work-as-you!-12-hour-shift</link>
            <description>छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील जेठालाल हा सगळ्यांचा लाडका आहे. जेठालालचा आज 56 वा वाढदिवस आहे. दिलीप जोशी यांनी फक्त मालिकांमध्ये नाही तर चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. दिलीप दोशी यांनी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता अनेकांना आठवणार नाही की दिलीप जोशीनं नक्की कोणत्या चित्रपटात काम केलं. तर दिलीप जोशी यांनी 1989 साली प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटात काम केलं होतं. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-26/weight-loss-story-of-dilip-joshi-001.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील जेठालाल हा सगळ्यांचा लाडका आहे. जेठालालचा आज 56 वा वाढदिवस आहे. दिलीप जोशी यांनी फक्त मालिकांमध्ये नाही तर चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. दिलीप दोशी यांनी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता अनेकांना आठवणार नाही की दिलीप जोशीनं नक्की कोणत्या चित्रपटात काम केलं. तर दिलीप जोशी यांनी 1989 साली प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी एका नोकराची भूमिका साकारली होती. तर तुम्हाला माहितीये का एक काळ असा होता जेव्हा दिलीप जोशी यांनी ट्रॅव्हल एजेंसी सुरु केली होती.


दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीत या विषयी सांगितले होते की अभिनेता होण्याच्या पाच वर्षांआधी ते ट्रॅव्हल एजेंट म्हणून काम करत होते. त्या ट्रॅव्हल एजंसीसाठी ते 12 तास काम करायचे पण त्यांना जास्त प्रॉफिट होत नव्हता. त्या ट्रॅव्हल एजंसीमध्ये ते पार्टनर होते. त्यावेळी ते सकाळी 9 वाजता ऑफिसला जायचं आणि रात्री 9 वाजता घरी यायचे. त्यांच्या कामाविषयी बोलताना पुढे दिलीप जोशी म्हणाले की त्यांच्या ट्रॅव्हल एज्नसीती ट्रीप बूक करणाऱ्या लोकांसाठी ते लक्झरीयर बसचा बंदोबस्त करायचे ज्या मुंबई ते अहमदाबाद आणि मुंबई ते भावनगर अशा चालत होत्या.  


दिलीप जोशी यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यानं 1990 मध्ये जयमाला यांच्याशी लग्न केलं. दिलीप जोशी आणि जयमाला यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलाचं नाव ऋत्विक जोशी आणि लेकीचं नाव नियती जोशी असं आहे. दिलीप जोशी यांची मुलगी नियती जोशीचं 2021 साली लग्न बंधनात अडकली. त्यावेळी तिच्या पांढऱ्या केसांवरून सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु होत्या. काही नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दिला होता तर काही लोकांनी तिला ट्रोल केलं होतं. त्यावर नियतीनं या सगळ्या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया देत सांगितले की ती जशी आहे तसंच लोकांनी तिला एक्सेप्ट करायला हवं.


तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेविषयी बोलायचं झालं तर ही मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या मालिकेचे निर्माते असीत मोदी यांच्यावर मालिकेतील महिला कलाकारांनी त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/-Dilip-Joshi-was-doing-the-same-work-as-you!-12-hour-shift</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर तासाभराने रुग्णाचे पाय हलले अन्...; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/An-hour-after-the-doctor-declared-him-dead-the-patients-moved-</link>
            <description>नाशिकमधील जिल्हा रुग्णालयामध्ये (Nashik District Hospital) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका जिवंत रुग्णाला मृत घोषित करण्यात आलं आहे. एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या देखरेखीखाली या रुग्णावर उपचार सुरु होते. आगीत 93 टक्के भाजलेला हा रुग्ण जिवंत असतानाच त्याला मृत घोषित करण्यात आलं.


सखोल चौकशीचे आदेश


समोर आलेल्या माहितीनुसार रुग्णाच्या ईसीजी रिपोर्टनुसार या रुग्णाला डॉक्टरने मृत घोषित केलं. मात्र तासाभरामध्ये रुग्ण जिवंत असल्याचं समोर आलं. या घडलेल्या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. नातेवा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-26/feet-of-body-in-morgue-tray-with-label-on-toe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नाशिकमधील जिल्हा रुग्णालयामध्ये (Nashik District Hospital) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका जिवंत रुग्णाला मृत घोषित करण्यात आलं आहे. एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या देखरेखीखाली या रुग्णावर उपचार सुरु होते. आगीत 93 टक्के भाजलेला हा रुग्ण जिवंत असतानाच त्याला मृत घोषित करण्यात आलं.


सखोल चौकशीचे आदेश


समोर आलेल्या माहितीनुसार रुग्णाच्या ईसीजी रिपोर्टनुसार या रुग्णाला डॉक्टरने मृत घोषित केलं. मात्र तासाभरामध्ये रुग्ण जिवंत असल्याचं समोर आलं. या घडलेल्या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये गोंधळ घातला. रुग्णालय प्रशासनाने प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. ही व्यक्ती 93 टक्के भाजली होती तरी ती जिवंत असतानाच तिला मृत घोषित करण्यात आल्याने उडालेल्या गोंधळामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे.


नेमकं घडलं काय?


सोमवारी या व्यक्तीने स्वत:ला जाळून घेतलं होतं. हा रुग्ण एकूण 93 टक्के भाजलेला आहे. मात्र त्याचा ईसीजी रिपोर्ट काढल्यानंतर हृदयाच्या क्रिया बंद पडल्याचं दर्शवण्यात आलं. ईसीजीवर दिसणारी हृदयाचे ठोके दर्शवणारी लाईन फ्लॅट दाखवण्यात आल्याने प्रशिक्षित डॉक्टरला रुग्णाचा मृत्यू झाल्याचं वाटलं. त्यानंतर या महिला डॉक्टरने रुग्णाला मृत घोषित केलं. मात्र रुग्णाला मृत घोषित करण्यात आल्यानंतर एका तासाने त्या रुग्णाचे पाय हलले. तेव्हा हा रुग्ण अजून जिवंत असल्याचं समजलं आणि पुन्हा त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले.


नातेवाईकांचा संताप


एका तासाभर या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांच्या सांगण्यानुसार गृहित धरलं होतं. मात्र नंतर डॉक्टरांनीच रुग्ण जिवंत असल्याचं सांगितलं. या प्रकारामुळे नातेवाईक पूर्णपणे गोंधळून गेले. नंतर घडलेला प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. अशाप्रकारे बेजबाबदारपणे डॉक्टर जिवंत व्यक्तीला मृत कसं काय घोषित करु शकतात असा सवाल नातेवाईकांनी केला. या रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधित महिला डॉक्टरविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रुग्ण जिवंत असल्याचं समजल्यानंतर नातेवाईकांना नेमकं काय सुरु आहे हे आधी कळलं नाही. मात्र घडलेला प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी रितसर तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिलं आहे. चौकशीचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या रुग्णाची ओळख रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/An-hour-after-the-doctor-declared-him-dead-the-patients-moved-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 360 दिवसांनंतर सतेंद्र जैन यांना जामीन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bail-to-Satendra-Jain-after-360-days</link>
            <description>आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना सुप्रीम कोर्टाने मोठी दिलासा दिला आहे. कोर्टाने जैन यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने मेडिकल अहवालाच्या आधारावर 42 दिवसांसाठी जामीन मंजूर केला आहे. सत्येंद्र जैन यांना ईडीने 30 मे 2022 रोजी अटक केली होती. जैन यांना 360 दिवसानंतर जामीन मिळाला.
सत्येंद्र जैन गुरुवारी तिहाड जेलमधील बाथरुममध्ये चक्कर येऊन पडले होत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-26/1207233-satyendar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना सुप्रीम कोर्टाने मोठी दिलासा दिला आहे. कोर्टाने जैन यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने मेडिकल अहवालाच्या आधारावर 42 दिवसांसाठी जामीन मंजूर केला आहे. सत्येंद्र जैन यांना ईडीने 30 मे 2022 रोजी अटक केली होती. जैन यांना 360 दिवसानंतर जामीन मिळाला.
सत्येंद्र जैन गुरुवारी तिहाड जेलमधील बाथरुममध्ये चक्कर येऊन पडले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना डीडीयू रुग्णालयात शिफ्ट केलं होतं. यावेळी त्यांना ऑक्सीजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते.
जैन यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले. 'जी व्यक्ती रात्रंदिवस चांगले उपचार आणि जनतेला चांगले आरोग्य देण्यासाठी झटत होती, आज त्या चांगल्या व्यक्तीला हुकूमशहाने त्रास दिला आहे. त्या हुकूमशहाचा एकच विचार असतो - प्रत्येकाला संपवायचे, तो फक्त ‘मी’ मध्ये राहतो. त्याला फक्त स्वतःला बघायचे आहे. देव सर्व पाहत आहे, तो सर्वांना न्याय देईल. सत्येंद्रजी लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. ईश्वर त्यांना या प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे बळ देवो, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं.
सत्येंद्र जैन गेल्या 1 वर्षापासून तुरुंगात आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान जैन यांच्या वकिलांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांना आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत, त्यांचे वजन 35 किलोने कमी झाले आहे. यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bail-to-Satendra-Jain-after-360-days</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पाणंद रस्त्याचे ग्रामीण मार्गात रुपांतर होणार; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा पुढाकार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/On-the-initiative-of-BJP-state-president-Bawankule-Panand-road-will-be-converted-into-a-rural-road</link>
            <description>राज्यातील ग्रामीण भागांचा मुख्य केंद्रबिंदू व विकासाचा पाया असणारे पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रूपांतरित करायची योजना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हाती घेतली जाणार आहे.
पाणंद रस्त्यांचा गाव शिवार ते शेत-शिवार पोहोच मार्ग व दळणवळणासाठी उपयोग होतो. प्रामुख्याने दोन गावातील सांधा म्हणूनही या रस्त्यांची ओळख आहे. शेती जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास व्हावा व शेतकऱ्यांना दळणवळणाच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-26/image (62).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यातील ग्रामीण भागांचा मुख्य केंद्रबिंदू व विकासाचा पाया असणारे पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रूपांतरित करायची योजना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हाती घेतली जाणार आहे.
पाणंद रस्त्यांचा गाव शिवार ते शेत-शिवार पोहोच मार्ग व दळणवळणासाठी उपयोग होतो. प्रामुख्याने दोन गावातील सांधा म्हणूनही या रस्त्यांची ओळख आहे. शेती जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास व्हावा व शेतकऱ्यांना दळणवळणाची सोय व्हावी यासाठी पाणंद रस्त्याचे रुपांतर ग्रामीण मार्गात व्हावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात होती.
आता या मागणीला मूर्त रूप येणार आहे. या रस्त्यांना स्थानिक पातळीवर तसेच शासनाकडून मान्यताप्राप्त आहे. यामुळे या रस्त्यांचा विकास जलद गतीने व्हावा व त्यांचे बांधकाम होवून नागरिकांना त्यांचा अधिकाधिक लाभ व्हावा, यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी पुढाकार घेत पाणंद रस्त्याचे रुपांतर ग्रामीण मार्गात व्हावे याबाबतचे पत्र त्यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण याना लिहिले. याविषयावर लवकरच बैठक घेतली जाणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
रुपांतरित करण्याची कारणे
• शेतकऱ्यांची तथा शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच शेतात उत्पादित शेतपिकाची ने-आण करण्याकरिता ग्रामीण भागात आवश्यक.
• राज्यात वारंवार होत असलेली अतिवृष्टीमुळे व वेळोवेळी दुरुस्ती न झाल्यामुळे हे पाणंद रस्ते पूर्णत: उद्धवस्त होऊन वाहतुकीकरिता व दळणवळणकरिता अडचणीचे झाले.
• रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने ग्रामीण भागात राज्याच्या मूलभूत व आवश्यक योजना गाव पातळीवर पोहचण्यास अडचणी निर्माण होत आहे.
•  मूलभूत सुविधा पोहचविण्याकरिता या पाणंद रस्त्यांचा विकास होण्याची गरज आहे, पाणंद रस्त्याचा विकास करण्याची मागणी राज्यातील विविध स्तरावरून व लोकप्रतिनिधींकडून मागणी आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/On-the-initiative-of-BJP-state-president-Bawankule-Panand-road-will-be-converted-into-a-rural-road</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/A-delegation-of-Shiv-Sena-Uddhav-Balasaheb-Thackeray-met-the-Assembly-Speaker</link>
            <description>- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्षांची घेतली भेट

१६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-26/image (61).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्षांची घेतली भेट

१६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची त्यांच्या दालनात भेट घेतली.
 
१६ आमदारांच्या अपात्रतेचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. अध्यक्षांसोबत झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत जे प्रकरण सोपवलं आहे, त्याबाबत लवकरात लवकर सुनावणी होईल, अशी आम्हाला खात्री असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.


याआधी विधानसभेचे गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिले होते. शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, शिवसेना ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी, आमदार विलास पोतनीस, आमदार रवींद्र वायकर, आमदार रमेश कोरगावकर उपस्थित होते.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/A-delegation-of-Shiv-Sena-Uddhav-Balasaheb-Thackeray-met-the-Assembly-Speaker</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 25 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अबब! साडेतीनशे विद्यार्थ्यांचे 'अक्षर सेम टू सेम' ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/three-and-a-half-hundred-students-wrote-Same-to-Same-in-12th-exam</link>
            <description>बोर्डाने आज बारावीचे निकाल जाहीर केले असून यावेळी 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षराच्या प्रकरणावर स्पष्टीकरणही दिलं. साडेतीनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत एकसारखे हस्ताक्षर आढळल्यानंतर बोर्डाकडून याची चौकशी केली गेली. या चौकशीत धक्कादायक अशी माहिती समोर आली. दरम्यान, मुलांनी हे हस्ताक्षर आमचे नसल्याचंही सांगितलं आहे. त्यामुळे हे विद्यार्थी दोषी नाहीत असं बोर्डाने म्हटलंय.
त्यांना वेगळ्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-25/_ .png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बोर्डाने आज बारावीचे निकाल जाहीर केले असून यावेळी 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षराच्या प्रकरणावर स्पष्टीकरणही दिलं. साडेतीनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत एकसारखे हस्ताक्षर आढळल्यानंतर बोर्डाकडून याची चौकशी केली गेली. या चौकशीत धक्कादायक अशी माहिती समोर आली. दरम्यान, मुलांनी हे हस्ताक्षर आमचे नसल्याचंही सांगितलं आहे. त्यामुळे हे विद्यार्थी दोषी नाहीत असं बोर्डाने म्हटलंय.
त्यांना वेगळ्या हस्ताक्षरातील उत्तरांचे गुण मिळणार नाहीत असेही बोर्डाने स्पष्ट केले. हस्ताक्षर घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्याचीही प्रकिया सुरू आहे. याबाबत विभागीय सचिव विजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
बारावीच्या निकालात छत्रपती संभाजीनगरच्या बारावीच्या भौतिक शास्त्र पेपरच्या एकसारख्या हस्ताक्षर प्रकरणात बोर्डाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलाय. 372 विद्यार्थ्यांचे निकाल बोर्डाने जाहीर केले आहेत. प्राथमिक चौकशीत विद्यार्थ्यांचा दोष नाही या निष्कर्षापर्यंत बोर्डाची समिती आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना दोषी न धरता निकाल जाहीर करण्यात आलाय. तर या प्रकरणात अखेर पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय विभागीय बोर्डाने घेतला आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दोन शिक्षकांनीच 372 पेपर मध्ये लिहण्याचा हा प्रताप केला आहे. त्यांच्या विरोधात सोयगाव तालुक्यातील फरदापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बोर्डाकडून केला जातोय. मात्र या शिक्षकांनी या 372 पेपर मध्ये का लिहिले? कारण काय? याचं उत्तर पोलिसांच्या तपासातून पुढं येईल अशी माहिती बोर्डाने दिलीय. विद्यार्थ्यांनी जितकी उत्तरे लिहिली आहेत त्याचीच शहानिशा करून हे पेपर तपासण्यात आले आहेत आणि निकाल जाहीर करण्यात आलाय असंही बोर्डाने सांगितले.




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/three-and-a-half-hundred-students-wrote-Same-to-Same-in-12th-exam</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 25 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सुप्रसिद्ध अभिनेत्याने साठीत बांधली लग्नगाठ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/A-well-known-actor-tied-the-knot-in-Sahitya</link>
            <description>हिंदी आणि साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक म्हणून अभिनेते आशिष विद्यार्थी यांना ओळखलं जातं. या ज्येष्ठ अभिनेत्याने हिंदी, मराठी, तेलुगू, तामिळ, कन्नडा, इंग्लिश अशा जवळपास सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच अभिनेत्याच्या खाजगी आयुष्याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी लग्नगाठ बांधत सर्वानांच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-25/348903407_638296174435971_1274341902737072354_n-696x457.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हिंदी आणि साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक म्हणून अभिनेते आशिष विद्यार्थी यांना ओळखलं जातं. या ज्येष्ठ अभिनेत्याने हिंदी, मराठी, तेलुगू, तामिळ, कन्नडा, इंग्लिश अशा जवळपास सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच अभिनेत्याच्या खाजगी आयुष्याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी लग्नगाठ बांधत सर्वानांच सुखद धक्का दिला आहे. विशेष म्हणजे वयाच्या साठीत असणाऱ्या आशिष यांनी विवाह करत सर्वांनाच चकित केलं आहे.
नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, आशिष विद्यार्थी यांनी लग्न करत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. रिपोर्ट्सनुसार, आशिष यांनी आसाममधील प्रसिद्ध फॅशन इंटरप्रिटर असणाऱ्या रुपाली बरुआ यांच्याशी लग्न करत सर्वांनां खुशखबर दिली आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी कोलकत्तामधील एका क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लग्नगाठ बांधली आहे.
आशिष विद्यार्थी हे लोकप्रिय कत्थक डान्सर रेबा विद्यार्थी यांचे लेक आहेत. आशिष यांनी यापूर्वी राजोशी यांच्यासोबत लग्न केलं आहे. या लग्नामधून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. अभिनेत्याने अचानक दुसरं लग्न करत सर्वांनाच धक्का दिला आहे. रुपालीसोबत लग्नाबाबत बोलताना आशिष विद्यार्थी यांनी म्हटलंय, ‘आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणं ही एक विलक्षण भावना आहे. आम्ही कुटुंबाच्या उपस्थितीत सकाळी कोर्ट मॅरेज केलं आणि संध्याकाळी एक छोटंसं गेट टुगेदरसुद्धा केलं’
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/A-well-known-actor-tied-the-knot-in-Sahitya</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 25 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काँग्रेस नेते म्हणाले, …तर पाकिस्तानचे पंतप्रधान संसदेचे उद्घाटन करणार का? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-Congress-leader-said-will-the-Prime-Minister-of-Pakistan-inaugurate-the-Parliament</link>
            <description>काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी संसदेच्या उद्घाटनावर प्रतिक्रिया दिली आहे. नव्या संसदेचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान करणार नाहीत तर काय पाकिस्तानचे पंतप्रधान करतील काय?, असा प्रश्न आचार्य प्रमोद कृष्णम यांनी विचारला आहे.
भारताची संसद ही भारताच्या इतिहासाची परंपरा आहे. ती भाजपची परंपरा नव्हे. जर देशाच्या संसदेचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार नाही, </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-25/Modi-11.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी संसदेच्या उद्घाटनावर प्रतिक्रिया दिली आहे. नव्या संसदेचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान करणार नाहीत तर काय पाकिस्तानचे पंतप्रधान करतील काय?, असा प्रश्न आचार्य प्रमोद कृष्णम यांनी विचारला आहे.
भारताची संसद ही भारताच्या इतिहासाची परंपरा आहे. ती भाजपची परंपरा नव्हे. जर देशाच्या संसदेचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार नाही, तर काय पाकिस्तानचे पंतप्रधान येऊन ते करणार का? संसद,राष्ट्रपती भवन या सारख्या इमारती कोणत्याही पक्षाच्या मालकीच्या नाहीत. या इमारती देशाची संपत्ती आहेत. नरेंद्र मोदी यांच्या विचारांना विरोध केला पाहिजे. त्यांच्या निर्णयांचा विरोध केला पाहिजे. आम्ही सर्वजण मिळून तो करू. पण देशातील जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे. आम्हाला नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याचा अधिकार आहे. पण भारत देशाला विरोध करणं योग्य नाही, असं आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटलं आहे.
19 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. पंतप्रधनांनी या इमारतीचं उद्घाटन करू नये. तर राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं, अशी विरोधकांची मागणी आहे.
संजय राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रपती आणि संसद मिळून लोकशाही आणि पुढच्या प्रक्रिया सुरू होतात. मात्र आपण एक पॉलिटिकल इव्हेंट म्हणून राजकीय उत्सव साजरा करण्यासाठी प्रधानमंत्री याचा उद्घाटन करावं, असं भाजपने ठरवलं आहे. ते चुकीचं आहे. आमचा मुद्दा संविधानिक आणि नैतिकतेचा आहे. नवीन संसद भवन उभारला आनंद आहे. त्याचं उद्घाटन होतंय, याचा आनंदच आहे. मात्र या निमित्ताने देशाच्या संविधानावरती हल्ला होत आहे. पंतप्रधानांनी संसदेचं उद्घाटन करण्याला आमचा विरोध आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केलीय.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-Congress-leader-said-will-the-Prime-Minister-of-Pakistan-inaugurate-the-Parliament</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 25 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जय शाह यांनी दिले आशिया चषकासंबंधित मोठे अपडेट, BCCI देणार पाकिस्तानला झटका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Jai-Shah-gives-a-big-update-regarding-Asia-Cup-BCCI-will-give-a-blow-to-Pakistan</link>
            <description>आशिया चषक २०२३ कुठे खेळवला जाणार, याबाबत सातत्याने गोंधळ सुरू आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून या वनडे स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आहे. पण भारतीय संघ बराच काळ पाकिस्तानला गेलेला नाही. दोन्ही देशांमधील वादामुळे पुन्हा एकदा बीसीसीआयने पाकिस्तानला संघ पाठवण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत, पीसीबीने टूर्नामेंट २ ठिकाणी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, जेणेकरून टीम इंडिया विरुद्धचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित केले जातील. आशिया चषक २</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-05-25/unnamed (2).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आशिया चषक २०२३ कुठे खेळवला जाणार, याबाबत सातत्याने गोंधळ सुरू आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून या वनडे स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आहे. पण भारतीय संघ बराच काळ पाकिस्तानला गेलेला नाही. दोन्ही देशांमधील वादामुळे पुन्हा एकदा बीसीसीआयने पाकिस्तानला संघ पाठवण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत, पीसीबीने टूर्नामेंट २ ठिकाणी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, जेणेकरून टीम इंडिया विरुद्धचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित केले जातील. आशिया चषक २०२३ सप्टेंबरमध्ये होणार आहे. पण आता यावर जय शाह यांनी मोठे अपडेट दिले आहेत.

बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "आशिया चषक स्पर्धेच्या ठिकाणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आम्ही सध्या आयपीएलमध्ये व्यस्त होतो, पण श्रीलंका क्रिकेट, बांगलादेश आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे उच्चपदस्थ अधिकारी आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी येत आहेत. आम्ही चर्चा करू आणि योग्य वेळी अंतिम निर्णय घेऊ." असे जय शाह यांनी पीटीआयला सांगितले.

यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचे यजमान पाकिस्तानकडे आहे परंतु भारतीय क्रिकेट संघ केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय शेजारच्या देशात जाणार नाही, PCB चेअरमन नजम सेठी यांनी 'हायब्रीड मॉडेल' प्रस्तावित केले होते जेथे चार खेळ त्यांच्या देशात आयोजित केले जातील.

ACC च्या सूत्रांकडून असे कळले आहे की सेठी यांचे प्रस्तावित हायब्रीड मॉडेल ज्यामध्ये श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये चार प्राथमिक सामने खेळतील आणि भारत त्यांचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळतील, ACC ने कोणतीही औपचारिक विधान केली नसली तरी एक व्यवहार्य उपाय दिसतो. पीसीबीला भारत-पाकिस्तानचे हे दोन सामने दुबईत खेळवायला हवे असले तरी हे दोन सामने श्रीलंकेत होणार आहेत.

ळालेल्या माहितीनुसार, एसीसीचे प्रमुख जय शाह कार्यकारी मंडळाची बैठक बोलावतील, जिथे या संदर्भात अंतिम घोषणा केली जाईल. पीसीबीला भारताविरुद्ध तटस्थ ठिकाणी खेळण्यास कोणतीही अडचण नाही. आशिया कप १ ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Jai-Shah-gives-a-big-update-regarding-Asia-Cup-BCCI-will-give-a-blow-to-Pakistan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 25 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खेळता-खेळता स्मशानभूमीजवळच्या विहिरीपाशी गेला, साडेचार वर्षांच्या चिमुरड्यासोबत अनर्थ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/mishap-with-a-four-and-a-half-year-old-child</link>
            <description>जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या मोहाडी येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. खेळताना सार्वजनिक विहिरीत पडून साडेचार वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दिशांत अजय गोवर्धने (वय ४ वर्ष ६ महिने, रा. मखमलाबाद रोड, मधुबन क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-25/unnamed (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या मोहाडी येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. खेळताना सार्वजनिक विहिरीत पडून साडेचार वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दिशांत अजय गोवर्धने (वय ४ वर्ष ६ महिने, रा. मखमलाबाद रोड, मधुबन कॉलनी, पंचवटी) हा चिमुरडा मोहाडी येथे आलेला होता. यावेळी खेळता खेळता मोहाडी गावच्या स्मशानभूमी परिसरातील सार्वजनिक विहिरीजवळ तो गेला असता अनवधानाने पाण्यात पडला.


दरम्यान विहिरीच्या खोल पाण्यात पडल्याने दिशांतचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी बापू गोवर्धने यांनी दिंडोरी पोलिसांना माहिती कळवली. दिंडोरी पोलीस ठाण्यात दिशांतच्या आकस्मिक मृत्यूची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या घटनेने गोवर्धने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अवघ्या साडेचार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


दोन दिवसांपूर्वीच इगतपुरी तालुक्यात पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. परिवारासह कपडे धुण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय बालकाचा आंघोळ करताना दारणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात साडेचार वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


गेल्या दोन दिवसात बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/mishap-with-a-four-and-a-half-year-old-child</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 25 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नविन संसद उद्घाटन प्रकरण आता सुप्रीम कोर्टात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/New-Parliament-inauguration-case-now-in-Supreme-Court</link>
            <description>पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्धाटन करणार आहेत. दरम्यान या सोहळ्यावरुन राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता हा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे.


आतापर्यंत १९ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-25/murmu-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्धाटन करणार आहेत. दरम्यान या सोहळ्यावरुन राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता हा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे.


आतापर्यंत १९ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या पक्षांमध्ये काँग्रेस, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम), आप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), समाजवादी पक्ष, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची, आरएलडी, टीएमसी, जेडीयू, NCP, सीपीआय(एम) यांचा समावेश आहे. ), RJD, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (MDMK) या पक्षांनी विरोध दर्शवला आहे.


https://twitter.com/barandbench/status/1661634216004550656


या इमारीतचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. परंतु त्यांच्या हस्ते उद्घानट करु नये, त्यांच्याऐवजी राष्ट्रपतींनी उद्घाटन करावं, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. अशातच, ४ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्धाटन सोहळ्याला पाठिंबा दर्शवला आहे.


पंजाबमधील राजकीय पक्ष अकाली दल सहभागी होणार आहे. त्याशिवाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा YSRCP पक्षही उद्धाटन सोहळ्याला उपस्थित असणार आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यादेखील नवीन संसद भवनाच्या वास्तू उद्धाटन सोहळ्याला हजर राहतील.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/New-Parliament-inauguration-case-now-in-Supreme-Court</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 25 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १२ वी चा निकाल जाहीर; मुली ठरल्या अव्वल, या तारखेला मिळणार गुणपत्रिका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Girls-have-topped-the-class-12-msbshse-result-mark-sheet-will-be-available-on-June-5th</link>
            <description>महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा राज्यनिहाय निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यंदा बारावीमध्ये कोकण मंडळाने बाजी मारत सर्वाधिक टक्केवारी मिळवली आहे. तर नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बारावीच्या परिक्षेत बाजी मारली आहे.
यावर्षी परीक्षेदरम्यान राज्यभरत कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. त्यामुळे राज्याचा एकूण निकाल हा 91.25 टक्के</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-25/image (60).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा राज्यनिहाय निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यंदा बारावीमध्ये कोकण मंडळाने बाजी मारत सर्वाधिक टक्केवारी मिळवली आहे. तर नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बारावीच्या परिक्षेत बाजी मारली आहे.
यावर्षी परीक्षेदरम्यान राज्यभरत कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. त्यामुळे राज्याचा एकूण निकाल हा 91.25 टक्के लागला आहे. तर गेल्या वर्षीपेक्षा 2.97 टक्क्यांनी निकाल घसरला आहे. यावर्षी परीक्षेला 14 लाख 28 हजार 194 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी करण्यात आलेली होती. यातील 14 लाख 16 हजार 371 प्रत्यक्ष विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यांतील 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बारावीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली असून, मुलींचा निकाल 93.73 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 89.14 टक्के इतका लागला आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 4.59 टक्के अधिक मुली यावर्षी उत्तीर्ण झाल्या आहेत.
यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती. त्यामुळे विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला असून मुंबईचा निकाला 88.13 टक्के लागला आहे. तर 154 विषयांपैकी 23 विषयांचा 100 टक्के निकाल लागला आहे.
05 जूनला महाविद्यालयात मिळणार गुणपत्रिका
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या. पण त्यानंतर विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रतिक्षा होती ती निकालाची. निकालाची तारीख उद्याची असल्याने उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Girls-have-topped-the-class-12-msbshse-result-mark-sheet-will-be-available-on-June-5th</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आशिष देशमुखांची काँग्रेसमधून हकालपट्टी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Ashish-Deshmukh-expelled-from-Congress</link>
            <description>काँग्रेस नेते माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली आहे. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले आहेत. आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते. तेच देशमुख यांच्या अंगलट आले.
महाराष्ट्र प्रदेश काँ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-24/ashish-deshmukh-facebook-1126930-1657882642.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[काँग्रेस नेते माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली आहे. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले आहेत. आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते. तेच देशमुख यांच्या अंगलट आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं, ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने 5 मार्च 2023 रोजीच्या पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीसला 9 एप्रिल 2023 रोजीच्या आपल्यामार्फत मिळालेल्या उत्तरावर समितीने चर्चा केली आहे. आपण आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात.’
‘आपण केलेल्या पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णय घेतला आहे’, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णय देताना म्हटले आहे.
‘या आदेशाद्वारे पक्षविरोधी कारवायांमुळे आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरुन पुढील सहा वर्षाकरिता तात्काळ निष्कासित करण्यात येत आहे,’ असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Ashish-Deshmukh-expelled-from-Congress</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महत्वाची बातमी! बारावीचा निकाल उद्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Important-news!-12th-result-tomorrow</link>
            <description>महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बारावीचा निकाल उद्या म्हणजेच 25 मे रोजी लागणार आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-24/Maharashtra-Board-12th-Result01.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बारावीचा निकाल उद्या म्हणजेच 25 मे रोजी लागणार आहे. दुपारी दोन वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे.
या संकेतस्थळावर पहा निकाल
mahresult.nic.in
https://hsc.mahresults.org.in
https://hscresult.mkcl.org
पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी मार्च महिन्यात दहावी बारावीची परीक्षा झाली होती. कोरोनानंतरची ही पहिलीची परीक्षा होती म्हणून यावेळी कॉपीमुक्त नांदेड पॅटर्न राबवण्यात आला होता. त्यामुळे कापी हा प्रकार कमी झाल्याचे पाहायला मिळाले. परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांनीही योग्य वेळेत उत्तर पत्रिकांची तपासणी केली. यामुळे आता उद्या म्हणजेच 25 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.





 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Important-news!-12th-result-tomorrow</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आंतरराष्ट्रीय न्यायिक परिषदेत न्या. भूषण गवई यांच्याकडे भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/In-the-International-Judicial-Conference-Bhushan-Gavai-headed-the-Indian-delegation</link>
            <description>न्यूयॉर्क येथे आयोजित इंटरनॅशनल ज्युडिशियल डिस्प्यूट रिझोल्युशन नेटवर्क (जेडीआरएन) परिषदेमध्ये विदर्भाचे सुपुत्र असलेले सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती दीपांकर दत्ता सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये न्या. गवई भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करीत आहेत. परिषदेत संबोधित करताना न्या. गवई यांनी भारतातील प्रभावी न्यायव्यवस्थेची जगाला ओळख करून दिली.


इंटरनॅशनल ज्युडिशियल डिस्प्यूट रिझोल्युशन नेटवर्क परिषदे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-24/WhatsApp Image 2023-05-22 at 11.06.54 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[न्यूयॉर्क येथे आयोजित इंटरनॅशनल ज्युडिशियल डिस्प्यूट रिझोल्युशन नेटवर्क (जेडीआरएन) परिषदेमध्ये विदर्भाचे सुपुत्र असलेले सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती दीपांकर दत्ता सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये न्या. गवई भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करीत आहेत. परिषदेत संबोधित करताना न्या. गवई यांनी भारतातील प्रभावी न्यायव्यवस्थेची जगाला ओळख करून दिली.


इंटरनॅशनल ज्युडिशियल डिस्प्यूट रिझोल्युशन नेटवर्क परिषदेचे १८ मे २०२३ रोजी उद्घाटन झाले. १८ आणि १९ मे रोजी झालेल्या उद्घाटनीय सत्रात न्या. भूषण गवई यांनी संबोधित केले. या परिषदेमध्ये भारतासह अमेरिका ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, इंग्लंड आणि वेल्स, आयरलँड इत्यादी देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. न्या. भूषण गवई यांनी त्यांच्या संबोधनात आंतरराष्ट्रीय न्यायिक प्रतिनिधींना भारतीय न्यायव्यवस्थेची रचना व न्यायदानाकरिता राबविल्या जात असलेल्या विविध प्रभावी उपक्रमांची ओळख करून दिली. भारतीय पंचायत संस्कृतीमध्ये मध्यस्थी आणि तडजोडीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोणताही वाद आपसी सामंजस्याने सोडविण्याला या संस्कृतीमध्ये प्राधान्य दिले जाते. या न्यायिक तत्त्वावर न्या. भूषण गवई यांनी विस्तृतपणे मार्गदर्शन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशामध्ये न्यायालयाबाहेर वाद मिटविण्याची संकल्पना रुजविण्यात अमूल्य योगदान दिले आहे. न्या. गवई यांनी याविषयीही माहिती दिली. तसेच देशातील विधी सेवा प्राधिकरणे सर्वोच्च न्यायालय ते कनिष्ठ न्यायालयापर्यंत गरजू पक्षकारांना योग्य न्याय मिळावा, यासाठी प्रशंसनीय कार्य करीत आहे. विधी सेवा प्राधिकरणांच्या माध्यमातून राबविला जात असलेला लोक न्यायालय उपक्रम ऐतिहासिक ठरत आहे.


लोक न्यायालयामुळे दरवर्षी देशातील हजारो प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली निघत आहेत. त्यामुळे तडजोडयोग्य प्रलंबित प्रकरणांचा भार कमी होऊन महत्त्वाच्या प्रकरणांना वेळ देणे शक्य होत आहे, याकडे देखील न्या. गवई यांनी लक्ष वेधले. 




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/In-the-International-Judicial-Conference-Bhushan-Gavai-headed-the-Indian-delegation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्वाचे सर्वेक्षण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Important-survey-regarding-2024-Lok-Sabha-elections</link>
            <description>लोकसभा निवडणुकीला आता जवळपास एक वर्ष उरले आहे. अशा परिस्थितीत सत्तेला 9 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासोबतच भाजपने पुढील निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, लोकनिती-सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज ने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेबाबत एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर 10 ते 19 मे दरम्यान 19 राज्यांमध्ये करण्यात आलं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-24/LS election 2019.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लोकसभा निवडणुकीला आता जवळपास एक वर्ष उरले आहे. अशा परिस्थितीत सत्तेला 9 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासोबतच भाजपने पुढील निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, लोकनिती-सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज ने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेबाबत एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर 10 ते 19 मे दरम्यान 19 राज्यांमध्ये करण्यात आलं. कर्नाटकात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी पीएम मोदींच्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम झालेला नाही, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. पंतप्रधान मोदींची (PM Modi) लोकप्रियता कायम आहे.
पंतप्रधान मोदींना जनतेची पहिली पसंती
या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आला होता की, आज निवडणुका झाल्या तर देशाचा पंतप्रधान कोण होणार? सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 43 टक्के लोकांनी सांगितलं की, जर आज निवडणुका झाल्या तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी त्यांची पहिली पसंती असतील. पीएम मोदींनंतर लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आपली पसंती असल्याचं सांगितलं. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 27 टक्के लोकांनी त्यांना राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाहायचं असल्याचं सांगितलं.
सर्वेक्षणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 4-4 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर अखिलेश यादव (3 टक्के), नितीश कुमार (1 टक्का) आणि 18 टक्के लोकांनी इतरांची नावं घेतली आहेत. 2019 आणि 2023 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे आकडे पंतप्रधान मोदींच्या (44 ते 43 टक्के) लोकप्रियेत काहीशी घट दाखवत आहेत.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे 43 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए (नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स) सलग तिसऱ्यांदा विजयी झाली पाहिजे, तर 38 लोक या मताच्या विरोधात आहेत. आज निवडणुका झाल्या तर ते भाजपला मतदान करतील, असं सुमारे 40 टक्के लोकांचं म्हणणं आहे. तसेच, 28 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, ते भाजपला मतदान करतील.
 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Important-survey-regarding-2024-Lok-Sabha-elections</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काकांच्या अंत्यविधीहून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर चौघा भावांचा अपघाती मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Four-brothers-died-accidentally-on-the-Samriddhi-Highway</link>
            <description>दोन दिवसांपूर्वी तेलंगणा येथे काकांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून सुरतकडे जाणाऱ्या भावंडांवर काळाने घाला घातला. चारचाकी कार चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला. यात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले. ही घटना बुधवार दि.२४ रोजी पहाटे तीन वाजता समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे करमाड- शेकटा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-24/chhatrapati-sambhajinagar-accident-four-cousins-death-100467463.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दोन दिवसांपूर्वी तेलंगणा येथे काकांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून सुरतकडे जाणाऱ्या भावंडांवर काळाने घाला घातला. चारचाकी कार चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला. यात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले. ही घटना बुधवार दि.२४ रोजी पहाटे तीन वाजता समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे करमाड- शेकटा गावाजवळ घडली.


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, संजय राजणभाई गौड वय ४३, कृष्णा राजणभाई गौड वय ४४, श्रीनिवास रामू गौड वय ३८, सुरेशभाई गौड वय ४१ (सर्व रा. लेफ सिटी करडवा, सुरत, गुजरात) असे अपघातात मयत झालेल्या चौघा चुलत भावंडांची नावे आहेत.


गौड कुटुंबीय सुरत येथे कपड्याचा व्यवसाय करतात. गौड कुटुंबातील एका वयोवृद्ध व्यक्तीचा तेलंगणा येथे मृत्यू झाला होता. काकांच्या अंत्यविधीसाठी चारही भावंडं अर्टिगा या चारचाकी वाहनाने गेले होते. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून चारही भावंडं घवू सुरतकडे निघाले होते.


दरम्यान करमाड - शेकटा येथील समृद्धी महामार्गावर गौड कुटुंबियांच्या वाहन चालकांचे नियंत्रण सुटले. डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी भरधाव वेगात असलेली चारचाकी दुभाजकावर धडकली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याने अखेरचा श्वास घेतला. गाडीत मागे बसलेला मुलगा अपघातातून बचावला आहे. दरम्यान या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.


या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Four-brothers-died-accidentally-on-the-Samriddhi-Highway</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ UPSC परीक्षेत महाराष्ट्रातील ७० उमेदवार उत्तीर्ण, टॉपर्समध्ये मराठी टक्का घटला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/70-candidates-from-Maharashtra-passed-in-UPSC-exam</link>
            <description>केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०२२मधील परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला असून राज्यातील ७०हून अधिक उमेदवारांनी या परीक्षेत यश मिळविले आहे. मात्र टॉप रँकमध्ये मराठी टक्का घटला आहे. राज्यातील अंदाजे ७ उमेदवार पहिल्या शंभरात आले आहेत. तर आयएएस, आयएफएस आणि आयपीएस या केडरमध्ये निवड होण्यासाठी राज्यातील सुमारे २७ उमेदवार पात्र झाल्याचे दिसून येत आहे.


यंदा यूपीएससी परीक्षेत देशभरातून इशिता किशोरे हिने प्रथम क्रमांक पटकाविण्याचा मान मिळविला. त्यापाठोपाठ पुढील चार क्रमांकांवर तरुणींनी वरचष्मा राखला आहे. राज्यातून कश्मिरा संख्ये हिने प्रथम क्रमांक मिळविला असून देशात तिने २५ वा क्रमांक पटकाविला आहे. अंकिता पुवारने देशभरात २८वा क्रमांक, रुचा कुलकर्णीने ५४वा क्रमांक, आदिती वषर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-24/unnamed.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०२२मधील परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला असून राज्यातील ७०हून अधिक उमेदवारांनी या परीक्षेत यश मिळविले आहे. मात्र टॉप रँकमध्ये मराठी टक्का घटला आहे. राज्यातील अंदाजे ७ उमेदवार पहिल्या शंभरात आले आहेत. तर आयएएस, आयएफएस आणि आयपीएस या केडरमध्ये निवड होण्यासाठी राज्यातील सुमारे २७ उमेदवार पात्र झाल्याचे दिसून येत आहे.


यंदा यूपीएससी परीक्षेत देशभरातून इशिता किशोरे हिने प्रथम क्रमांक पटकाविण्याचा मान मिळविला. त्यापाठोपाठ पुढील चार क्रमांकांवर तरुणींनी वरचष्मा राखला आहे. राज्यातून कश्मिरा संख्ये हिने प्रथम क्रमांक मिळविला असून देशात तिने २५ वा क्रमांक पटकाविला आहे. अंकिता पुवारने देशभरात २८वा क्रमांक, रुचा कुलकर्णीने ५४वा क्रमांक, आदिती वषर्णे हिने ५७वा क्रमांक, दीक्षिता जोशी हीने ५८वा क्रमांक, श्री मालिये याने ६०वा क्रमांक, वसंत दाभोळकर याने ७६वा क्रमांक पटकाविला आहे.


यूपीएससीकडून गेल्या वर्षी जूनमध्ये पूर्व परीक्षेसाठी ११ लाख ३५ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील ५ लाख ७३ हजार उमेदवारांनी पूर्व परीक्षा दिली होती. तर मुख्य परीक्षेसाठी १३ हजार ९० उमेदवार पात्र ठरले होते. त्यातून व्यक्तिमत्त्व परीक्षेसाठी २ हजार ५२९ जण पात्र ठरले होते. त्यातून ९३३ जणांची निवड यूपीएससीने केली आहे. यातून एकूण १८० जणांची आएएस, ३८ जणांची आयएफएस, तर २०० जणांची आयपीएस साठी केडरसाठी निवड करण्यात आली आहे.


'यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील सुमारे १२ टक्के उमेदवारांनी यश मिळविले. मात्र टॉप रँकमध्ये महाराष्ट्रातील मुलांची संख्या कमी आहे. ही चिंतेची बाब आहे. मराठी मुले टॉप रँकमध्येही यावीत यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे,' असे मत चाणक्य मंडलचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी मांडले.


मुलींची बाजी


केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यूपीएससी पहिल्या चारमध्ये मुलींचा डंका आहे. तर पहिल्या २५ मध्ये १४ मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या २५ मध्ये ११ मुलांचा समावेश आहे. तर देशपातळीवर यूपीएससी परीक्षेत ९३३ उमेदवारांपैकी ३२० मुलींनी बाजी मारली आहे. तर ६१३ मुलांनी यश संपादन केले आहे.


ग्रँट मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचे यश


मुंबईतील जे जे रुग्णालय आणि ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतलेल्या सुमेध जाधव या तरुणाने यूपीएससी परीक्षेत तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविले. त्याने ६८७वा रँक पटकावला. सुमेध मुळचा यवतमाळचा रहिवासी आहे. तो सध्या पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो. त्याचे आईवडील शिक्षक आहेत. यंदा तिसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले. या यशामुळे आनंद झाला आहे. मात्र आयएएसपदी निवड न झाल्यास आणखी तयारी करून पुन्हा परीक्षा देईन, असे त्याने सांगितले. एमबीबीएसचा अभ्यास करत असताना यूपीएससीचा अभ्यास करता आला नाही. २०१९मध्ये यूपीएससीची परीक्षा उतीर्ण झाल्यावर वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी करत यूपीएससीची तयारी केली. पहिल्या प्रयत्नावेळी मुलाखतीपर्यंत पोहोचलो. मात्र अंतिम यादीत स्थान मिळाले नाही. त्यानंतर रोज ८ ते १० तास अभ्यास करून हे यश मिळविले, असेही त्याने नमूद केले.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/70-candidates-from-Maharashtra-passed-in-UPSC-exam</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महिला अत्याचाराच्या सर्वाधिक तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातून: रुपाली चाकणकर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Most-complaints-of-women-abuse-from-Chief-Minister-Thane-district-Rupali-Chakankar</link>
            <description>गेल्या काही दिवसांत राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सतत समोर येत आहे. अशातच राज्यातील सर्वाधिक महिला अत्याचाराच्या तक्रारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातून आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. महिला आयोगाकडून ठाणे जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी जनसुनावणी देखील आयोजित करण्यात आली होती. ज्यात एकूण 174 महिलांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या असून ठाण्यातून आलेल्या तक्रारी राज्यातील सर्वाधिक तक्रारी असल्याचं चाकणकरांनी म्हटले आहे.


राज्य महिला आयोगाच्या 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतर्गत मंगळवारी ठाणे जिल्ह्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/UttarMaharashtra/2023-05-24/rupali-chakankar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गेल्या काही दिवसांत राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सतत समोर येत आहे. अशातच राज्यातील सर्वाधिक महिला अत्याचाराच्या तक्रारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातून आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. महिला आयोगाकडून ठाणे जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी जनसुनावणी देखील आयोजित करण्यात आली होती. ज्यात एकूण 174 महिलांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या असून ठाण्यातून आलेल्या तक्रारी राज्यातील सर्वाधिक तक्रारी असल्याचं चाकणकरांनी म्हटले आहे.


राज्य महिला आयोगाच्या 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतर्गत मंगळवारी ठाणे जिल्ह्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही सुनावणी झाली. दरम्यान, यावेळी समुपदेशक, पोलीस, विधी अधिकारी यांचा सहभाग असलेले 5 पॅनल तयार करून एकाच वेळी एकुण 174 तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.


या सुनावणीनंतर माध्यमांना माहिती देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, महिला आयोगाच्या वतीने ठाणे शहर आणि ग्रामीण भागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या जनसुनावणीच्या निमित्ताने एकूण 174 तक्रारदार आपल्या तक्रारी घेऊन आल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक 116 कौटुंबिक समस्या असल्याच्या तक्रारी होत्या. सामजिक समस्या 18, मालमत्ता संबधीत 09, कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार 05 आणि इतर 26 अशा एकूण 174  तक्रारी आल्या होत्या. राज्यात फिरताना आढाव घेणारा हा माझा 24 वा जिल्हा असून, या 24 जिल्ह्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक तक्रारी ठाणे जिल्ह्यातून आल्याचं चाकणकर यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, यात कौटुंबिक समस्यांच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचं देखील चाकणकर म्हणाल्या.


वेगवेगळ्या विभागाचा देखील आढावा घेण्यात आला


पुढे बोलताना त्या म्हणाल्यात की, जनसुनावणीवेळी आलेल्या तक्रारीचं जागच्या जागी नीपटारा करण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी महिला आयोगाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. आज झालेल्या जनसुनावणीवेळी 5 पॅनल तयार करून एकाच वेळी एकुण 174 तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. तसेच यावेळी वेगवेगळ्या विभागाचा देखील आढावा घेण्यात आला आल्याचं देखील चाकणकर म्हणाल्या.


महिलांसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध...


दरम्यान, यावेळी बोलताना, फक्त पुणे जिल्हाच नव्हे तर राज्यातच गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटना वाढताना पाहायला मिळत आहे. यासाठी आपण टोल फ्री क्रमांकाची सोय केली आहे. ज्यात 112, 110 आणि 191 टोल क्रमांकांचा समावेश आहे. मात्र याबाबत मोठ्याप्रमाणावर जनजागृती झालेली नाही. तर महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस, प्रशासनासह नागरिक म्हणून आपली सर्वांची देखील तेवढीच जबाबदारी असल्याचं चाकणकर म्हणाल्यात.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Most-complaints-of-women-abuse-from-Chief-Minister-Thane-district-Rupali-Chakankar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ UPSC परीक्षेत राज्यातील ७० हुन अधिक उमेदवार यशस्वी;मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/More-than-70-candidates-from-the-state-are-successful-in-UPSC-exam-CM-congratulated</link>
            <description>केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. राज्यातून डॉ. कश्मिरा संखे प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकावला आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2022 च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 7 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे.

यात (25) कश्मिरा संखे, (28) अंकिता पुवार, (54) रूचा कुलकर्णी, (57) आदिती वषर्णे, (58) दिक्षिता जोशी, (60) श्री मालिये, (76) वसंत दाभोळकर, (112) प्रतिक जरड, (127) जान्हवी साठे, (146) गौरव कायंडे पाटील, (183) ऋषिकेश शिंदे, (214) अर्पिता ठुबे, (218) सोहम मनधरे, (265) दिव्या गुंडे, (266) तेजस अग्निहोत्री, (277) अमर राऊत, (278) अभिषेक दुधाळ, (281) श्रुतिषा पाताडे, (287) स्वप्निल पवार, (310) हर्ष मंडलिक, (348) हिमांषु सामंत, (349) अनिकेत हिरडे, (370) संकेत गरूड, (380) ओमकार गुंडगे (393) परमानंद दराडे, (396) मंगेश खिल्लारी, (410) रेवैया डोंगरे (445) सागर खरडे, (452) पल्लवी सांगळे (463) आशिष पाटील, (470) अभिजित पाटील, (473) शुभाली परिहार, (493) शशिकांत नरवडे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-24/image (59).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. राज्यातून डॉ. कश्मिरा संखे प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकावला आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2022 च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 7 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे.

यात (25) कश्मिरा संखे, (28) अंकिता पुवार, (54) रूचा कुलकर्णी, (57) आदिती वषर्णे, (58) दिक्षिता जोशी, (60) श्री मालिये, (76) वसंत दाभोळकर, (112) प्रतिक जरड, (127) जान्हवी साठे, (146) गौरव कायंडे पाटील, (183) ऋषिकेश शिंदे, (214) अर्पिता ठुबे, (218) सोहम मनधरे, (265) दिव्या गुंडे, (266) तेजस अग्निहोत्री, (277) अमर राऊत, (278) अभिषेक दुधाळ, (281) श्रुतिषा पाताडे, (287) स्वप्निल पवार, (310) हर्ष मंडलिक, (348) हिमांषु सामंत, (349) अनिकेत हिरडे, (370) संकेत गरूड, (380) ओमकार गुंडगे (393) परमानंद दराडे, (396) मंगेश खिल्लारी, (410) रेवैया डोंगरे (445) सागर खरडे, (452) पल्लवी सांगळे (463) आशिष पाटील, (470) अभिजित पाटील, (473) शुभाली परिहार, (493) शशिकांत नरवडे, (495) दीपक यादव, (517) रोहित करदम, (530) शुभांगी केकण, (535) प्रशांत डगळे, (552)  लोकेश पाटील, (558)  ऋत्विक कोट्टे, (560) प्रतिक्षा कदम, (563) मानसी साकोरे, (570) सैय्यद मोहमद हुसेन, (580) पराग सारस्वत, (581) अमित उंदिरवडे, (608) श्रुति कोकाटे, (624) अनुराग घुगे, (635) अक्षय नेरळे, (638) प्रतिक कोरडे, (648) करण मोरे, (657) शिवम बुरघाटे, (663) राहुल अतराम, (665) गणपत यादव, (666) केतकी बोरकर, (670) प्रथम प्रधान, (687) सुमेध जाधव, (691)  सागर देठे, (693) शिवहर मोरे, (707) स्वप्निल डोंगरे, (717) दिपक कटवा, (719) राजश्री देशमुख, (750) महाऋद्र भोर, (762) अकिंत पाटील, (790) विक्रम अहिरवार, (792) विवेक सोनवणे, (799) स्वप्निल सैदाने, (803) सौरभ अहिरवार, (828) गौरव अहिरवार, (844) अभिजय पगारे, (861) तुषार पवार, (902) दयानंद तेंडोलकर, (908) वैषाली धांडे, (922)  निहाल कोरे.

एक नजर निकालावर

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली.  जानेवारी-मे 2023 दरम्यान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 933  उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये खुला (ओपन) गटातून –345, आर्थिक मागास प्रवर्गातून  (ईडब्ल्यूएस) 99, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) – 263, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 154, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 72  उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 41  दिव्यांग उमेदवारांचा (14 ऑर्थोपेडिकली अपंग, 07 दृष्टीहीन, 12 श्रवणदोष आणि 08 एकाधिक अपंग) समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 178 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List)  तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट- 89, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 28,  इतर मागास वर्ग -52, अनुसूचित जाती- 05, अनुसूचित जमाती-04  उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 75, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –45, अनुसूचित जाती (एस.सी.) – 29, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13  जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – 38 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 15, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 04,  इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 06, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 83,  आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20,  इतर मागास प्रवर्गातून – 53, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 31, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 13  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 473 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 201, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)  45 , इतर मागास प्रवर्गातून – 122, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 69 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –36  उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 131   जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 60, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)  12 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 33, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 19   तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 07 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण  933 उमेदवारांपैकी 613 पुरुष आणि 320 महिलांची विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी आयोगाने शिफारस केली आहे, तर 101 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची  असेल.

निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/More-than-70-candidates-from-the-state-are-successful-in-UPSC-exam-CM-congratulated</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ RTMNU: खेलो इंडिया विद्यापीठ खेळांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना ध्वज प्रदान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Flag-distribution-to-players-selected-from-rtmnu-for-Khelo-India-University-Games</link>
            <description>मैदाने ही राष्ट्राची शक्तीस्थळे असल्याचे प्रतिपादन अधिसभा सदस्य वामनराव तुर्के यांनी केले. खेलो इंडिया विद्यापीठ खेळांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना ध्वजप्रदान सोहळा व्यवसाय प्रबंधन विभागाच्या सभागृहात मंगळवार, दिनांक २३ मे २०२३ रोजी पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि भारतीय खेळ प्राधिकरणाचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तुर्के बोलत होते.

ध्वज प्रदान सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य विजय मुनिश्वर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अधिसभा सदस्य वामनराव तुर्के, अधिसभा सदस्य डॉ. संजय चौधरी, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना तुर्के यांनी खेळाडूंना स्पर्धेकरिता जात असताना पूर्वी कशाप्रकारे प्रवास करावा लागत ह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-24/image (58).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मैदाने ही राष्ट्राची शक्तीस्थळे असल्याचे प्रतिपादन अधिसभा सदस्य वामनराव तुर्के यांनी केले. खेलो इंडिया विद्यापीठ खेळांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना ध्वजप्रदान सोहळा व्यवसाय प्रबंधन विभागाच्या सभागृहात मंगळवार, दिनांक २३ मे २०२३ रोजी पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि भारतीय खेळ प्राधिकरणाचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तुर्के बोलत होते.

ध्वज प्रदान सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य विजय मुनिश्वर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अधिसभा सदस्य वामनराव तुर्के, अधिसभा सदस्य डॉ. संजय चौधरी, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना तुर्के यांनी खेळाडूंना स्पर्धेकरिता जात असताना पूर्वी कशाप्रकारे प्रवास करावा लागत होता याची माहिती दिली. विद्यापीठाचे नावलौकिक करण्यासाठी स्पर्धेकरिता बाहेर जाणाऱ्या खेळाडूंना वातानुकूलित डब्यातून प्रवासाचे आरक्षण मिळावे म्हणून अधिसभेमध्ये ठराव मंजूर करून घेतल्याची माहिती दिली. शरीर सुदृढ असेल तर मन देखील सुदृढ राहते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देखील ग्रामगीता व त्यांच्या भजनातून खेळांविषयी प्रोत्साहित केले आहे.  महाराजांनी मैदानी स्पर्धांमधून तरुण तयार होत 'बलशाली भारत होवो' असे म्हटल्याचे सांगितले. संपूर्ण आयुष्यात केवळ विद्यार्थी दशेतच कमी दिवस आपल्या हातात असतात. त्याचा मेळ घालत यशाची प्राप्ती करावी लागते. ध्येय निश्चित असेल तरच यश प्राप्त होते.  आयुष्यात कोणतीच गोष्ट असाध्य नाही. आपणापासूनच सुरुवात झाल्यास आपला देश देखील बलशाली होईल, असे तुर्के म्हणाले.

विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रास्ताविक करताना संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ३८ खेळाडूंची खेलो इंडिया या स्पर्धेकरिता निवड झाली आहे. ३८ खेळाडू विविध ९ खेळांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सेल्फी पॉईंट बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना अधिसभा सदस्य डॉ. संजय चौधरी यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत अधिकाधिक पदके मिळविण्याचे आवाहन केले. टीम स्पिरीट दाखवून विद्यापीठाचा नवलौकिक वाढवावा असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषण करताना अर्जुन पुरस्कार प्राप्त विजय मुनिश्वर यांनी सरकारने खेळाडूंना आता आर्थिक कवच दिल्याची माहिती दिली. पूर्वी खेळाडूंना स्पॉन्सर शोधावे लागत होते. प्रत्येक खेळाडूंना आता चांगल्या सुविधा मिळत आहे. चांगला आहार मिळतो आहे. खेळ मंत्रालयाकडे भरपूर पैसा असून खेळाडूंनी या पैशाचा सदुपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात पुसद येथील महेश नाईक यांचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. नितीन जांगीटवार यांनी केले तर आभार डॉ. सोनाली शिरभाते यांनी मानले.

खेळाडूंना ध्वज प्रदान

उत्तर प्रदेशात पाच ठिकाणी होऊ घातलेल्या खेडो इंडिया विद्यापीठ खेळ स्पर्धेसाठी वैभव श्रीरामे या विद्यार्थ्याने विजय मुनिश्वर यांच्यासह प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यापीठाचा ध्वज स्वीकारला. या कार्यक्रमात खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जॅकेट प्रदान करण्यात आले. यामध्ये वैभव श्रीरामे, हर्षल चुटे, वैभव देशमुख, छकुली सेलोकार, कल्याणी चुटे, नुपूर बकाले सृष्टी शेंडे, भार्गवी रंभाड, पृथा डेकाटे, सोफिया सायमन, चैताली नायसे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांना जॅकेट देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन आदित्य सोनी यांनी केले. 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Flag-distribution-to-players-selected-from-rtmnu-for-Khelo-India-University-Games</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी बस सेवा सुरू करण्याच्या भाजपच्या या बड्या नेत्याच्या सूचना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/bjps-Bawankules-instructions-to-start-bus-service-for-student-travel</link>
            <description>
ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने नियमित बस सेवा सुरू करण्याच्या सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग नागपूरच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर विभागीय विभागीय नियंत्रक प्रल्हाद घुले, उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे, विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे, नीलेश धारगावे, संतोष शेगोकार व जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापकांकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-24/image (57).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने नियमित बस सेवा सुरू करण्याच्या सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग नागपूरच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर विभागीय विभागीय नियंत्रक प्रल्हाद घुले, उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे, विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे, नीलेश धारगावे, संतोष शेगोकार व जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापकांकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. लवकरच शाळा सुरू होणार असून ग्रामीण भागातून शिक्षणासाठी मोठ्या संख्येत विद्यार्थी मोठ्या गावांत, तालुक्याच्या ठिकाणी व नागपूर शहरात येतात. मात्र शाळा-महाविद्यालयांच्या वेळेवर अनेक मार्गावर बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो ही बाब निदर्शनास आणून दिली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळांच्या वेळेवर बस सेवा सुरू करण्याची गरज व्यक्त करीत बस सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले.

सावनेर मार्गावर धावणाऱ्या सर्व बसेस महादुला सव्हिर्स रोडने सुरू करून महादुला व कोराडी बसस्थानकावर थांबा द्यावा. सावनेर डेपोतून चिचोली-पाढूर्णा-वरूड बसगाडी सुरू करावी. भिवापूर, कुही, कन्हान, बेला, कांद्री या ठिकाणी बसस्थान बांधावे, नागपूर-कळमेश्वर-कोहळी-मोहपा-रामगिरी-चाकडोह-खैरी-डोरली (भिंगारे) यामार्गे बस सेवा सुरू करावी, नागपूर लोहगड बस सेवेमधील अडचणी दूर करून ती नियमित सुरू करावी अशा सूचना केल्या. बस स्थानकावर असणाऱ्या असुविधा दूर करून प्रवाशांना सर्व सोयी देण्याचा प्रयत्न करावा.

बससेची संख्या वाढविण्यासाठी प्रस्ताव द्या

नागपूर जिल्ह्यात ६०० बसेसची संख्या मागील वर्षांत कमी होऊन ४०० झाली असल्याचे यावेळी समोर आले. तर काटोल आगाराच्या बसगाड्यांची संख्या ७५ हून कमी होऊन ५५ झाली आहे, यामुळे नियमित ४९ फेऱ्या पूर्ण होत नसल्याचे सांगून ७५ बसेसचा कोटा पूर्ण करण्याची गरज आहे. तर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी बसगाड्यांची संख्या वाढवून पूर्ववत करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. हा प्रस्ताव सादर केल्यावर त्याचा पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी श्री बावनकुळे यांनी दिले. 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/bjps-Bawankules-instructions-to-start-bus-service-for-student-travel</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १० मिनिटांत जमा झाले शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे अनुदान - चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांना यश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Chandrasekhar-Bawankules-efforts-were-successful-in-10-minutes-farmers-got-crores-of-subsidy</link>
            <description>- २,३६२ खातेधारकांना ११.०६ कोटीचे प्रोत्साहन

महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान केवळ १० मिनिटात बॅंकेकडे वळते करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील २ हजार ३६२ लाभार्थ्यांच्या खात्यात ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन राशी मिळणार आहे. सोमवारी सायंकाळी बॅंकेच्या खात्यात ११ कोटी ६ लाख ७४ हजार २२१ रुपये बॅंकेच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.



नागपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा झाले नसल्याच्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आल्या होत्या. याची तातडी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-23/unnamed (5).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[- २,३६२ खातेधारकांना ११.०६ कोटीचे प्रोत्साहन

महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान केवळ १० मिनिटात बॅंकेकडे वळते करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील २ हजार ३६२ लाभार्थ्यांच्या खात्यात ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन राशी मिळणार आहे. सोमवारी सायंकाळी बॅंकेच्या खात्यात ११ कोटी ६ लाख ७४ हजार २२१ रुपये बॅंकेच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.



नागपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा झाले नसल्याच्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आल्या होत्या. याची तातडीने दखल घेत श्री बावनकुळे यांनी प्रोत्साहनपर अनुदान मिळवून दिले आहे.



सोमवारी बॅंकेच्या महाल येथील मुख्य कार्यालयात श्री बावनकुळे यांनी कर्जमाफी व प्रोत्साहन निधी याबाबतची माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. बॅंकेच्या अधिकाऱ्यांना अडचणींचा पाढाच वाचला. अडचणी समजून घेत बावनकुळे यांनी सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार व सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला व शेतकऱ्याच्या अडचणी सोडविण्यासाठी तातडीने प्रोत्साहन अनुदान जारी करण्याची विनंती केली.



यावर अतिरिक्त मुख्य सचिवांनी आजच अनुदान जारी केले जाणार असल्याचे सांगितले. काही वेळ बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांच्या समस्येबाबत बोलत असतानाच १० मिनिटांच्या आताच मध्यवर्ती बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदान बॅंकेकडे वळते करण्यात आल्याची बातमी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.आर. नाईक यांनी श्री बावनकुळे यांनी दिली.



आतापर्यंत २५९४ खातेधारकांना लाभ



२०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीत कर्ज घेऊन कोणतेही दोन वर्षे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची प्रोत्साहन राशी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या योजनेचे नागपूर जिल्ह्यातून ७,३७३ शेतकरी पात्र ठरले जहोते. तर मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे २,६५० पात्र खातेधारक प्रोत्साहनपर राशीच्या प्रतिक्षेत होते. त्यापैकी २३५ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ काही दिवसांपूर्वी मिळाला होता. सोमवारी श्री बावनकुळे यांच्या प्रयत्नाने २,३६२ खातेधारकांच्या खात्यात प्रोत्साहनपर राशी मंगळवारी जमा केली जाणार आहे. उर्वरित ५३ खातेधारकांना देखील तातडीने प्रोत्साहन राशी मिळावी यासाठी बॅंककडून पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती असल्याची माहिती नाईक यांनी दिली.



कर्जधारकांची समस्या सोडविणार



मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडे थकित असणाऱ्या कर्जाची माहिती देखील बावनकुळे यांनी घेतली. अशा शेतकऱ्यांच्या समस्या देखील सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची हमी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना व उपस्थित शेतकऱ्यांना श्री बावनकुळे यांनी दिली.



राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासणारे आहे. मागील मविआ सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असली तरी त्याची अमलबजावणी करण्याचे व  लाभ देण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच केले आहे. अर्थसंकल्पातून फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलेला प्रत्येक शब्द ते पाळतील.



-  चंद्रशेखर बावनकुळे ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Chandrasekhar-Bawankules-efforts-were-successful-in-10-minutes-farmers-got-crores-of-subsidy</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘फोडा व राज्य करा’ हेच काँग्रेसचे धोरण; पंतप्रधान नरेंद्र मोदी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Divide-and-rule-is-the-policy-of-Congress-said-by-prime-Minister-Narendra-Modi</link>
            <description> ‘‘ज्या लोकांना शांतता आणि विकास हवा असतो, तेथील जनता कॉंग्रेसला हद्दपार करते. समाजात शांतता असेल तर कॉंग्रेस स्वस्थ बसत नाही. देश जर विकासाच्या वाटेवर असेल तर कॉंग्रेसला हा विकास सहन होत नाही. कॉंग्रेसचे संपूर्ण राजकारण फोडा आणि राज्य करा या धोरणावरच चालते. कर्नाटकच्या जनतेने कॉंग्रेसचा हा भीषण चेहरा पाहिला आहे ’’, अस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-23/aa-Cover-b4sju6ll0vevc7u7h4t9kh4g15-20220208000941.Medi.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ ‘‘ज्या लोकांना शांतता आणि विकास हवा असतो, तेथील जनता कॉंग्रेसला हद्दपार करते. समाजात शांतता असेल तर कॉंग्रेस स्वस्थ बसत नाही. देश जर विकासाच्या वाटेवर असेल तर कॉंग्रेसला हा विकास सहन होत नाही. कॉंग्रेसचे संपूर्ण राजकारण फोडा आणि राज्य करा या धोरणावरच चालते. कर्नाटकच्या जनतेने कॉंग्रेसचा हा भीषण चेहरा पाहिला आहे ’’, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.


दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मुल्की शहरात आयोजित सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेस पक्ष हा शांतता आणि विकासाचा शत्रू आहे, असा आरोप केला. कॉंग्रेसकडून दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना अभय दिले जाते आणि लांगुलचालनाला प्रोत्साहन देते. कर्नाटकाने औद्योगिक आणि कृषी विकासाबरोबरच आरोग्य आणि शिक्षणात पहिल्या क्रमांकाचे राज्य व्हावे, असे आमचे प्रयत्न आहेत.


परंतु कॉग्रेसला काय हवे आहे? राज्यातील कॉंग्रेस हे कर्नाटकाला दिल्लीत असलेल्या एका शाही कुटुंबासाठी पहिल्या क्रमांकाचे एटीएम करु इच्छित आहे. प्रत्येक योजनेत ८५ टक्के कमिशन खाणारे कॉंग्रेस कर्नाटकाला खड्ड्यात नेईल, असा घणाघाती आरोप पंतप्रधानांनी केला.


आज संपूर्ण जग लोकशाही व्यवस्था आणि विकास पाहून भारताचे कौतुक करत आहेत. परंतु रिव्हर्स गिअर कॉंग्रेस जगभरात देशाची बदनामी करत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात देशाच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कारण मतांच्या अधिकारावर दिल्लीत मजबूत आणि स्थिर सरकार स्थापन केले आहे.


- नरेंद्र मोदी, पंतप्रधान


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Divide-and-rule-is-the-policy-of-Congress-said-by-prime-Minister-Narendra-Modi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आधी चरणस्पर्श अन् आता सर्वोच्च सन्मान; PM मोदींसाठी जगात पुरस्कारांचा धडाका! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Awards-for-PM-Modi-in-the-world</link>
            <description>भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पापुआ न्यू गिनी या देशाच्या दौऱ्यावर आहेत. या त्यांच्या भेटीदरम्यान PM मोदी यांच्या संन्मानांचा धडाका लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीने त्यांच्या वैश्विक नेतृत्वासाठी त्यांना 'कम्पेनियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी' हा देशाचा सर्वोच्च सन्मान देण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-23/pm-modi-seoul-price-ap.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पापुआ न्यू गिनी या देशाच्या दौऱ्यावर आहेत. या त्यांच्या भेटीदरम्यान PM मोदी यांच्या संन्मानांचा धडाका लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीने त्यांच्या वैश्विक नेतृत्वासाठी त्यांना 'कम्पेनियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी' हा देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे.


यानंतर आता लगेचच पापुआ न्यू गिनीने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' (Companion of the Order of Logohu) हा पुरस्कार प्रदान केला आहे.


पंतप्रधान मोदी यांना पॅसिफिक बेटांच्या देशांच्या एकतेसाठी आणि ग्लोबल साउथचे नेतृत्व केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे. पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान जेम्स मारापे यांनी नरेंद्र मोदी यांना 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' हा पुरस्कार प्रदान केला. पापुआ न्यू गिनीतील फार कमी अनिवासींना हा पुरस्कार मिळाला आहे.


https://twitter.com/ANI/status/1660518555862048769


याआधी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पापुआ न्यू गिनी येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले होते. जेम्स मारापे हे नरेंद्र मोदी यांच्या चक्क पाया पडल्याची चर्चा सगळीकडे होत आहे.या घटनेचा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Awards-for-PM-Modi-in-the-world</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ओळखपत्राशिवाय बँकेत दोन हजारांच्या बदलण्याला विरोध; प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Objection-to-change-of-two-thousand-in-bank-without-identity-card</link>
            <description>दोन हजार रुपयांच्या (2000 Rs Note) नोटांचं प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायलयात (Delhi High Court) पोहोचलं आहे. भाजपचे नेते अश्विन उपाध्याय यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये दोन हजारांच्या नोटा ओळखपत्राशिवाय बदलण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या नोटा बँकेमध्ये बदलून देणे हे तर्कहीन आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 चं उल्लंघन असल्याचं देखील म्हटलं आहे.


तसेच, यामध्ये आरबीआय (RBI) आणि एसबीआयला (SBI) संबंधित खात्यातच पैसे जमा करण्याचे निर्देश देण्याची देखील मागणी केली आहे. का</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-23/download (9).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दोन हजार रुपयांच्या (2000 Rs Note) नोटांचं प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायलयात (Delhi High Court) पोहोचलं आहे. भाजपचे नेते अश्विन उपाध्याय यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये दोन हजारांच्या नोटा ओळखपत्राशिवाय बदलण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या नोटा बँकेमध्ये बदलून देणे हे तर्कहीन आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 चं उल्लंघन असल्याचं देखील म्हटलं आहे.


तसेच, यामध्ये आरबीआय (RBI) आणि एसबीआयला (SBI) संबंधित खात्यातच पैसे जमा करण्याचे निर्देश देण्याची देखील मागणी केली आहे. कारण इतर कोणत्याही बँकेत जाऊन पैसे जमा करु शकणार नाही आणि यामुळे काळापैसा ठेवणाऱ्या लोकांपर्यंत सहज पोहोचता येईल. तसेच भ्रष्टाचार आणि अवैध मालमत्ता, उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असणाऱ्या लोकांविरधोत योग्य कारवाई करण्यात यावी, असे निर्देश देण्याची मागणी देखील या याचिकेमध्ये करण्यात आली आहे.


एसबीआयने दिले होते पत्र


भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्यानंतर बँकांना नोटा बदलण्यासाठी योग्य ती तयारी करता यावी यासाठी विशेष वेळ देण्यात आला आहे. त्यानुसार 23 मेपासून म्हणजेच, मंगळवारपासून नागरिकांना बँकेत जाऊन दोन हजारांच्या नोटा बदलता येतील. त्यासाठी कोणत्याही ओळखपत्राशिवाय नागरिकांना दोन हजारांच्या नोटा बदलून देण्याचे पत्र एसबीआयने त्यांच्या सर्व मुख्य कार्यलायांना पाठवले होते.


आरबीआयने हा निर्णय जाहीर केल्यानंतर नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे नागरिकांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी बँकांकडून वेळोवेळी नियमावली जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे स्टेट बँकेसोबत इतर सर्व बँका या नियमाचे पालन करतील, अशी माहिती देखील मिळाली होती. परंतु आता याच विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.  


आरबीआयने नागरिकांना उपलब्ध करुन दिले पर्याय


आरबीआयने नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी बरेच पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच याबाबत आरबीआयकडून कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाही आहेत. आरबीआयने बँकांना नियम बनवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तसेच तुम्ही एका वेळी दोन हजारांच्या नोटा या वीस हजारापर्यंत बदलू शकता. हे पैसे तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यात जमा करु शकता किंवा बँकेतून नोटा बदलून घेऊ शकता. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून न जाण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Objection-to-change-of-two-thousand-in-bank-without-identity-card</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रक्तदान श्रेष्ठदान: भाजयुमोच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद     ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/raktadan-shresthadan-spontaneous-response-to-bhayum-s-blood-donation-camp</link>
            <description>रक्तदान श्रेष्ठदान असं म्हटल्या जात, कारण आपल्या रक्तदानाने कुणाचातरी जीव वाचू शकतो. हीच संकल्पना पुढे ठेवून भारतीय जनता युवा मोर्चा नागपुरतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती रोड स्थित नवीन फुटळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 
 </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-23/image (55).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[रक्तदान श्रेष्ठदान असं म्हटल्या जात, कारण आपल्या रक्तदानाने कुणाचातरी जीव वाचू शकतो. हीच संकल्पना पुढे ठेवून भारतीय जनता युवा मोर्चा नागपुरतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती रोड स्थित नवीन फुटळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 
 
रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदान हेच जीवनदान असा संदेश देण्यात आला. शिबिराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव संदीप जोशी, माजी नगरसेविका, डॉ. परिणीती फुके, भाजयुमोच्या महामंत्री शिवानी दाणी वखरे, पारेन्द्र पटले, युवा वॉरियर्स चे संदीपन शुक्ला अनिकेत ढोले यांच्यासह भाजयुमोचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित १५० हुन अधिक नागरिकांनी रक्तदान केले. डॉ. हेडगेवार रक्तपेढी आणि लाईफलाईन ब्लड बँक यांच्याद्वारे रक्तदात्यांचे रक्त संकलित करण्यात आले. शिबिरात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. 


आठवडाभर विविध कार्यक्रम


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या २७ मे पर्यंत शहरातील विविध भागात रक्तदान कार्यक्रम घेण्यात येणार आहेत अशी माहिती शिवानी दाणी वखरे यांनी दिली.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/raktadan-shresthadan-spontaneous-response-to-bhayum-s-blood-donation-camp</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ फुटला टाहो: सट्टेबाजीत पैसै गमावल्याने उचलले टोकाचे पाऊल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/He-committed-suicide-after-losing-money-in-betting</link>
            <description>नागपूरातील छापरू नगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ज्यामुळे एकाच घरात या घटनेनंतर एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.४८ तासातच एका कुटुंबातील २० वर्षीय मुलाची आत्महत्या आणि नंतर त्याच्या आईचीही शोकांतिका आहे.लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत आंबेडकर चौकाजवळील छापरू नगर संकुलात वाघवानी कुटुंब राहतात.या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.मृत 20 वर्षीय खितेन नरेश वाघवानी हा घरी परतला होता,असे सांगण्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-23/image (53).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूरातील छापरू नगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ज्यामुळे एकाच घरात या घटनेनंतर एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.४८ तासातच एका कुटुंबातील २० वर्षीय मुलाची आत्महत्या आणि नंतर त्याच्या आईचीही शोकांतिका आहे.लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत आंबेडकर चौकाजवळील छापरू नगर संकुलात वाघवानी कुटुंब राहतात.या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.मृत 20 वर्षीय खितेन नरेश वाघवानी हा घरी परतला होता,असे सांगण्यात येत आहे. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास.. घरी उशिरा आल्याबद्दल खितेनच्या आईने त्याला फटकारले.

मिळालेल्या माहितीनुसार खितेन हा सट्टा खेळण्याची सवय होता तो रोज सट्टा खेळायचा. शनिवारी  खितेन  घरी मध्यरात्री उशिरा  घरी  पोहोचल्याने त्याला त्याच्या आईने  रागावले. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण कुटुंब शहरातील आशीर्वाद नगर येथे नातेवाईकाच्या ठिकाणी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते.दरम्यान, खितेंनी घरातील स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली.परिवार घरी परतल्यावर त्यांनी खितेन फासावर लटकलेला आढळला. घडल्याचे दिसून आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

घरातील तरुण मुलाच्या मृत्यूला 48 तास उलटत नाही तोच त्याची आई दिव्या नरेश वाघवानी हिचाही मृत्यू झाला.मुलाच्या मृत्यूनंतर आई दिव्याची तब्येत अचानक बिघडली आणि तिची प्रकृती बिघडली, असे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी तपासणी करून आईला सुद्धा मृत घोषित केले. आईला आपल्या मुलाला शिव्या दिल्याचा पश्चाताप होत होता, तिच्या शिव्यामुळेच मुलाने आत्महत्या केली असे तिला वाटले असावे.

या संपुर्ण प्रकारामुळे, खितेनचे वडील आणि बहिणीला मोठ्ठा धक्का बसला आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लकडगंज पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/He-committed-suicide-after-losing-money-in-betting</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ...म्हणून झाली दोन हजारांची नोट बंद; ३० सप्टेंबर पर्यंत बदलता येणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/2000-note-can-be-exchanged-till-September-30</link>
            <description>भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या नोटा चलनातुन काढून टाकण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचे समर्थन देशाचे माजी आर्थिक सल्लागार डॉ.कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यन यांनी केले आहे. वृत्तवाहिनीला सांगतांना सुब्रमण्यम म्हणाले की, बहुतेक छाप्यांमध्ये 2000 च्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, कारण या नोटांचा साठा करण्यासाठी वापर केला जात होता. डॉ. कृष्णमूर्ती हे 2018 ते 2021 पर्यंत मुख्य आर्थिक सल्लागार होते. हे पाऊल महत्त्वाचे का आहे, याची सहा कारणे त्यांनी दिली.


अनेक ठिकाणी छापे टाकून 2000 रुपयांच्या नोटा सापडल्या. यावरून हे सिद्ध होते की या चल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-20/image (52).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या नोटा चलनातुन काढून टाकण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचे समर्थन देशाचे माजी आर्थिक सल्लागार डॉ.कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यन यांनी केले आहे. वृत्तवाहिनीला सांगतांना सुब्रमण्यम म्हणाले की, बहुतेक छाप्यांमध्ये 2000 च्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, कारण या नोटांचा साठा करण्यासाठी वापर केला जात होता. डॉ. कृष्णमूर्ती हे 2018 ते 2021 पर्यंत मुख्य आर्थिक सल्लागार होते. हे पाऊल महत्त्वाचे का आहे, याची सहा कारणे त्यांनी दिली.


अनेक ठिकाणी छापे टाकून 2000 रुपयांच्या नोटा सापडल्या. यावरून हे सिद्ध होते की या चलनाचा वापर मुख्यत्वे पैसे साठवण्यासाठी केला जात होता. हे चलन कायदेशीररित्या धारण करणार्‍या 80टक्के लोकांकडे त्यांच्या ठेवींमध्ये फक्त 20 टक्के आहे. दुसरीकडे, 2000 रुपयांच्या जमा झालेल्या नोटांपैकी 80 टक्के नोटा 20 टक्के जमा करणाऱ्यांकडे असण्याची शक्यता आहे. या पावलामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होणार नाही, कारण आर्थिक व्यवहारांसाठी दोन हजाराच्या नोटांचा मोठ्या प्रमाणात वापर होत नाही. मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंटचा वापर केला जात असल्याने, विशेषत: 2000 रुपयांच्या नोटांच्या प्रत्यक्ष चलनाच्या भूमिकेत घट झाली आहे. 2000 रुपयांच्या नोटा ऐवजी 500 रुपयांची नोट बदलण्याचे माध्यम म्हणून वापरली जाऊ शकते. डिजिटल व्यवहार आतापासून 2026 पर्यंत 3 पटीने वाढण्याची अपेक्षा आहे.


 त्यामुळे बदलाचे माध्यम म्हणून 2000 च्या नोटेची गरज येत्या काही वर्षांत आणखी कमी होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे RBI ने म्हटल्याप्रमाणे 2000 रुपयांची नोट कायदेशीर निविदा राहील. ज्यांच्याकडे 2,000 रुपयांच्या नोटा आहेत ते त्या जमा किंवा बदलू शकतात. आता जमा करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. 


हे आहे कारण


1 मार्च 2018 मध्ये 6.73 लाख कोटींची नोटा चलनात होत्या. 30 एप्रिल 2023 पर्यंत फक्त 3.62 लाख कोटी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. ही रक्कम चलनी नोटांच्या 10.8 टक्के इतकी आहे. मार्च 2017 मध्ये जारी करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेने सात वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. आरबीआयच्या मते, 23 मे 2023 पासून जास्तीत जास्त 20 हजार रुपयांपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील. बँकेच्या इतर कामांवर परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


लोकांची रोख रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा पर्याप्त स्टॉकमध्ये आहेत.” आरबीआयच्या मते 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा असल्याने 2018-19 मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करण्यात आली होती. असे आर बी आय ने स्पष्ट केले आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/2000-note-can-be-exchanged-till-September-30</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दया नायक इज बॅक; या महत्त्वपूर्ण खात्याची स्वीकारणार जबाबदारी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Daya-Nayak-is-back-Will-accept-the-responsibility-of-this-important-account</link>
            <description>पोलीस निरीक्षक दया नायक हे पुन्हा एकदा मुंबई पोलिसात रुजू झाले आहेत. एटीएस महाराष्ट्रमध्ये तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानतंर आता त्यांनी गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 9 मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईत गुन्हे शाखेत पदभार स्वीकारल्यानंतर दया नायक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "प्रत्येकाच्या अपेक्षा करू आणि माझ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-05-20/Daya_Nayak.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पोलीस निरीक्षक दया नायक हे पुन्हा एकदा मुंबई पोलिसात रुजू झाले आहेत. एटीएस महाराष्ट्रमध्ये तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानतंर आता त्यांनी गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 9 मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईत गुन्हे शाखेत पदभार स्वीकारल्यानंतर दया नायक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "प्रत्येकाच्या अपेक्षा करू आणि माझ्या क्षमतेनुसार मुंबईची सेवा करेन." राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या गेल्या महिन्यात करण्यात आल्या होत्या. यात चकमक फेम पोलीस निरीक्षक दया नायक यांची मुंबई पोलीस दलात बदली झाली. दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत होते.
2021 मध्ये एटीएसमधून त्यांची गोंदियात बदली केली होती. दया नायक यांची एंटालिया-मनसुख हिरेन प्रकरणामुळे बदली करण्यात आली होती. त्यावेळी प्रशासकीय बदली असल्याचं कारण सांगितलं गेलं होतं. तेव्हा दया नायक यांनी बदलीच्या आदेशाला मॅटमध्ये आव्हान दिलं होतं.
अखेर नायक यांच्या बदलीच्या आदेशाला मॅटने स्थिगिती दिली होती. तेव्हापासून दया नायक हे एटीएसमध्ये कार्यरत होते. एन्काउंटर स्पेशालिस्ट अशीही दया नायक यांची ओळख आहे. 1995 मध्ये दया नायक हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झाले होते.
त्यांनी गुन्हे अन्वेषण शाखेत प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं. प्रदीप शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात ते होते. 1996 मध्ये दया नायक यांनी पहिला एन्काउंटर केला. त्यांनी जवळपास 80 एन्काउंटर केले आहेत.
बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोपही दया नायक यांच्यावर झाले होते. यामुळे त्यांना 2006 मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. एसीबीने त्यांना अटक केली होती. मात्र पुरावे सादर न केल्यानं दया नायक यांना क्लीन चीट मिळाली.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Daya-Nayak-is-back-Will-accept-the-responsibility-of-this-important-account</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हेमकुंड साहिब प्रार्थनेसाठी खुले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Hemkund-Sahib-is-open-for-prayers</link>
            <description>बद्रीनाथ-केदारनाथसह चार धाम यात्रा 2023 नंतर, श्री हेमकुंड साहिबचे दरवाजे आज 20 मे रोजी औपचारिक प्रार्थनेने उघडण्यात आले आहेत. दिल्ली-एनसीआर, यूपी आणि देशातील इतर राज्यांतील सुमारे दोन हजार भाविकांच्या उपस्थितीत श्री हेमकुंट साहिब जीची पवित्र यात्रा सुरू झाली आहे. श्री हेमकुंड साहिबच्या आजूबाजूला बर्फ साचल्यामुळे सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-20/image (51).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बद्रीनाथ-केदारनाथसह चार धाम यात्रा 2023 नंतर, श्री हेमकुंड साहिबचे दरवाजे आज 20 मे रोजी औपचारिक प्रार्थनेने उघडण्यात आले आहेत. दिल्ली-एनसीआर, यूपी आणि देशातील इतर राज्यांतील सुमारे दोन हजार भाविकांच्या उपस्थितीत श्री हेमकुंट साहिब जीची पवित्र यात्रा सुरू झाली आहे. श्री हेमकुंड साहिबच्या आजूबाजूला बर्फ साचल्यामुळे सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. उत्तराखंडच्या हवामान अंदाजात दिलेला इशारा लक्षात घेऊन सरकारने या यात्रेकरूंच्या दर्शनावर बंदी घातली आहे. पंज प्यारा यांच्या नेतृत्वाखाली पहिली तुकडी १७ मे रोजी ऋषिकेश गुरुद्वारा संकुलातून रवाना झाली होती.

हेमकुंड साहिबचे  गुरुद्वारा गोविंद घाट ते गोविंद धाम असा पायी चालत हा ग्रुप शनिवारी सकाळी श्री हेमकुंट साहिब जी येथे पोहोचला. पहाटेपासूनच देश-विदेशातील हजारो भाविक श्री हेमकुंड साहिब येथे दाखल झाले. गुरुद्वारा साहिबचे मुख्य ग्रंथी भाई मिलाप सिंग आणि गुरुद्वारा हेमकुंत साहिबचे व्यवस्थापक सरदार गुरनाम सिंग यांच्या नेतृत्वाखाली फुलांच्या वर्षाव करत बँड वादन आणि संगत यांच्या सुरांनी सकाळी साडेनऊ वाजता कीर्तन झाले. पवित्र गुरु ग्रंथ साहिब सुखासन स्थळ येथून दरबार साहिब येथे आणण्यात आले. उत्तराखंड हवामानाच्या अंदाजानंतर सरकारने अॅडव्हायझरी जारी केली आहे. श्री हेमकुंड साहिबच्या Hemkund Sahib आजूबाजूला बर्फ साचल्याने आणि प्रचंड थंडीमुळे सरकारने या यात्रेकरूंच्या दर्शनावर सध्या बंदी घातली आहे. हवामान स्वच्छ होताच बंदी उठवली जाईल. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना, रक्तदाब, शुगर आणि दम्याचा त्रास असलेल्यांनी अतिवृष्टीमुळे प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Hemkund-Sahib-is-open-for-prayers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ...अन् त्या नवविवाहित जोडप्याने मारली धरणात उडी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/newlyweds-jumped-into-the-dam</link>
            <description>विवाह बंधनात अडकल्यावर प्रत्येकाचे वेगवेगळे स्वप्न असतात. आयुष्यात सहजीवन सहवास कारण्यासाठी नवविहीत दाम्पत्य अनेक कसमा खातात. अशाच एका नवविवाहित जोड्याने सामूहिकरीत्या आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. मेळघाट येथे नवविवाहित जोडप्याने धरणाच्या जलाशयात उडी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-20/image (50).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[विवाह बंधनात अडकल्यावर प्रत्येकाचे वेगवेगळे स्वप्न असतात. आयुष्यात सहजीवन सहवास कारण्यासाठी नवविहीत दाम्पत्य अनेक कसमा खातात. अशाच एका नवविवाहित जोड्याने सामूहिकरीत्या आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. मेळघाट येथे नवविवाहित जोडप्याने धरणाच्या जलाशयात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण  उघडकीस आले आहे. आत्महत्या केलेले नवविवाहित जोडपे मेळघाटातील चीच खेळा जामली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांचा ९ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.
 
अंकुश भोला बारवे (वय 26) आणि त्याची पत्नी तुलसी अंकुश बारवे (वय 22) असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे. मल्हारा ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. परतवाडा पोलिस या घटनेचा तपास करत आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल अकोले यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. परतवाडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप चव्हाण आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यानंतर आत्महत्या करणाऱ्या जोडप्याचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसून परतवाडा पोलिस घटनेचा तपास करीत आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/newlyweds-jumped-into-the-dam</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एका मिस कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Chief-Ministers-Assistance-Fund-will-be-available-on-one-missed-call</link>
            <description>मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारकडून आता नवी सुविधा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संपर्कासाठी 8650567567 हा नवा मोबाइल नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या नंबरवर मिस्डकॉल द</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-20/images.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारकडून आता नवी सुविधा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संपर्कासाठी 8650567567 हा नवा मोबाइल नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या नंबरवर मिस्डकॉल दिल्यावर मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाइलवर उपब्लध करून दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणे आता खूपच सोपे झाले आहे. त्यासाठी इच्छुकांनी 8650567567 या मोबाईल क्रमांकावर एक मिस्डकॉल द्यायचा आहे. हा मिस्डकॉल दिल्यानंतर संबंधितांच्या मोबाईलवर या निधीसाठी कराव्या लागणाऱ्या अर्जाची एक लिंक मेसेजद्वारे प्राप्त होईल.
त्यावर क्लिक करताच हा अर्ज डाऊनलोड होईल. ज्याची प्रिंट काढून भरायचा आहे. त्यानंतर हा अर्ज आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे भरुन ती पोस्टाद्वारे अथवा स्कॅन करुन पीडिएफ रुपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवायची आहेत.




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Chief-Ministers-Assistance-Fund-will-be-available-on-one-missed-call</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भयावह ... आधी पतीला संपवले, मग वटसावित्रीने सामान खरेदी करायला गेली..... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Terrible-first-killed-the-husband-then-Vatsavitri-went-to-buy-goods-</link>
            <description>झारखंडमध्ये येत्या शुक्रवारी वटसावित्रीचा सण साजरा केला जात आहे. त्या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या जोरदार तयारी सुरु आहे. याचदरम्यान एका महिलेने आपल्या पतीच्या हत्येचा कट यशस्वी केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. रांचीच्या रातू पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंदपूर येथे घडलेल्या या घटनेची उकल झाल्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली आहे. विशेष म्हणजे, पत्नीने हत्येच्या कटातील तिचा सहभाग उघड होऊ नये, म्हणून पतीवरील निष्ठा दाखव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-20/Handcuffed-Man.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[झारखंडमध्ये येत्या शुक्रवारी वटसावित्रीचा सण साजरा केला जात आहे. त्या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या जोरदार तयारी सुरु आहे. याचदरम्यान एका महिलेने आपल्या पतीच्या हत्येचा कट यशस्वी केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. रांचीच्या रातू पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंदपूर येथे घडलेल्या या घटनेची उकल झाल्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली आहे. विशेष म्हणजे, पत्नीने हत्येच्या कटातील तिचा सहभाग उघड होऊ नये, म्हणून पतीवरील निष्ठा दाखवण्यासाठी वटसावित्रीच्या पूजेची सर्व तयारीही केली होती. मात्र पोलिसांनी हत्येची कसून चौकशी केल्यानंतर अखेर सत्य समोर आले आहे. हत्या झालेल्या जमीन व्यावसायिक राजकुमार शाही यांना ठार करण्यामागे त्यांची पत्नी सोनी देवी हिचाच हात असल्याचे उघडकीस आले.
'मारेकरी पत्नीने वटपूजेची खरेदीही केली होती!

सर्व विवाहित महिला पतीच्या रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वटपूजेची तयारी करीत आहेत. आरोपी सोनी देवी हिनेही वटपूजेची तयारी केली होती. तिने वटपूजेसाठी लागणारे सर्व साहित्य घरी आणून ठेवले होते. मात्र वटपूजा करण्याआधीच तिने पतीच्या हत्येचा कट यशस्वी केला. हे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. कुणालाही संशय येऊ नये म्हणून सोनी देवी हिने वटपूजेची खरेदी केली होती. तिने भाऊ सचिंद्रनाथ मिश्राच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियातून घेतल्या पुरावे नष्ट करण्याच्या आयडिया

सोनी देवीने हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याबाबत सोशल मीडियातून आयडिया घेतल्या होत्या. तिचा पती राजकुमार शाही याच्यासोबत वारंवार वाद व्हायचा. याच वादाला वैतागून तिने पतीचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला होता. मंगळवारी दुपारी राजकुमारचा मृतदेह त्याच्या खोलीत रक्ताने माखलेल्या मच्छरदाणीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला होता. सोनी देवी हिने आपण वटपूजेची खरेदी करण्यासाठी बाजारात गेली असताना अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचा बनाव रचला होता. घरी परतल्यावर पतीचा मृतदेह पाहून धक्का बसल्याचा दावा तिने पोलिसांपुढे केला होता.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Terrible-first-killed-the-husband-then-Vatsavitri-went-to-buy-goods-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नवरा काळा असल्याने वधूने मोडले लग्न ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-bride-broke-the-marriage-because-the-husband-was-black</link>
            <description>सर्वत्र लग्नाची धामधूम सुरु आहे. सोशल मीडियातही लग्न समारंभाच्या राजेशाही थाटाचे फोटो शेअर केले जात आहेत. एकापेक्षा एक सरस समारंभ केले जात असल्यामुळे प्रत्येक लग्नाची चर्चा होत आहे. बिहारच्या सीतामढी येथील लग्न समारंभ विशेष चर्चेत आला आहे. कारण मोठा थाटमाट करून लग्न बोहल्यावर चढण्यासाठी तयार झालेल्या वधू-वराला लग्न मंडपातच अर्ध्यावर डाव मोडावा लागला. रितीरिवाजानुसार एकमेका</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-20/140128-crocker-ok-tease_kjh6pk.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सर्वत्र लग्नाची धामधूम सुरु आहे. सोशल मीडियातही लग्न समारंभाच्या राजेशाही थाटाचे फोटो शेअर केले जात आहेत. एकापेक्षा एक सरस समारंभ केले जात असल्यामुळे प्रत्येक लग्नाची चर्चा होत आहे. बिहारच्या सीतामढी येथील लग्न समारंभ विशेष चर्चेत आला आहे. कारण मोठा थाटमाट करून लग्न बोहल्यावर चढण्यासाठी तयार झालेल्या वधू-वराला लग्न मंडपातच अर्ध्यावर डाव मोडावा लागला. रितीरिवाजानुसार एकमेकांभोवती दोन फेरे घेतले आणि अचानक वधूने लग्न करण्यास नकार दिला. तिच्या या नकाराने प्रचंड तणाव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

नकार देण्याचे कारण ऐकून सर्वज हैराण

वऱ्हाडी-ब्राह्मणांच्या साक्षीने मंडपात आलेले वधू-वर अखेर पोलीस ठाण्यात जाऊन लग्न होण्याआधीच एकमेकांपासून अलिप्त झाले. वधूने लग्नाला नकार देण्यामागील कारण ऐकून सर्वचजण चक्रावून गेले आहेत. लग्न मंडपात भटजी मंत्र म्हणत होते. वधू-वरांची सप्तपदी सुरु झाली. दोन फेरेही घेतले होते. किंबहुना वराच्या गळ्यात पुष्पहारही घातला होता. त्यानंतर अचानक वधूने मूड बदलला आणि सर्व लग्न सोहळ्याचा माहोल बिघडला. लग्न करणार नाही यावरच वधू ठाम राहिली. अचानक असा नकार का देतेस, असा प्रश्न वराने वधूला केला. त्यावर मला तू आवडत नाहीस, त्यामुळे मी लग्न करू शकत नाही, असे अनपेक्षित उत्तर वराला ऐकावे लागले.

नवरा काळा असल्याने वधूने मोडले लग्न

नवरदेव काळा असल्याने नवरीने लग्नाला नकार दिला. सीतामढी येथील सोनवर्षा परिसरात झालेल्या लग्नात हा सर्व गोंधळ निर्माण झाला. वधूच्या घरच्या मंडळींनीही तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र लग्न न करण्यावर ठाम राहिलेल्या वधूने कुणाचेही ऐकले नाही. त्यामुळे वर पक्षासह नातेवाईक आणि सर्व वऱ्हाडी मंडळींना लग्न न होताच घरी परतावे लागले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-bride-broke-the-marriage-because-the-husband-was-black</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ “आपण इतके मुर्ख…”; ‘कान्स’मधील ऐश्वर्या रायचा लूक बघून विवेक अग्निहोत्री भडकले, ट्वीट करत म्हणाले… ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/You-are-so-stupid-Vivek-Agnihotri-was-furious-after-seeing-Aishwarya-Rais-look-in-Cannes-tweeting</link>
            <description>जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ला सुरुवात झाली आहे. फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या लूकमुळे अनेक नेटकरी तिला ट्रोल करताना दिसत आहेत. द कश्मीर फाईलचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ऐश्वर्याचा हा लूक आवडलेला दिसत नाहीये. अग्निहोत्री यांनी ट्वीट करत ऐश्वर्या रायच्या लूकवर निशाणा साधला आहे.

‘कान्स </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-20/kFXANbmxJHDy21TgkQQy.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ला सुरुवात झाली आहे. फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या लूकमुळे अनेक नेटकरी तिला ट्रोल करताना दिसत आहेत. द कश्मीर फाईलचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ऐश्वर्याचा हा लूक आवडलेला दिसत नाहीये. अग्निहोत्री यांनी ट्वीट करत ऐश्वर्या रायच्या लूकवर निशाणा साधला आहे.

‘कान्स २०२३’ मधील ऐश्वर्या रायचा लेटेस्ट लूक शेअर करताना विवेक अग्निहोत्रीने लिहिले, ‘तुम्ही ‘पोशाख गुलाम’ हा शब्द ऐकला आहे का. त्या बहुतेक मुली असतात. तुम्ही त्याला आता भारतातील जवळपास प्रत्येक महिला सेलिब्रिटींबरोबर पाहू शकता. अशा अस्वस्थ फॅशनसाठी आपण इतके मूर्ख आणि दडपशाही का बनत आहोत?’ ऐश्वर्या रायने परिधान केलेल्या गाऊन मागून एवढा मोठा होता की त्याला सांभाळण्यासाठी एक माणूस उभा होता. यावरुनच अग्निहोत्रींनी टीका केली आहे.

https://twitter.com/vivekagnihotri/status/1659481605411594241

ऐश्वर्या राय-बच्चन ही गेल्या २१ वर्षांपासून कान्स महोत्सवात सहभागी होत आहे. यंदाच्या कान्स महोत्सावासाठी ऐश्वर्या रायने खास लूक केला होता. यावेळी ऐश्वर्याने गाऊन परिधान केला होता. काळा आणि सिल्व्हर रंगाचे हा गाऊन फारच खास वाटत होता. विशेष म्हणजे या गाऊनला तिने हुडी असल्याप्रमाणे लूक दिला होता.

ऐश्वर्या रायच्या या लूकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. यावर एकाने कमेंट करताना म्हटले की, “ती सोलार पॅनलसाठी दिसत आहे आणि त्यासाठीच ती सूर्यापासून ऊर्जा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.” तर एकाने “अल्युमिनियम फॉईलमध्ये पराठा असल्यासारखं”, अशी कमेंट या व्हिडीओवर केली आहे. तिने “आतापर्यंत कान्स महोत्सवात घातलेल्या पोशाखांपैकी सर्वात वाईट पोशाख”, असे एकाने म्हटले आहे.

दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल १६ ते २७ मे पर्यंत असणार आहे. या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर आतापर्यंत सारा अली खान, मृणाल ठाकूर, उर्वशी रौतेला, ईशा गुप्ता यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटी पाहायला मिळाले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/You-are-so-stupid-Vivek-Agnihotri-was-furious-after-seeing-Aishwarya-Rais-look-in-Cannes-tweeting</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ २ हजाराच्या नोटा वितरणातून काढण्यावर आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले, “आरबीआयकडून…” ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Aditya-Thackerays-sentence-reaction-withdrawing-2000-notes-from-circulation-said-From-RBI</link>
            <description>
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. २०१६ साली केलेल्या नोटाबंदीनंतर हा दुसरा नोटबंदीचा निर्णय असल्याने याकडे सर्वस्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईच्या कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या वर्कशॉपला आज गेले होते. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आरबीआयने २ हजारच्या नोटा बंद केल्या आहेत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-20/44kde8dg_aaditya-thackeray-650_625x300_25_August_22.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. २०१६ साली केलेल्या नोटाबंदीनंतर हा दुसरा नोटबंदीचा निर्णय असल्याने याकडे सर्वस्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईच्या कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या वर्कशॉपला आज गेले होते. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आरबीआयने २ हजारच्या नोटा बंद केल्या आहेत, याकडे तुम्ही कशादृष्टीने पाहता, असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारला. त्यावर ते म्हणाले की, नोटबंदीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होईल यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत आरबीआयने सतत पुढे मागे पुढे मागे केलं आहे. त्यामुळे त्यावर स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे.

दरम्यान, वरळीतून निवडणूक लढवण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात हमरीतुमरी सुरू आहे. यावरून आदित्य ठाकरेंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे. “घटनाबाह्य मुख्यमंत्री वरळीतून लढणार असतील तर आता राजीनामा देतो. मुळात त्यांचं कोणी सरकारमध्ये ऐकत नाही, अशी त्यांची परिस्थिती झाली आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“मिंधेचा नालेसफाई दौरा म्हणजे राज्यात अगोदरच कीचड केला आहे आणि यात रस्ते घोटाळा, फर्निचर खरेदी घोटाळ्याबाबत भाजपच्या माजी नगरसेवकाxनी पत्र दिले आहे. गद्दार सरकारविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. जसं कर्नाटकमध्ये ४०% भ्रष्टाचार सरकार होतं. इथ १००% भ्रष्टाचारी सरकार आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई महापालिका, महापौर आणि इतर मुद्द्यांवरून हे एकमेकांशी भांडत आहेत. मुंबईत फर्निचर खरेदी, रस्ते घोटाळा झाला. पुणे , नाशिक महापालिकेत घोटाळे झाले आहेत. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. “आमचे सरकार असताना कोणतेही वाद झाले नाही, जातीय दंगली झाल्या नाहीत. आता निवडणुकीच्या तयारी साठी हे वाद आणि दंगली होत आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Aditya-Thackerays-sentence-reaction-withdrawing-2000-notes-from-circulation-said-From-RBI</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सिद्धारमैया यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; अनेक दिग्गजांची उपस्थिती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Siddaramaiah-took-oath-as-Chief-Minister-Attendance-of-many-veterans</link>
            <description>
बंगळुरू येथील कांटेरावा स्टेडियममध्ये कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धारमैया यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
तसेच त्यांच्यासोबत इतर आठ आमदारही पद आणि गोपनीयतेची शपथ घेत आहेत. सिद्धारमैया यांच्या मंत्रिमंडळा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-20/100367641.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
बंगळुरू येथील कांटेरावा स्टेडियममध्ये कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धारमैया यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
तसेच त्यांच्यासोबत इतर आठ आमदारही पद आणि गोपनीयतेची शपथ घेत आहेत. सिद्धारमैया यांच्या मंत्रिमंडळात दलित, मुस्लिम, लिंगायत आणि ख्रिश्चन समाजातील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अभिनेते कमल हसन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आदी उपस्थित होते. काँग्रेसने या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक नेत्यांना निमंत्रण दिलं. मात्र, बसपा नेत्या मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी, बीजद नेते नवीन पटनायक यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं.
काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठं यश मिळालं होतं. काँग्रेसने कर्नाटकात 135 जागा मिळवल्या होत्या. कानडी जनतेने काँग्रेसला संपूर्ण बहुमत दिलं होतं. तर सत्तेतून बाहेर पडलेल्या भाजपला अवघ्या 66 जागा मिळाल्या होत्या. जेडीएसलाही अवघ्या 19 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Siddaramaiah-took-oath-as-Chief-Minister-Attendance-of-many-veterans</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डिझेल टँक कापताना भीषण स्फोट; एकाचा मृत्यू  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Massive-explosion-while-cutting-diesel-tank-death-of-one-taken-place</link>
            <description>नागपूरमध्ये डिझेलचा टँक गॅस कटरने कापत असताना भीषण स्फोट झाल्याची दुर्घटना घडलीय. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण होरपळले आहेत. जखमी झालेल्या तिघां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-20/n50142633416845760598651aa6eec020c6f30a71642bae3d8e762a9d49505a74d810a26ddccb572ce47e8e.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूरमध्ये डिझेलचा टँक गॅस कटरने कापत असताना भीषण स्फोट झाल्याची दुर्घटना घडलीय. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण होरपळले आहेत. जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेचा पंचनामा नागपूर पोलिसांनी केला असून यात कोणताही घातपात नाही असं पोलिसांनी म्हटलंय. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ऑटोमोटिव्ह चौकात एस एस बॉडी वर्क्स नावाचे गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये डिझेल गॅस टँक दुरूस्ती केला जात होता. रिकामा डिझेल टँक गॅस गटरने कापत असताना अचानक मोठा स्फोट झाला.

हा स्फोट इतका भीषण होता की यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Massive-explosion-while-cutting-diesel-tank-death-of-one-taken-place</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ऐश्वर्याच्या कान्स लुकने केले सर्वांना आश्चर्यचकीत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Aishwaryas-Cannes-look-surprised-everyone</link>
            <description>पहा हटके फोटो…

कान्स 2023 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री ग्लॅमर आणि आपल्या हटके अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दुसरीकडे, बी-टाऊनची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रायनेही तिच्या कान्स लुकने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 76व्या आवृत्तीसाठी ऐश्वर्याने खास लुक न</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-19/FwbTZbhWABY9Rq6 (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पहा हटके फोटो…

कान्स 2023 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री ग्लॅमर आणि आपल्या हटके अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दुसरीकडे, बी-टाऊनची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रायनेही तिच्या कान्स लुकने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 76व्या आवृत्तीसाठी ऐश्वर्याने खास लुक निवडला. तिने कान्सच्या रेड कार्पेटवर सुंदर लांब ट्रेल्ससह मोठ्या आकाराच्या हुडीसह चांदीचा आणि काळा गाऊन परिधान केला होता.

ऐश्वर्याचा कॅनोपी लूक खूपच आकर्षक दिसत होता. सगळ्यांच्या नजरा तिच्या या लूकवर खिळल्या होत्या. इव्हेंटमध्ये ऐश्वर्याचा ब्लॅक आणि सिल्व्हर लूक चाहत्यांना आवडला आहे.

ब्लॅक आणि सिल्व्हर गाऊनसोबत बोल्ड रेड लिपस्टिक लावून ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली तेव्हा सगळे तिच्याकडे बघतच राहिले. ती खूप सुंदर दिसत होती.

रिपोर्टनुसार, ऐश्वर्याने कान्सच्या रेड कार्पेटवर सोफी कॉचरने डिझाइन केलेला आउटफिट परिधान केला होता. ऐश्वर्याचा आउटफिट अॅल्युमिनियम पॅलेट आणि क्रिस्टल्सने बनवला होता. खास गोष्ट म्हणजे या गाऊनला एक मोठा हुड आणि एक लांब ट्रेनही जोडण्यात आली होती. तिने स्टेटमेंट एन्सेम्बल रिंगसह तिचा लूक पूर्ण केला. प्रिन्सेस गाउन परिधान केलेल्या ऐश्वर्या रायने कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या फ्युचरिस्टिक क्लासी लूकसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Aishwaryas-Cannes-look-surprised-everyone</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पेट्रोल पंपावर Zero पाहण्यापेक्षाही महत्त्वाची आहे 'ही' गोष्ट; चुकलात तर बसेल मोठा फटका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/This-thing-is-more-important-than-seeing-Zero-at-the-petrol-pump</link>
            <description>'झीरो बघा' हे दोन शब्द तुम्ही पेट्रोल पंपावर (Petrol Pump) गेल्यानंतर नक्कीच ऐकले असतील. अगदी तुम्ही कारमध्ये इंधन भरायला गेलेला असाल किंवा टू व्हिलरमध्ये इंधन भरत असाल पंपावरील कर्मचारी हे दोन शब्द (Zero At Petrol Pump) तुम्हाला इंधन भरण्यास सुरुवात करण्याआधी नक्कीच सांगतो. पेट्रोलपंप मालकांकडून फसवणूक केली जात नाहीय हे सुनिश्चित करण्यासाठी हा शून्य पाहण्यास सांगितलं जातं. अर्थात इंधन भरण्यास सुरुवात करण्याआधी हा शून्य पाहणं फार महत्त्वाचं असतं. अनेकदा आपलं लक्ष हे किती इंधन भरलं जात आहे याकडे आण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-05-19/gas-station-in-cartoon-style-free-vector (1).webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA['झीरो बघा' हे दोन शब्द तुम्ही पेट्रोल पंपावर (Petrol Pump) गेल्यानंतर नक्कीच ऐकले असतील. अगदी तुम्ही कारमध्ये इंधन भरायला गेलेला असाल किंवा टू व्हिलरमध्ये इंधन भरत असाल पंपावरील कर्मचारी हे दोन शब्द (Zero At Petrol Pump) तुम्हाला इंधन भरण्यास सुरुवात करण्याआधी नक्कीच सांगतो. पेट्रोलपंप मालकांकडून फसवणूक केली जात नाहीय हे सुनिश्चित करण्यासाठी हा शून्य पाहण्यास सांगितलं जातं. अर्थात इंधन भरण्यास सुरुवात करण्याआधी हा शून्य पाहणं फार महत्त्वाचं असतं. अनेकदा आपलं लक्ष हे किती इंधन भरलं जात आहे याकडे आणि त्याची किंमत किती होते याकडे असतं. त्यातही अनेकदा आपल्यापैकी बरेचजण थेट 100, 200 किंवा त्या पटीत इंधन भरण्यास सांगतात आणि इंधन भरुन झाल्यावर निघून जातात. सांगितलंय तेवढ्या किंमतीचं पेट्रोल भरलं असणार असं केवळ त्या शून्यवरुन सुरुवात झाल्याच्या आधारे मानून ग्राहक पंपावरु निघून जातात. मात्र असं करणाऱ्यांबरोबरही फसवणूक होऊ शकते असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे.

कुठे दिसते ही आकडेवारी?

किंमत आणि किती इंधन भरलं गेलं आहे याचबरोबर पेट्रोल पंपावर आणखीन एक आकडेवारी दिसते. ती म्हणजे इंधनाची घनता. म्हणजेच फ्युएल डेन्सिटी. ही घनताच इंधनाचा दर्जा कसा आहे हे ठरवण्यास फायद्याची ठरते. केंद्र सरकारने फ्युएल डेन्सिटीसंदर्भातील काही नियम निश्चित केले आहेत. याच इंधनामध्ये भेसळ असेल तर त्याचा परिणाम इंधनाच्या डेन्सिटीवर होतो. ही डेन्सिटी कमी असेल तर इंधनात भेसळ आहे असं समजावे. आता इंधनची घनता कशी तपासावी असा प्रश्न पडला असेल तर इंधन गाडीमध्ये टाकल्यानंतर हे तपासून पाहण्याची गरज नाही. इंधनाच्या घटनतेची माहिती पेट्रोल पंपावर इंधनाच्या दराच्या खालीच दिलेली असते. प्रत्येक पंपावर ही माहिती दिलेली असते. पेट्रोलच्या बीलावरही फ्यूएल डेन्सिटीसंदर्भातील माहिती दिलेली असते.

पेट्रोलचा दर्जा महत्त्वाचा

खरं तर किती पेट्रोल टाकलं जात आहे याचबरोबर कोणत्या दर्जाचं पेट्रोल टाकलं जात आहे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. अनेकजण पेट्रोल आणि डिझेलच्या शुद्धतेबद्दल त्याच्या दर्जाबद्दल अनभिज्ञ असतात. मात्र याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं असतं. इंधनाचा दर्जा का महत्त्वाचा असतो याबद्दल आपण पुढे जाणून घेणार आहेत कारण इंधनाचा दर्जा गाडीच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा ठरतो.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/This-thing-is-more-important-than-seeing-Zero-at-the-petrol-pump</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ना Scorpio ना THAR! धडाधड विकली जात आहे Mahindra ची ही गाडी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Neither-Scorpio-nor-THAR-This-Mahindra-car-is-selling-fast</link>
            <description>भारतीय मार्केटमध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल म्हणजेच SUV सेगमेंटची मागणी वाढत चालली आहे. ग्राहकांकडून गाडी घेताना SUV सेगमेंटला प्राधान्य दिलं जात असल्याचं दिसत आहे. या सेगमेंटमध्ये अनेक कंपन्या वर्चस्व गाजवत असून यामधील एक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आहे. कंपनीने SUV सेगमेंटमध्ये अनेक पर्याय दिले आहेत, जे ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. नुकतंच कंपनीने मार्केटमध्ये XUV700 पासून ते Scorpio N आणि THAR असे अनेक मॉडेल आणले आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे सर्व मॉडेल लोकप्रिय असतानाही सर्वाधिक विक्री होणारी गाडी Bolero आहे.
</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-05-19/front-79521444_930x620.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारतीय मार्केटमध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल म्हणजेच SUV सेगमेंटची मागणी वाढत चालली आहे. ग्राहकांकडून गाडी घेताना SUV सेगमेंटला प्राधान्य दिलं जात असल्याचं दिसत आहे. या सेगमेंटमध्ये अनेक कंपन्या वर्चस्व गाजवत असून यामधील एक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आहे. कंपनीने SUV सेगमेंटमध्ये अनेक पर्याय दिले आहेत, जे ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. नुकतंच कंपनीने मार्केटमध्ये XUV700 पासून ते Scorpio N आणि THAR असे अनेक मॉडेल आणले आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे सर्व मॉडेल लोकप्रिय असतानाही सर्वाधिक विक्री होणारी गाडी Bolero आहे.

विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या एप्रिल महिन्यात महिंद्राच्या बोलेरोची सर्वाधिक विक्री झाली आहे. या महिन्यात बोलेरोच्या 9617 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी याच महिन्यातील आकडेवारी पाहिली तर तेव्हा 2717 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच बोलेरोच्या विक्रीत तब्बल 255 टक्के वाढ झाली आहे. बोलेरोच्या विक्रीत अचानक वाढ झाल्याचं आकडेवारीवरुन दिसत आहे.

दुसरीकडे Mahindra Scorpio सर्वाधिक विक्री झालेली दुसरी SUV ठरली आहे. एप्रिल महिन्यात कंपनीच्या 9054 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात ही आकडेवारी 7686 इतकी होती. THAR बद्दल बोलायचं गेल्यास गेल्या महिन्यात 5302 युनिट्सची विक्री झाली आहे.

Mahindra Bolero दोन वेगवेगळ्या स्टाइलमध्ये घरगुती बाजारात उपलब्ध आहे. एक आहे क्लासिक बोलेरो आणि दुसरी बोलेरो नियो. क्लासिक बोलेरोत कंपनीने 1.5 लीटर क्षमतेच्या डिझेल इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 75PS ची पॉवर आणि 210Nm चा टॉर्क जनरेट करतं. या इंजिनला 5-स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे.

तर बोलेरो नियोमध्ये 1.5 लीटर क्षमतेचं mHawk 100 डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 1000 बीएचपी पॉवर आऊटपूट आणि 260Nm चा टॉर्क जनरेट करतं. क्लासिक बोलेरोची किंमत 9.78 लाख ते 10.79 लाखांपर्यंत आहे. तर बोलेरो नियोसाठी 9.63 लाख ते 12 लाख 14 हजार मोजावे लागतात. या एक्स शोरुममधील किंमती आहेत.

महिंद्राने तब्बल 23 वर्षांपूर्वी 2000 मध्ये बोलेरो कारला पहिल्यांदा लाँच केलं होतं. या गाडीचं मूळ डिझाइन Mahindra Armada Grand वर आधारित आहे. याच्य फर्स्ट जनरेशन मॉडेलमध्ये Peugeot 2.5 लीटर क्षमतेचं IDI इंजिन देण्यात आलं आहे. चांगला परफॉर्मन्स आणि स्पेस यामुळे ग्रामीण भागांमध्ये या गाडीला जास्त पसंती दिली जाते. याशिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये पोलीस विभागदेखील या गाड्यांचा वापर करताना दिसतात.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Neither-Scorpio-nor-THAR-This-Mahindra-car-is-selling-fast</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तुमच्या आधार कार्डवर किती सिमकार्ड घेतल्यात? असे करा माहिती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/How-many-sim-cards-are-taken-on-your-aadhaar-card</link>
            <description>बँक खाते उघडणे असो, केवायसी करणे असो, रेशन कार्ड काढणे असो, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे असो किंवा कोणत्याही सरकारी सुविधेचा लाभ घेणे असो, सिमकार्ड काढण्यासाठीही आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे.

सरकारच्या दूरसंचार विभागाने बनवलेल्या नियमांनुसार, एका आधार कार्डवर एकूण 9 सिम घेता येतात, परंतू ही सर्व सिम फक्त एक ऑपरेटर वापरू शकत नाही. अशा परिस्थितीत अनेक लोकांच्या आधारकार्डवर इतर अनेकांनी सिमकार्डही </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-05-19/sim-card-linked-aadhaar-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बँक खाते उघडणे असो, केवायसी करणे असो, रेशन कार्ड काढणे असो, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे असो किंवा कोणत्याही सरकारी सुविधेचा लाभ घेणे असो, सिमकार्ड काढण्यासाठीही आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे.

सरकारच्या दूरसंचार विभागाने बनवलेल्या नियमांनुसार, एका आधार कार्डवर एकूण 9 सिम घेता येतात, परंतू ही सर्व सिम फक्त एक ऑपरेटर वापरू शकत नाही. अशा परिस्थितीत अनेक लोकांच्या आधारकार्डवर इतर अनेकांनी सिमकार्डही घेतले आहे. मात्र याबाबत आधार कार्डधारकाला माहिती नाही. जर तुम्हाला हे देखील जाणून घ्यायचे असेल की तुमच्या आधार कार्डवर कोणीतरी मोबाईल नंबर जारी केला नाही का, तर आम्ही तुम्हाला हे कसे कळू शकतो ते सांगतो.

भारतात सिमकार्डची अनधिकृत प्रकरणे वेगाने वाढत आहेत. त्यामुळे कार्डधारक आणि सरकार दोघांनाही अडचणी येतात. याबाबत, दूरसंचार विभागाकडे वेबसाइट जारी करण्यात आली. विभागाने tafcop.dgtelecom.gov.in हे पोर्टल जारी केले आहे. याद्वारे, कोणीही आपल्या आधार कार्डवर किती सिम जारी केले आहेत हे तपासू शकतो. याशिवाय, येथून अनधिकृत सिम ब्लॉक करण्याची विनंती केली जाऊ शकते. जर तुम्हाला यादीत कोणतेही बनावट सिम आढळले तर तुम्ही ते ब्लॉक देखील करू शकता. सोबत जे सिम वापरात नाही आणि तुम्हाला ते तुमच्या बेसमधून काढून टाकायचे आहे, तर तुम्ही ते देखील काढू शकता.
 
लिंक केलेला सिम नंबर असा तपासा

सर्वप्रथम तुम्हाला https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला या वेबसाइटवर दिलेल्या ‘नो यूवर मोबाईल कनेक्शन’ कॉलममध्ये तुमचा मोबाइल नंबर टाका.
आता मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
OTP टाकल्यानंतर तुम्हाला Action चा पर्याय मिळेल.
या बटणावर क्लिक केल्यावर ते सर्व क्रमांक तुमच्या समोर येतील जे तुमच्या आधार कार्डशी लिंक केले जातील.
दुसरीकडे, जर बेकायदेशीर नंबर आढळला तर तो ब्लॉक देखील केला जाऊ शकतो.




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/How-many-sim-cards-are-taken-on-your-aadhaar-card</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महागडे रोलेक्स गोल्ड, लाखोंच्या फॉरेन टूर्स ; काय म्हणाले समीर वानखेडे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Expensive-Rolex-Gold-foreign-tours-worth-lakhs-What-did-Sameer-Wankhede-say</link>
            <description>कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडकला होता. 28 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. दरम्यान आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. मुलगा आर्यन खान ला सोण्यासाठी शाहरुख खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपयांची खंडणी घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या त्यांची विविध प्रकारे चौकशी सुरु आहे. विशेष चौकशी पथकाच्या अहवालावर विश्वास ठेवला तर ते अधिक अडचणीत सापडले आहेत.

ज्याच्या आधारावर केंद्रीय अन्वेषण ब्युरोने समीर वानखेडे आणि एनसीबी मुंबई झोनच्या त्यांच्या दोन माजी कनिष्ठांविरुद्ध एफआरआयदे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-19/full.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडकला होता. 28 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. दरम्यान आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. मुलगा आर्यन खान ला सोण्यासाठी शाहरुख खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपयांची खंडणी घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या त्यांची विविध प्रकारे चौकशी सुरु आहे. विशेष चौकशी पथकाच्या अहवालावर विश्वास ठेवला तर ते अधिक अडचणीत सापडले आहेत.

ज्याच्या आधारावर केंद्रीय अन्वेषण ब्युरोने समीर वानखेडे आणि एनसीबी मुंबई झोनच्या त्यांच्या दोन माजी कनिष्ठांविरुद्ध एफआरआयदेखील दाखल केला होता. या अहवालानुसार, वानखेडे आणि त्यांच्या कनिष्ठांनी ड्रग बस्ट प्रकरण हाताळताना नियमांचं पालन केलं नाही. आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांची नावे शेवटच्या क्षणी त्या एफआरआयमध्ये जोडण्यात आली होती. तर इतर काही संशयितांची नावे मूळ माहिती पत्रामधून वगळण्यात आल्याचंही उघड झालं आहे. एसईटीने 'पंचनामा' आणि इतर कागदपत्रांच्या विश्लेषणातून असंही निरीक्षण केलं आहे की, 'पंचनामा' सोबत जप्त करण्यात आलेल्या संशयितांचे फोन नव्हते किंवा वेगळा जप्ती मेमोही नव्हता. त्यामुळे फोन जप्त करण्यासाठी कोणतीही औपचारिक कागदपत्रे तयार करण्यात आलेली नव्हती. जप्ती मेमोच्या अनुपस्थितीत, जप्त केलेले फोन ताब्यात घेण्यात आले होते जो या प्रकरणातील एक महत्वाचा पुरावा होता.

वानखेडे यांच्या परदेश दौऱ्यांवर तसेच त्यांच्या महागड्या घड्याळावरील खर्चावरही या अहवालात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. 2017 ते 2021 या सुमारे पाच वर्षांच्या कालावधीत, वानखेडे यांनी यूके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव यांसारख्या देशांना कुटुंबासह सहा खाजगी परदेशी भेटी दिल्या आहेत. केवळ 8.75 लाख रुपयांच्या घोषित रकमेसह 55 दिवसांच्या परदेशी मुक्कामाच्या सहलींचा कालावधी होता. जो फक्त विमान प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा आहे. 

पुढे, अहवालात म्हटलं आहे की, वानखेडे आणि त्याचा मित्र विरल जमालुद्दीन हे जुलै 2021 मध्ये त्यांच्या कुटुंबियांसह ताज एक्झोटिका या मालदीव बीच सूटमध्ये राहिले होते. त्यावेळी त्यांनी बरीच रक्कम खर्च केली होती. एसईटीने चौकशी सुरु केली तेव्हा त्यांनी जमालुद्दीनच्या क्रेडिट कार्डद्वारे 18.12.2021 रोजी हॉटेलला 7.5 लाख इतकी रक्कम दिली होती. जमालुद्दीनकडून वानखेडेने 22,05,000 रुपये किमतीचे आलिशान रोलेक्स गोल्ड घड्याळ केवळ 17,40,000 रुपयांना खरेदी केल्याबद्दलही एसईटीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वानखेडे आपल्या परदेश दौऱ्यांवरील खर्च आणि महागड्या घड्याळांचे स्पष्टीकरण अद्याप देऊ शकले नाहीत. असं तपासात नमूद करण्यात आलं आहे. तपास पथकाने वानखेडे यांच्या मुंबई आणि वाशिम येथील मालमत्तेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आणि एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर आणि त्यांच्या पत्नीच्या आयकर रिटर्न दस्तऐवजांचे विश्लेषण देखील केले आहे.


 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Expensive-Rolex-Gold-foreign-tours-worth-lakhs-What-did-Sameer-Wankhede-say</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पोट, ओठ अन् डोळ्यांवर हल्लाकरीत युवकाची निर्घृण हत्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Youth-killed-due-to-old-dispute-in-nagpur-</link>
            <description>नागपूर जिल्ह्यात एका जुन्या वादातून एका १९ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी पुढे आली होती, प्रकाश रमेश मिटकर (वय १९, रा. द्रुगधामना, दवलामेटी, आठवा मैल) असे मृतकाचे नाव असून, आरोपींनी प्रकाशच्या पोटावर, ओठांवर तसेच डोळय़ांवर धारदार शस्त्रांनी वार केले. गोंडखैरी टी-पॉइंट स्थित न्यू रिंग रोड स्थित करली शिवारात एक शव मिळाल्यानंतर ही घटना </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-19/image (49).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर जिल्ह्यात एका जुन्या वादातून एका १९ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी पुढे आली होती, प्रकाश रमेश मिटकर (वय १९, रा. द्रुगधामना, दवलामेटी, आठवा मैल) असे मृतकाचे नाव असून, आरोपींनी प्रकाशच्या पोटावर, ओठांवर तसेच डोळय़ांवर धारदार शस्त्रांनी वार केले. गोंडखैरी टी-पॉइंट स्थित न्यू रिंग रोड स्थित करली शिवारात एक शव मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी १२ तसांत दोन आरोपींना अटक केली आहे. अजय दशरथ इटकर (वय २२), सुरेश चीमा लश्कर (वय २३, दोन्ही रा. वडार वस्ती, द्रुगधामना, दवलामेटी) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृतक हे जुगार तसेच दारूच्या आदी होते.  आरोपी आणि मृतक हे सर्व जुगार खेळण्याकरिता गेले होते. दुपारी आरोपी हे प्रकाशला सोबत वाहनावर आठवा मैल येथे घेऊन आले. यानंतर ते वडधामना येथे पोहोचले. यानंतर संध्याकाळी ते गोंडखैरी परिसरातील एका ढाब्यावर जेवण करण्याकरिता येत होते. जेवणाच्या बहाण्याने आरोपी त्याला नवीन रिंग रोड येथून गोंडखैरी परिसरातील टी-पॉइंटवर आणले. याच्या काहीच अंतरावर ते थांबले. यानंतर त्यांनी प्रकाशला करली शिवारातील एका मैदानात आणले. येथे आरोपींनी प्रकाशवर धारदार शस्त्रांनी वार केले. त्याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जवळच असलेल्या एका विहिरीत फेकला. दरम्यान, हत्या केल्यानंतर आरोपींनी प्रकाशचा मृतदेह जमिनीवर फरफटत विहिरीजवळ नेला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर आरोपींचा शोध सुरू झाला. १२ तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात आली. यातील एक आरोपी हा कोराडी, तर दुसरा चंद्रपूरचा आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Youth-killed-due-to-old-dispute-in-nagpur-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ठरलं! या तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Cabinet-expansion-will-be-held-on-this-date-Decided</link>
            <description>मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील मंत्र्यांची यादीही तयार केली आहे. दुसरीकडे भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यांशी चर्चा केली. जे.पी.नड्डा प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने राज्यात आले होते. यावेळी त्यांच्यांशी विस्ताराबाबत चर्चा झाली. यामुळे येत्या 23 किंवा 24 मे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-19/4e01b499b391f7caa219a7629202a8dea5779ba593d247b32f08b1ec7adec606.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील मंत्र्यांची यादीही तयार केली आहे. दुसरीकडे भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यांशी चर्चा केली. जे.पी.नड्डा प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने राज्यात आले होते. यावेळी त्यांच्यांशी विस्ताराबाबत चर्चा झाली. यामुळे येत्या 23 किंवा 24 मे रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
 
शिंदे गटाची मंत्रिमंडळ विस्ताराची यादीही तयार झाली आहे. या यादीत आमदार बच्चू कडू, प्रताप सरनाईक, सदा सरवणकर, चिमणराव पाटील, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव यांच्यासह आणखी काही जणांचा समावेश आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले होते. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले होते.
 
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारात काही अडचण नाही. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. या विस्तारात माझी वर्णी कधी लागणार की नाही, हे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला दिलेला शब्द होता. ते आपला शब्द पाळतील, हे निश्चित आहे. 21 ते 26 मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.राज्यात काम व्हायचं असेल आणि जिल्ह्याला न्याय द्यायचा असेल तर मंत्रिमंडळ विस्ताराची गरज आहे, असेही बच्चू कडू यांनी म्हटले होते.
 


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Cabinet-expansion-will-be-held-on-this-date-Decided</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ट्विटरवर दोन तासांपर्यंत व्हिडिओ पाहण्याची इलॉन मस्कची नवी योजना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Elon-Musks-new-plan-to-watch-videos-on-Twitter-for-up-to-two-hours</link>
            <description>ट्विटरची कमान इलॉन मस्क यांच्या हाती आल्यापासून एकापाठोपाठ एक अनेक निर्णय घेतले जात आहेत. ट्विटरमध्ये आता अनेक नवीन फीचर्स उपलब्ध आहेत. आता मस्कने एक नवीन घोषणा केली आहे आणि माहिती दिली आहे की वापरकर्ते आता या प्लॅटफॉर्मवर दोन तासांपर्यंत किंवा 8GB आकाराचे व्हिडिओ पोस्ट करू शकतात. तथापि, हे प्रत्येकासाठी नाही.

इलॉन मस्क यांनी गुरुवारी रात्री माहिती दिली की ट्विटर ब्लूचे सदस्य आता पोस्ट प्लॅटफॉर्मवर 2 तास लांब किंवा 8GB पर्यंतचे व्हिडिओ पोस्ट करू शकतात. म्हणजेच जवळपास संपूर्ण चित्रपट इथे पोस्ट केला जाऊ शकतो. मस्क य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-05-19/image.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ट्विटरची कमान इलॉन मस्क यांच्या हाती आल्यापासून एकापाठोपाठ एक अनेक निर्णय घेतले जात आहेत. ट्विटरमध्ये आता अनेक नवीन फीचर्स उपलब्ध आहेत. आता मस्कने एक नवीन घोषणा केली आहे आणि माहिती दिली आहे की वापरकर्ते आता या प्लॅटफॉर्मवर दोन तासांपर्यंत किंवा 8GB आकाराचे व्हिडिओ पोस्ट करू शकतात. तथापि, हे प्रत्येकासाठी नाही.

इलॉन मस्क यांनी गुरुवारी रात्री माहिती दिली की ट्विटर ब्लूचे सदस्य आता पोस्ट प्लॅटफॉर्मवर 2 तास लांब किंवा 8GB पर्यंतचे व्हिडिओ पोस्ट करू शकतात. म्हणजेच जवळपास संपूर्ण चित्रपट इथे पोस्ट केला जाऊ शकतो. मस्क यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.
 
सदस्य नसलेल्यांसाठी ही मर्यादा

नॉन-ट्विटर ब्लू सब्सक्राइबर प्लॅटफॉर्मवर केवळ 140 सेकंद म्हणजेच 2 मिनिटे 20 सेकंदांच्या मर्यादेत व्हिडिओ शेअर करू शकतो. ट्विटरच्या या नवीन फीचरमुळे ते आता यूट्यूबसारखे होईल, जिथे दीर्घ कालावधीचे व्हिडिओ पोस्ट करता येतील. तथापि, YouTube ची मर्यादा 256GB पर्यंत किंवा 12 तासांपर्यंत आहे. तरीही, ट्विटर हे वेगळ्या स्वरूपाचे व्यासपीठ आहे.
 
पैसे कमावण्याची संधीही मिळेल

यूट्युब प्रमाणे, येथे देखील मस्कचा वापरकर्त्यांना पैसे कमविण्याची संधी देण्याची योजना असू शकते. यूट्युबशी स्पर्धा करण्याचा किंवा अॅपला सुपर अॅप बनवण्याचा मस्कचा हेतू आहे. साहजिकच, या नवीन पर्यायासह, लोकांना पैसे कमविण्याची संधी मिळू शकते, जसे वापरकर्ते सध्या YouTube सोबत करत आहेत. कारण, जर ट्विटर वापरकर्ते पुरेसे लोकप्रिय असतील तर ते त्यांच्या व्हिडिओंमध्ये जाहिराती घेण्यास सक्षम असतील. जर लोकांनी कमाई सुरू केली तर, अधिक वापरकर्ते व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी ट्विटरची सशुल्क सेवा घेतील आणि मस्कला फायदा होईल. अशा परिस्थितीत, हे नवीन वैशिष्ट्य कमाईच्या धोरणाचा एक भाग असू शकते.
 
1 एप्रिल रोजी, इलॉन मस्कने ट्विटर ब्लू बॅजसाठी सदस्यता सादर केली. यापूर्वी व्यासपीठावरील ख्यातनाम व्यक्तींना ब्लू बॅज मोफत दिला जात होता. भारतीय वापरकर्ते मोबाइलसाठी दरमहा ६५० रुपये आणि वेबसाइटसाठी दरमहा ९०० रुपये देऊन त्याचे सदस्यत्व घेऊ शकतात. हे सदस्य पोस्ट केल्यानंतर 30 मिनिटांच्या आत त्यांचे ट्विट्स 5 वेळा संपादित करू शकतात. तसेच दीर्घ कालावधीचे व्हिडिओ पोस्ट करू शकतात, हे सदस्य 50 टक्के कमी जाहिराती देखील पाहतात आणि त्यांना अनेक नवीन वैशिष्ट्यांचा लवकर प्रवेश देखील मिळतो. कंपनीने त्यांचे पदही वर ठेवले आहे.
 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Elon-Musks-new-plan-to-watch-videos-on-Twitter-for-up-to-two-hours</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘असं’ करणार मुलीचं लग्न ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Supriya-Sule-said-Asan-will-marry-the-girl</link>
            <description>राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी इंदापूरमधल्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं, यामध्ये त्यांनी मुलीचं लग्न कसं करणार? याबाबतही पहिल्यांदाच भाष्य केलं. मी माझ्या मुलीच्या लग्नात बडेजाव करणार नाही, माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी फटाके वाजवले नाहीत. फुलं नव्हती, जेवण नव्हतं, माझ्या वडिलांनी एक पेढा सगळ्यांना दिला. मोठे लग्न प्रतिष्ठा असं काही नसतं, यात कुणी अडकू नये.

आपण कपड्यांनी मॉर्डन होतो, पण विचारांनी मॉर्डन </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-19/Supriya-Sule.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी इंदापूरमधल्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं, यामध्ये त्यांनी मुलीचं लग्न कसं करणार? याबाबतही पहिल्यांदाच भाष्य केलं. मी माझ्या मुलीच्या लग्नात बडेजाव करणार नाही, माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी फटाके वाजवले नाहीत. फुलं नव्हती, जेवण नव्हतं, माझ्या वडिलांनी एक पेढा सगळ्यांना दिला. मोठे लग्न प्रतिष्ठा असं काही नसतं, यात कुणी अडकू नये.

आपण कपड्यांनी मॉर्डन होतो, पण विचारांनी मॉर्डन झालं पाहिजे. मी साडी घालते, पण जिन्स घातलेल्यापेक्षा मॉर्डन आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी खासदार झाल्यानंतर दोन गोष्टी शिकले, एक कुस्ती पाहायला आणि दुसरी बैलगाडी शर्य पाहायला. दोन्ही गोष्टी पाहायला महिला फारशा जात नाहीत, तुम्ही येणार आहात, असं मुलाने सांगितल्यावर मी कुस्ती पाहायला आले.
सरकारवर निशाणा 50 खोक्यामुळे आपलं सरकार गेलं, जाऊद्या, अपना टाईम आएगा, जेव्हा जेव्हा दिल्ली अडचणीत आली महाराष्ट्र धावून गेला आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत गेला तर देशाचं राजकारण हलायचं, आता दिल्ली महाराष्ट्राला चावलते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. केंद्र सरकार परदेशातून दूध आणायला निघालं होतं, त्यावेळी पवार साहेबांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं. आम्ही आंदोलन करू सांगितलं.


या महागाईच्या विरोधात लढायचं आहे, महिला जेव्हा लाटणं घेऊन बाहेर पडतील, तेव्हा अवघड होईल, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. समीर वानखेडे यांच्याबाबत नवाब मलिक बोलत होते, ते आज खरं होत आहे, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं. तसंच आपल्यासोबत घात झाला, नाहीतर अजून पैसे इंदापूर तालुक्यात आणले असते. हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्याने उसाचे बिल दिलं नाही, शेतकऱ्यांची व्यथा सांगितली आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूर तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांना भेटी देत खासदार सुप्रिया सुळे गाव भेट दौरा करत आहेत, यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Supriya-Sule-said-Asan-will-marry-the-girl</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशाला मिळणार 'लोकशाहीचे नवे' मंदिर; अशी आहे संसदेची नवीन इमारत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Central-Vista-project-ready-country-will-get-new-temple-of-democracy-new-parliament-building-on-28th-May</link>
            <description>
ब्रिटीशांच्या काळात बांधलेलं दिल्लीतील संसद भवन आता इतिहासजमा होणार आहे.
लोकशाहीचे  मंदिर असलेली संसदेची इमारत लवकरच 100 वर्षे पूर्ण करत आहे; आणि ‘आत्मनिर्भर भारत’चे एक उदाहरण म्हणून संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम आता आपलेच लोक, आपलेच “कारीगर” (कामगार) करत आहेत. सेंट्रल व्हिस्टा या प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाचे निर्माण करण्यात आले आहे. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-19/image (48).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
ब्रिटीशांच्या काळात बांधलेलं दिल्लीतील संसद भवन आता इतिहासजमा होणार आहे.
लोकशाहीचे  मंदिर असलेली संसदेची इमारत लवकरच 100 वर्षे पूर्ण करत आहे; आणि ‘आत्मनिर्भर भारत’चे एक उदाहरण म्हणून संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम आता आपलेच लोक, आपलेच “कारीगर” (कामगार) करत आहेत. सेंट्रल व्हिस्टा या प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाचे निर्माण करण्यात आले आहे. 

सद्याच्या संसद भवनजवळ एक नवीन संसद भवन बांधण्यात आले असून, येत्या २८ मे रोजी  देशाला लोकशाहीचे नवे मंदिर मिळणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या भव्य इमारतीचे लोकार्पण करतील. नवीन संसदेची इमारत कशी असेल याचं चित्रही समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या कार्याचा आढावा घेतला होता.

नवीन संसद हे जुन्या संसद भवनपेक्षा ते १७,०० चौरस मीटर मोठे आहे..हि इमारत टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड द्वारा तयार करण्यात आली आहे.

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवीन संसद भवनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू होईल. नव्या संसदेच्या सभागृहात लोकसभेच्या सदस्यांसाठी जवळपास ८८८ जागा आणि राज्यसभेच्या सदस्यांसाठी ३२६ पेक्षा जास्त जागा असतील. लोकसभा हॉलमध्ये एकाच वेळी १२२४ सदस्य बसू शकतील. 

लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहांव्यतिरिक्त नवीन इमारतीत भव्य संविधान कक्ष असेल. ज्यामध्ये भारताचा लोकशाही वारसा दाखवण्यासाठी इतर वस्तूंबरोबरच घटनेची मूळ प्रत, डिजिटल प्रदर्शन यासह पाहुण्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. यामुळे त्यांना संसदीय लोकशाहीच्या रूपाने भारताच्या प्रवासाविषयी माहिती मिळेल.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Central-Vista-project-ready-country-will-get-new-temple-of-democracy-new-parliament-building-on-28th-May</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'या' महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर जी-20 ची दुसरी बैठक मुंबईत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/second-DRRWG-meeting-is-being-held-in-Mumbai-from-23-to-25-May-2023</link>
            <description>आपत्कालीन परिस्थितीतील धोका कमी करण्याच्या उद्देशाने या कार्यगटाने अर्थात डीआरआरडब्ल्यूजीने पाच प्रमुख प्राधान्यक्रमावरच्या उपाययोजना मांडल्या आहेत. यात आगाऊ सूचना, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करू शकतील अशा लवचिक पायाभूत सुविधा, राष्ट्रीय प्रतिसाद, अधिक चांगले आणि निसर्ग-आधारित उपाययोजनांची आखणी या उपाययोजनांचा समावेश आहे. जी-20 आपत्ती धोका निवारण कार्यगटाची (डीआरआरडब्ल्यूजी) दुसरी बैठक येत्या 23 ते 25 मे 2023 या कालावधीत मुंबईत होत आहे.

जी -20 अंतर्गत दुसऱ्या आपत्ती धोका निवारण कार्य गटाच्या (DRRWG) बैठकीत सहभाग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-19/image (43).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आपत्कालीन परिस्थितीतील धोका कमी करण्याच्या उद्देशाने या कार्यगटाने अर्थात डीआरआरडब्ल्यूजीने पाच प्रमुख प्राधान्यक्रमावरच्या उपाययोजना मांडल्या आहेत. यात आगाऊ सूचना, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करू शकतील अशा लवचिक पायाभूत सुविधा, राष्ट्रीय प्रतिसाद, अधिक चांगले आणि निसर्ग-आधारित उपाययोजनांची आखणी या उपाययोजनांचा समावेश आहे. जी-20 आपत्ती धोका निवारण कार्यगटाची (डीआरआरडब्ल्यूजी) दुसरी बैठक येत्या 23 ते 25 मे 2023 या कालावधीत मुंबईत होत आहे.

जी -20 अंतर्गत दुसऱ्या आपत्ती धोका निवारण कार्य गटाच्या (DRRWG) बैठकीत सहभागी होणारे प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट  देणार असून बृहन्मुंबई महानगरपालिकेने तंत्रज्ञान आधारित उपाय योजनांच्या आधारे मुसळधार पावसामुळे उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आणि मान्सूनमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कोणते उपक्रम राबवले आहेत हे जाणून घेणार आहेत.

जी-20 आपत्ती धोका निवारण कार्यगट हा भारताने आपल्या जी-20 च्या अध्यक्षपदाअंतर्गत हाती घेतलेला उपक्रम आहे. यावर्षी मार्च – एप्रिलमध्ये गांधीनगरमध्ये या कार्यगटाची पहिली बैठक झाली होती. आपत्ती धोका निवारण्याचा मुद्दा जी-20 अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी भारताने हाती घेतलेला हा उपक्रम, 2015 ते 2030 ( Sendai Framework ) या काळात आपत्कालीन परिस्थितीतील धोका कमी करण्यासाठीच्या सेंदाई आराखड्याचा ( Sendai Framework ) भाग आहे. हा करार, जी 20 सदस्य देशांना आपत्तींपासून उद्भवणाऱ्या धोक्यांपासून विकास प्रक्रियांच्या लाभांचे संरक्षण करण्यासाठी ठोस कृती आराखडा प्रदान करणारा पहिला महत्वाचा करार ठरला होता. आपत्तींमुळे उद्भवणारे धोके कमी करण्यासंदर्भातल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक परिषदेवेळी हा करार स्विकारला गेला होता. ‘आपत्तींमुळे उद्भवणारे धोके, बळी पडणारे जीव, तसेच उपजीविका आणि आरोग्य आणि त्यासोबतच व्यक्ती, व्यवसाय, समुदाय तसेच त्या त्या देशांच्या आर्थिक, भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानीत शाश्वत स्वरुपाची लक्षणीय घट साधायला हवी या उद्देशाने हा करार केला गेला आहे. आपत्तींमुळे उद्भवणारे धोके कमी करण्याच्या उपाययोजनांमध्ये प्राथमिक भूमिका ही राज्याची असते, त्यामुळेच स्थानिक पातळ्यांवरची सरकारे तसेच खाजगी क्षेत्रांसह इतर भागधारकांनीही या बाबतीतल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या पाहिजेत, असेही या करारात म्हटले गेले आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/second-DRRWG-meeting-is-being-held-in-Mumbai-from-23-to-25-May-2023</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ टाटा समुहाच्या अध्यक्षांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/France-highest-civilian-award-to-Tata-Group-chairman</link>
            <description>टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेवेलियर डे ला लेगियन डी'ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे. एन चंद्रशेखरन यांनी भारत आणि फ्रान्समधील व्यापारी संबंध दृढ करण्यात योगदान दिल्याबद्दल फ्रान्सने त्यांना हा सन्मान दिला आहे.

फ्रान्सच्या युरोप व परराष्ट्र व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान शेवेलियर डे ला लेगियन डी'ऑनर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-05-18/fortuneindia_2023-05_588f0af9-0e7f-4f4d-a74d-99a1e148117e_Chandra.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेवेलियर डे ला लेगियन डी'ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे. एन चंद्रशेखरन यांनी भारत आणि फ्रान्समधील व्यापारी संबंध दृढ करण्यात योगदान दिल्याबद्दल फ्रान्सने त्यांना हा सन्मान दिला आहे.

फ्रान्सच्या युरोप व परराष्ट्र व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान शेवेलियर डे ला लेगियन डी'ऑनर. एन. चंद्रशेखरन यांना प्रदान केला.

टाटा समूहाने यासंदर्भात एक ट्विट केले आहे, "आमचे अध्यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन यांना फ्रान्सच्या युरोप व परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती कॅथरीन कोलोना यांनी शेवेलियर डे ला लेगियन डी'ऑनरने सन्मानित केले आहे. भारत आणि फ्रान्सदरम्यानचे व्यापारी संबंध दृढ करण्यात एन. चंद्रशेखरन यांनी योगदानाबद्दल त्यांना फ्रान्सने स्वतःचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला आहे."

पुरस्कार प्रदान केल्यानंतर श्रीमती कोलोना यांनी देखील ट्विट केले, "टाटा समूहातील कंपन्या फ्रँको-इंडियन भागीदारीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने टाटा समूहाच्या सीईओना शेवेलियर डे ला लेगियन डी'ऑनरचे मानचिन्ह प्रदान केल्याचा मला खूप आनंद होत आहे. प्रिय नटराजन चंद्रशेखरन, आपण फ्रान्सचे मित्र आहात."

भारतात फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन यांनी देखील एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, "प्रिय नटराजन चंद्रशेखरन आपण फ्रान्सचे खरे मित्र आहात."

या वर्षाच्या सुरुवातीला टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने एअरबससोबत एअरबसकडून 250 विमाने खरेदी करण्यासाठी एक मल्टी-बिलियन डॉलर्सचा व्यवहार केला होता, ज्यामध्ये 210 ए-320 नियो विमाने आणि 40 ए-350 विमाने होती.

जागतिक पातळीवरील एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राच्या नव्या युगाच्या उत्पादन अभियांत्रिकी व डिजिटल गरजा पूर्ण करण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीजने गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये फ्रान्सच्या टुलूजमध्ये आपले इनोव्हेशन सेंटर सुरु केले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/France-highest-civilian-award-to-Tata-Group-chairman</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Cannes Film Festival मधील एकमेव भारतीय ज्यूरी मिनाक्षी शेडे आहेत तरी कोण? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Who-is-the-only-Indian-Jury-at-Cannes-Film-Festival-Meenakshi-Shede</link>
            <description>कान्स चित्रपट महोत्सवाला दोन दिवसांपुर्वी सुरूवात झाली आहे. यावेळी भारतीय सेलिब्रेटींनीही कान्स चित्रपट महोत्सवाला (Indian Celebrity at Cannes 2023) हजेरी लावली आहे. सारा अली खान, ईशा गुप्ता, मृणाल ठाकूर यांनी यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात (Sara Ali Khan at Cannes) हजेरी लावली होती. त्याचबरोबर ऐश्वर्या राय बच्चनही काल कान्स महोत्सवासाठी आपली लेक आराध्यासह रवाना झाली आहे. यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात मिनाक्षी शेडे या ज्यूरी म्हणून उपस्थित होत्या. संपुर्ण पॅनलमध्ये फक्त त्याच एकमेव भारतीय ज्यूरी (Indian Jury Name at Cannes) होत्या. यावेळी त्यांनी कान्समध्ये निवडण्यात आलेल्या चित्रपटांच्या ज्यूरी पॅनलला त्या होत्या. (w</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-18/cannnes.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कान्स चित्रपट महोत्सवाला दोन दिवसांपुर्वी सुरूवात झाली आहे. यावेळी भारतीय सेलिब्रेटींनीही कान्स चित्रपट महोत्सवाला (Indian Celebrity at Cannes 2023) हजेरी लावली आहे. सारा अली खान, ईशा गुप्ता, मृणाल ठाकूर यांनी यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात (Sara Ali Khan at Cannes) हजेरी लावली होती. त्याचबरोबर ऐश्वर्या राय बच्चनही काल कान्स महोत्सवासाठी आपली लेक आराध्यासह रवाना झाली आहे. यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात मिनाक्षी शेडे या ज्यूरी म्हणून उपस्थित होत्या. संपुर्ण पॅनलमध्ये फक्त त्याच एकमेव भारतीय ज्यूरी (Indian Jury Name at Cannes) होत्या. यावेळी त्यांनी कान्समध्ये निवडण्यात आलेल्या चित्रपटांच्या ज्यूरी पॅनलला त्या होत्या. (who is meenakshi shedde the only indian jury at cannes 76th film festival 2023)


मागील वर्षी लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादूकोण ही ज्यूरीची सदस्य होती. यावेळी मिनाक्षी शेडे या एकमेव भारतीय ज्यूरी पॅनलमध्ये होत्या. आगळ्यावेगळ्या स्टाईलची साडी नेसत त्यांनी रेड कार्पेटवर एन्ट्री केली होती. यावेळी त्यांच्यावेळी  ज्युरींमध्ये अन सरटेन रिगार्ड (वेगळ्या शैलीच्या चित्रपटांसाठी), कॅमेरा डी'ओर (नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी) आणि सिनेफोंडेशन (लघुपटांसाठी) या ज्यूरींचाही समावेश आहे. यावेळी मुख्य ज्युरी हे स्वीडिश दिग्दर्शक रूबेन ऑस्टलंड करणार आहेत ज्यात ब्री लार्सन आणि पॉल डॅनो यांचाही समावेश आहे.


कोण आहे मिनाक्षी शेडे?


मिनाक्षी शेडे या मुंबईस्थित माजी पत्रकार आहेत. सोबतच त्या चित्रपट समीक्षक आणि क्यूरेटरही (Who is Meenakshi Shedde) आहे. यापुर्वीही त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्यूरी म्हणून काम पाहिले आहे. यात कान्स, बर्लिन चित्रपट महोत्सव, व्हेनिस चित्रपट महोत्सव यांचा समावेश आहे. चार दशकांहून अधिक काळ त्या मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी याआधीही अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्यूरी म्हणून काम पाहिले आहे. 25 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून त्यांनी ज्यूरी म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी अनेक चित्रपटमहोत्सवांसाठी सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे. पत्रकारितेसोबत त्यांनी अनेक चित्रपट लिहिले आहेत. त्याचसोबत त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे.


यापुर्वीही गाजवलंय भारतीयांनी ज्यूरी पॅनल


यापुर्वी कान्स चित्रपट महोत्सवात मीरा नायर, अरूंधती रॉय, ऐश्वर्या रॉय बच्चन, नंदिता दास, शर्मिला टागोर, शेखर कपूर, विद्या बालन, दीपिका पादूकोण या भारतीय सेलिब्रेटींनीही ज्यूरी म्हणून काम पाहिले होते. कान्स चित्रपट महोत्सवात सगळ्याअधिक चर्चा होते ती म्हणजे कान्स महोत्सवात आलेल्या (Indian Celebrity as Jury at Cannes) सेलिब्रेटींच्या रेड कार्पेट लुकची. यावेळी त्यांच्या लुकवर सगळ्यांच्याच नजरा खिळलेल्या असतात. सोबतच त्यांच्या महागड्या कपड्यांच्या किमतींचीही चर्चा होते. उद्यापर्यंत कान्स चित्रपट महोत्सव सुरू राहणार आहे.  


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Who-is-the-only-Indian-Jury-at-Cannes-Film-Festival-Meenakshi-Shede</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक होणार महाग! केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Electric-scooters-and-bikes-will-be-expensive</link>
            <description>सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicles) प्रचंड मागणी आहे. एका चार्जिंगवर 100 ते 250 किमी धावणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांमुळे इंधनाच्या पैशांमध्ये होणारी बचत यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. मात्र इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमीत पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत जास्त असल्याने ती कमी करावी अशी अनेक ग्राहकांची मागणी आहे. मात्र याउलट आता भविष्यात इलेक्ट्रिक दुचाकी (Electric Scooters) आणखी महाग होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक या दोन्हींची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार, इलेक्ट्रिक दुचाकींचं अनु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-05-18/Bajaj-Chetak-electric-scooter.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicles) प्रचंड मागणी आहे. एका चार्जिंगवर 100 ते 250 किमी धावणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांमुळे इंधनाच्या पैशांमध्ये होणारी बचत यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. मात्र इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमीत पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत जास्त असल्याने ती कमी करावी अशी अनेक ग्राहकांची मागणी आहे. मात्र याउलट आता भविष्यात इलेक्ट्रिक दुचाकी (Electric Scooters) आणखी महाग होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक या दोन्हींची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार, इलेक्ट्रिक दुचाकींचं अनुदान 40 टक्क्यांवरुन कमी करुन 15 टक्के करण्याची योजना आखली जात आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने उच्चस्तरीय अंतर मंत्रालय समितीकडे शिफारस पाठवली असून ती अंतिम निर्णय घेईल. त्यामुळे जर सब्सिडी कमी करण्याचा निर्णय झाला तर इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमती वाढणं नक्की आहे.

Economic Times च्या वृत्तानुसार, इलेक्ट्रिक दुचाकींसाठी दिली जाणारी सब्सिडी 40 टक्क्यांहून कमी करत 15 टक्के केली जाऊ शकते. दुचाकींचा प्रसार वाढवण्यासाठी तसंच उपलब्ध निधीतून अधिकाधिक वाहनांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी सरकार ही योजना आखत आहे. याशिवाय, तीन चाकी वाहनांसाठी अनुदानात ठेवलेली जी रक्कम खर्च झालेली नाही त्याचा काही भाग दुचाकी वाहनांसाठी वापरला जाईल. जर या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला तर याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे. ज्यामुळे प्रति युनिट खर्च वाढू शकतो.

हे फास्टर अडॉप्शन अँड मॅन्यूफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक वेहिकल्स इन इंडिया (फेम इंडिया) अंतर्गत येतं, जे इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकारने 10 हजार कोटी खर्च करत आखलेली योजना आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फेम  FAME India च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी एकूण निधी वाटप 1,000 कोटी रुपयांच्या अखर्चित निधीचा वापर करून 3,500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची योजना आहे.

वाटर करुन आणि प्रती युनिट अनुदान कमी करुनच हे शक्य असल्याचं एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे. या संदर्भातील शिफारसी FAME इंडियाच्या कार्यक्रम अंमलबजावणी आणि मंजुरी समितीकडे (PISC) पाठवल्या जातील. ते यासंबंधी अंतिम निर्णय घेणार आहेत. अधिकाऱ्याने सांगितलं आहे की "जर आम्ही सध्याच्या स्थितीत प्रती युनिट अनुदान कायम ठेवलं तर निर्धारित रक्कम वाढवूनही पुढील दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकींसाठी उपलब्ध निधी संपेल".

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Electric-scooters-and-bikes-will-be-expensive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बाईक राइड करताना नियम मोडले, बीग बींना लिफ्ट देणाऱ्याला हजार तर अनुष्काच्या बॉडीगार्डला साडे दहा हजार दंड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/rules-were-broken-while-riding-the-bike-by-amitabh-and-anuskha-sharma-bodyguard</link>
            <description>बाईक राइड करताना नियम मोडले, बीग बींना लिफ्ट देणाऱ्याला हजार तर अनुष्काच्या बॉडीगार्डला साडे दहा हजार दंड

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मायांना लिफ्ट देणाऱ्या दुचाकीस्वारांना मुंबई वाहतूक पोलिसांनी ई-चलान जारी केलं आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी लिफ्ट घेत असल्याच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.दरम्यान नेटकऱ्यांनी त्वरीत निदर्शनास आणून दिलं की चालक किंवा मागे बसणाऱ्या सेलिब्रेटी दोघांनीही हेल्मेट घातलेलं नव्हतं.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-18/New-Traffic-Fines-and-Rules.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बाईक राइड करताना नियम मोडले, बीग बींना लिफ्ट देणाऱ्याला हजार तर अनुष्काच्या बॉडीगार्डला साडे दहा हजार दंड

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मायांना लिफ्ट देणाऱ्या दुचाकीस्वारांना मुंबई वाहतूक पोलिसांनी ई-चलान जारी केलं आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी लिफ्ट घेत असल्याच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.दरम्यान नेटकऱ्यांनी त्वरीत निदर्शनास आणून दिलं की चालक किंवा मागे बसणाऱ्या सेलिब्रेटी दोघांनीही हेल्मेट घातलेलं नव्हतं.

या व्हिडीओवर आलेल्या प्रतिक्रियाना उत्तर देताना मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलने त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं नमूद केलं होतं. त्यांनी म्हटलेलं “आम्ही हे वाहतूक शाखेशी शेअर केलं आहे,”. यानंतर आता मुंबई वाहतूक पोलिसांनी ई-चलान पाठवून दोन्ही दुचालकांना दंड ठोठावला आहे. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून छायाचित्रांची पडताळणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्माच्या बॉडीगार्ड आणि दुचाकी चालकाच्या बाबतीत सांगायचं तर, त्याच्याकडे वैध परवाना नव्हता कारण त्याच्या लर्निंग लायसन्सची मुदत 2020 मध्ये संपली होती. त्यामुळे त्याला 5000 रुपयांचा दंड आणि बाईकच्या मालकाला 5000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. याशिवाय, विना हेल्मेट चालवल्याबद्दल त्यांना 500रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.अर्थातच त्यांना एकूण साडे दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांना लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट नसल्यामुले हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, अमिताभ यांनी उघड केलं होतं की, कामासाठी उशीर झाल्याने ते एका अनोळखी व्यक्तीसोबत बाईकवर शूटिंगच्या ठिकाणी पोहोचले.

सुपरस्टारने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर कॅप्शनसह एक फोटो शेअर केला आहे, "राइडबद्दल धन्यवाद मित्रा..मी तुला पर्सनली ओळखत नाही.. परंतु तू तरी मला माझ्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवलं.. जाम ट्राफिकमुळे होणार विलंब टळला'. नंतरच्या दिवसात, अनुष्का हेल्मेटशिवाय पिलियन सीटवर बसल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.कलम 129/194(डी), कलम 5/180 आणि कलम 3(1)181 एमव्ही कायदा अंतर्गत हे चलन जारी करण्यात आलं आहे. दोन्ही मालकांनी दंड भरला आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/rules-were-broken-while-riding-the-bike-by-amitabh-and-anuskha-sharma-bodyguard</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती वाचून व्हाल थक्क! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/You-will-be-surprised-to-read-the-wealth-of-the-new-Chief-Minister-of-Karnataka</link>
            <description>कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सुरू असलेलं तीन दिवस राजकीय घमासान अखेर संपलं आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार आहेत. तर डी के शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मालमत्तेवर नजर टाकल्यास 2023 च्या निवडणूक प्रतिज्ञापत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-18/35916-siddaramaiah-1-pti.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सुरू असलेलं तीन दिवस राजकीय घमासान अखेर संपलं आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार आहेत. तर डी के शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मालमत्तेवर नजर टाकल्यास 2023 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी 51 कोटी 93 लक्ष 88 हजार 910 रुपयांच्या एकूण मालमत्तेचे मालक असल्याचे सांगितले आहे. सिद्धरामय्या आणि त्यांची पत्नी पार्वती यांच्याकडे सुमारे 21 कोटी 32 लक्ष 31 हजार 991 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

ज्यामध्ये सिद्धरामय्या यांच्या नावावर 9 कोटी आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 11 कोटींची मालमत्ता आहे. त्याचप्रमाणे, दोघांच्या नावे सुमारे 30 कोटी 61 लक्ष 56 हजार 918 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सिद्धरामय्या यांच्याकडे 9 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीकडे सुमारे 20 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सिद्धरामय्या आणि त्यांच्या कुटुंबावरही सुमारे 23 कोटी 86 लक्ष 47 हजार 976 रुपयांचे  कर्ज आहे.

म्हैसूरच्या शारदा विलास लॉ कॉलेज, म्हैसूरमधून एलएलबी केलेले सिद्धरामय्या यांनी प्रतिज्ञापत्रात व्यवसायाचा आपल्या उत्पन्नाचा स्रोत म्हणून उल्लेख केला आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, सिद्धरामय्या यांच्या पत्नी प्रसिद्ध वायएस डायग्नोस्टिक्स प्रा. लि. संचालक हे BMMN Enterprises आणि PRY Projects LLP चे भागीदार आहेत.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/You-will-be-surprised-to-read-the-wealth-of-the-new-Chief-Minister-of-Karnataka</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयएएस टीना दाबींच्या आदेशाने विस्थापितांची घरे जमीनदोस्त ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/IAS-Tina-Dabis-order-demolishes-houses-of-displaced-persons</link>
            <description>राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील अमर सागर भागात राहणाऱ्या हिंदू कुटुंबांची घरे बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आली. पाकिस्तानातून विस्थापित होऊन ही हिंदू कुटुंबे भारतात आली आणि बराच काळ या भागात राहत होती.

जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या आदेशानंतर यूआयटी सहायक अभियंता यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी हिंदूंच्या घरांवर बुलडोझर चढवण्याची ही कारवाई करण्यात आली.

अमर सागर परिसरात राहणार्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-18/tina_dabi_in_jaisalmer_1657197613.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील अमर सागर भागात राहणाऱ्या हिंदू कुटुंबांची घरे बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आली. पाकिस्तानातून विस्थापित होऊन ही हिंदू कुटुंबे भारतात आली आणि बराच काळ या भागात राहत होती.

जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या आदेशानंतर यूआयटी सहायक अभियंता यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी हिंदूंच्या घरांवर बुलडोझर चढवण्याची ही कारवाई करण्यात आली.

अमर सागर परिसरात राहणार्‍या लोकांची घरे मोठ्या पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली, त्यामुळे कडक उन्हात महिला व मुलांना रस्त्यावर यावे लागले. इंडिया टीव्हीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील सरकारच्या दहशती आणि दडपशाहीतून सुटून कसे तरी भारतात आलेले हे लोक अमर सागरमध्ये दीर्घकाळ राहत होते, परंतु जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या आदेशानुसार त्यांची घरे पाडण्यात आली. प्रशासनाच्या या कृतीला या हिंदू कुटुंबातील महिलांनी विरोधही केला होता, मात्र प्रचंड पोलीस बंदोबस्त घेऊन आलेल्या प्रशासनाच्या पथकाने त्यांची घरे पाडली. आता या कडाक्याच्या उन्हात या लोकांच्या डोक्यावर सावली नाही. महिलांची आरडाओरड करून दुरवस्था झाली आहे, सामान रस्त्यावर विखुरले असून त्यांची काळजी घेणारे कोणी नाही.

पाकिस्तानात छळ झाल्याने हिंदू मोठ्या संख्येने राजस्थानमधील सीमेजवळील जिल्ह्यांमध्ये येऊन स्थायिक झाले आहेत. सीमेपलीकडून छळ होऊन भारतात आलेल्या या हिंदूंची अवस्था इथेही फारशी चांगली नाही, पण तरीही त्यांच्या डोक्यावर छत होते आणि किमान ते बिनधास्त आयुष्य जगत होते. मात्र, जैसलमेर प्रशासनाच्या नुकत्याच झालेल्या कारवाईने त्यांच्यासमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे राहिले आहे. आता या कुटुंबांना ना डोक्यावर छत आहे, ना तात्पुरते स्वतःचे म्हणता येईल अशी जागा.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/IAS-Tina-Dabis-order-demolishes-houses-of-displaced-persons</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 535 कोटींची रोकड भरलेला ट्रक भर रस्त्यात पडता बंद, मग लोकांनी…. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/A-truck-full-of-cash-worth-535-crores-stopped-on-the-road,-then-people</link>
            <description>चेन्नई. तामिळनाडूतील चेन्नईमध्ये 535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये रस्त्यातच बिघाड झाला. या प्रकरणाची माहिती क्रोमपेट पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांना मिळालेल्या कॉलमध्ये असा दावा करण्यात आला, की '535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारं वाहन विल्लुपुरमच्या दिशेने जाताना रस्त्यातच बंद पडलं. यासाठी पोलीस सं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-18/cash-recovered-by-ed-from-belgharia-flat-of-arpita-mukherjee-aide-of-bengal-minister-partha-chatterjee (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चेन्नई. तामिळनाडूतील चेन्नईमध्ये 535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये रस्त्यातच बिघाड झाला. या प्रकरणाची माहिती क्रोमपेट पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांना मिळालेल्या कॉलमध्ये असा दावा करण्यात आला, की '535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारं वाहन विल्लुपुरमच्या दिशेने जाताना रस्त्यातच बंद पडलं. यासाठी पोलीस संरक्षण आवश्यक आहे.' या प्रकरणाची माहिती मिळताच क्रोमपेट पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी एक ट्रक उभा असल्याचे पोलिसांना दिसले. यावेळी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करत वाहनातील लोकांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.

ट्रकच्या आसपास पोलीस पोहोचल्यावर लोकांनीही आपापले अंदाज बांधायला सुरुवात केली. रस्त्यावर लोकांची गर्दी होऊ लागली. तांबरमचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवासन हेही पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. चेन्नई येथून दोन ट्रक रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) रोकड घेऊन जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

दरम्यान, वाटेत एका ट्रकचे इंजिन बिघडले. या भोवती मोठी गर्दी जमू लागली. यादरम्यान रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. ट्रकमधून धूर निघू लागल्याचं सांगण्यात आलं, त्यानंतर तपासणी केली असता इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं आढळून आलं. दोन्ही ट्रकच्या आजूबाजूला मोठा जमाव असल्याचं पाहून पोलिसांनी तातडीने दोन्ही ट्रक जवळच्या कॅम्पसमध्ये नेले. यादरम्यान ट्रकचं इंजिन दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिकला पाचारण करण्यात आलं, मात्र ट्रक दुरुस्त होऊ शकला नाही. शेवटी, दोन्ही ट्रक दुसऱ्या वाहनाच्या साहाय्याने परत ओढून आरबीआयकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/A-truck-full-of-cash-worth-535-crores-stopped-on-the-road,-then-people</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिन 'एक तास राष्ट्रवादीसाठी' उपक्रम ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/NCPs-25th-Anniversary-ek-taas-rashtrawadi-sathi-initiative</link>
            <description>महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक गावात 'एक तास राष्ट्रवादीसाठी' हा कार्यक्रम घेण्यात येतो. यामध्ये गाव प्रश्नापासून ते देशस्तरावरील प्रश्नांचा उहापोह होतो. त्यामुळे आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत 'एक तास राष्ट्रवादीसाठी' या कार्यक्रमावर अधिक भर द्यायचा असा निर्णय करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बुथ कमिट्यांचा कार्यक्रम अधिक भक्कम व सक्षम करण्यासाठी विभागीय स्तरावर नेत्यांच्या कमिट्या करुन त्या विभागस्तरावर पूर्ण कराव्यात अशी चर्चा झाली. शिबि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-18/image (42).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक गावात 'एक तास राष्ट्रवादीसाठी' हा कार्यक्रम घेण्यात येतो. यामध्ये गाव प्रश्नापासून ते देशस्तरावरील प्रश्नांचा उहापोह होतो. त्यामुळे आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत 'एक तास राष्ट्रवादीसाठी' या कार्यक्रमावर अधिक भर द्यायचा असा निर्णय करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बुथ कमिट्यांचा कार्यक्रम अधिक भक्कम व सक्षम करण्यासाठी विभागीय स्तरावर नेत्यांच्या कमिट्या करुन त्या विभागस्तरावर पूर्ण कराव्यात अशी चर्चा झाली. शिबिरे आयोजित करून त्या शिबिराला आदरणीय शरद पवारसाहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत. बुथ कमिट्यांची विभागस्तरावर काही नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे अशी माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

राज्यात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. त्र्यंबकेश्वरमध्ये सूरू असलेल्या प्रथेचा गैरसमज करण्यात आला आहे. वर्षानुवर्ष तिथे परंपरा चालू आहे. मात्र यासाठी तात्काळ एसआयटी स्थापन करण्यात आली याबाबत आश्चर्य जयंत पाटील यांनी व्यक्त केले.


लोकसभा आणि विधानसभेचा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. कोणतेही सूत्र ठरलेले नाही. त्यामुळे बाहेर सांगण्याचा विषय येत नाही. कोणत्याही लोकसभा मतदारसंघाबाबत आमची चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीची बैठक झाली त्याबाबतची माहिती आम्ही अगोदरच दिली आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आमच्या तिन्ही पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांना प्रश्न चॅनल्सकडून विचारले जातात आणि त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा सर्व प्रश्नांना उत्तर टाळणं हे महत्वाचे आहे असेदेखील बैठकीत ठरवण्यात आले आहे.

६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३४९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे एक भारतवर्षातील स्वाभिमानी राज्य निर्माण करण्याचा प्रसंग होता आणि म्हणून महाराष्ट्रातील मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने संपूर्ण राज्यात राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

१० जून २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसला २४ वर्षे पूर्ण होऊन राष्ट्रवादी काँग्रेस २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यामुळे अहमदनगर येथे जाहीर सभेचे आयोजन करुन हा वर्धापन दिन साजरा केला जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/NCPs-25th-Anniversary-ek-taas-rashtrawadi-sathi-initiative</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईच्या 'या' वाहतूक पोलिसांना मिळणार क्षणभर विश्रांती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-Eknath-Shinde-gave-relief-to-traffic-police-over-55-years</link>
            <description>मे महिन्यात उन्हाचा तडका वाढला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने मुंबई पोलिसांच्या कर्तव्यावर असणाऱ्या या काही पोलिस अधिकाऱ्यांना काही क्षण विश्रांती मिळावा याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.   

भर दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-05-18/image (41).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मे महिन्यात उन्हाचा तडका वाढला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने मुंबई पोलिसांच्या कर्तव्यावर असणाऱ्या या काही पोलिस अधिकाऱ्यांना काही क्षण विश्रांती मिळावा याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.   

भर दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत.  आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री शिंदे ठाणे येथून मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलिस त्यांना दिसले. यातील अनेक पोलिसांचे हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची अवस्था पाहून तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केला आणि यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश दिले. तसेच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री, जागोजागी यासाठी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचना केली.

यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना तसेच कोणताही गंभीर आजार असलेल्या वाहतूक पोलिसांना उन्हाच्या जागी कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये या सुचनेमुळे वाहतूक पोलिसांचे आयुष्य सुसह्य व्हावे यासाठी घेतलेले हे सकारात्मक पाऊल दिलासादायक ठरणार आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-Eknath-Shinde-gave-relief-to-traffic-police-over-55-years</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Shram-Vidya-Educational-Loan-Scheme-for-Sons-and-Daughters-of-Suicidal-Farmers</link>
            <description>
राज्यातील सहकारी बँकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींबरोबरच सर्व सामान्यांच्या उध्दार आणि समृद्धीसाठीही काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील इयत्ता बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींच्या पदवी शिक्षणासाठी शुन्य ते ४ टक्के व्याजदराने १५ लाखांपर्यंत शेक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ सुरु करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुला-मुलींना मोठा आधार दिला असून त्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-18/image (40).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
राज्यातील सहकारी बँकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींबरोबरच सर्व सामान्यांच्या उध्दार आणि समृद्धीसाठीही काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील इयत्ता बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींच्या पदवी शिक्षणासाठी शुन्य ते ४ टक्के व्याजदराने १५ लाखांपर्यंत शेक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ सुरु करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुला-मुलींना मोठा आधार दिला असून त्यांचे अश्रू पुसण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले असल्याचे सांगितले.

शासनाने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती मधून बाहेर काढण्यासाठी अस्तित्वात असलेल्या योजनेचा निधी वाढवून मदत केली आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाई तातडीने देण्यात आली. शेतकऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे राज्यानेही  वर्षाला ६ हजार रूपये देण्याची सन्मान योजना सुरू केली आहे. अशा विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जाची परतफेड करण्यासाठी १० वर्षे कालावधी म्हणजे नोकरी लागल्यानंतर परतफेड असणार आहे. पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारणाची  व जामीनदारांची आवश्यकता नाही. पाच लाख ते दहा लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारणाची आवश्यकता नसेल, मात्र एका जामीनदाराची आवश्यकता असेल.

१० लाख ते १५ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागेल तसेच दोन जामीनदारांची आवश्यकता असेल. पाच लाखांपर्यंत शुन्य टक्के, पाच लाखांच्या वर ते १० लाखांपर्यंत २ टक्के तर १०  लाखांच्यावर ते १५ लाखापर्यंत ४ टक्के व्याजदर असणारी योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

देशातील सर्व राज्य सहकारी बँकांच्या तुलनेत राज्य सहकारी बॅंकेचा सर्वात जास्त ६ हजार ५४५ कोटींचा स्वनिधी,  सर्वात जास्त ४५ हजार ६४ कोटी रुपयांचा व्यवहार, सर्वात जास्त ३ हजार ८७९ कोटींचे नक्त मुल्य, सर्वात जास्त ६०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा हे या बँकेचे असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, विधानपरिषदेचे आमदार प्रविण दरेकर, माजी मंत्री अनंत अडसुळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे प्रशासक  विद्याधर अनास्कर यांनी प्रास्ताविक केले तर व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी आभार मानले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Shram-Vidya-Educational-Loan-Scheme-for-Sons-and-Daughters-of-Suicidal-Farmers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पावणेदोन कोटी पाठवा, महसूल मंत्रालय घ्या  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Send-fifty-two-crores-get-Ministry-of-Revenue</link>
            <description>‘हॅलो, मी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेबांचा पीए बोलतोय… साहेबांनी तुमच्यासाठी गुड न्यूज पाठवलीय, पावणेदोन कोटी पाठवा, तुमचे नगरविकास किंवा महसूल मंत्रालय फिक्स झालंय…’ अशा आशयाचा फोन करून एका भामट्याने चक्क चार आमदारांकडे पैशाची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय.
राज्यात सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. या निकालानंतर सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छूकांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. आता राज्याच्या विस्तारासोबत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यासंदर्भात सत्ताधारी आमदारांकडूनही वेगवेगळे दावे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-17/orn0jub8_jp-nadda_625x300_26_July_22 (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[‘हॅलो, मी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेबांचा पीए बोलतोय… साहेबांनी तुमच्यासाठी गुड न्यूज पाठवलीय, पावणेदोन कोटी पाठवा, तुमचे नगरविकास किंवा महसूल मंत्रालय फिक्स झालंय…’ अशा आशयाचा फोन करून एका भामट्याने चक्क चार आमदारांकडे पैशाची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय.
राज्यात सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. या निकालानंतर सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छूकांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. आता राज्याच्या विस्तारासोबत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यासंदर्भात सत्ताधारी आमदारांकडूनही वेगवेगळे दावे केले जात आहे. मंत्रिपदासाठी आमदारांकडे पैशांची मागणी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपच्या चार आमदारांकडे पैशांची मागणी करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या आमदाराकांडे पैशांची मागणी करण्यात आली आहे. परंतु ही मागणी पक्षातून करण्यात आली नाही तर एका भामट्याने केली आहे. त्याने चक्क पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे नाव वापरुन पैशांची मागणी केली आहे. स्वत:ला जे पी नड्डा यांचा सहायक असल्याचा बनाव करत त्याने पैशांची मागणी केली. अखेर या भामट्याला अटक झाली आहे.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून मंत्रीपद मिळवून देण्यासाठी राज्यातील चार आमदारांकडे केली पैशाची मागणी करण्यात आली. नागपुरातील भाजपचे आमदार विकास कुंभारे, भाजप आमदार टेकचंद सावरकर यांना काही दिवसांपूर्वी फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव निरज सिंह राठोड असल्याचे सांगत आपण भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे म्हटले. मंत्रीपदासाठी पक्षनिधी म्हणून पावणेदोन कोटी रुपये देण्याची मागणी त्याने केली. आमदार तानाजी मुरकुटे आणि नारायण कुचे या राज्यातील आणखी दोन आमदाराकडे निरजने कोटय़वधींची मागणी केली.
आमदार विकास कुंभारे यांना या प्रकरणात संशय आला. त्यांनी वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीसांत तक्रार केली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची वेगाने चौकशी सुरु केली. अखेर या प्रकरणात गुजरातमधून एकास अटक करण्यात आली. निरज सिंह राठोड याला मोरबी, अहमदाबाद येथून त्याला अटक केली.
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. राज्यात कोणाला मंत्री करावे, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ठरवतील. येत्या दहा दिवसांत हा विस्तार व्हावा, अशी मला अपेक्षा असल्याचे संजय शिरसाट यांनी नुकतेच सांगितले होते. यावेळी राज्य मंत्रिमंडळात २० जणांना संधी मिळणार आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाही दोन मंत्री शिवसेनेचे होतील, असे त्यांनी सांगितले.
 



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Send-fifty-two-crores-get-Ministry-of-Revenue</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतीय कुकचा विक्रम मोडून ‘या’ नायजेरियन कुकचा नवा विक्रम ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Breaking-the-Indian-cooks-record-Ya-sets-a-new-record-for-the-Nigerian-cook</link>
            <description>कोणत्याही हॉटेलमधील किंवा रेस्टॉरंटमधील कुकने स्वयंपाक करणे हा त्याच्या व्यवसायाचा भाग असला तरी अनेक कुक विक्रम करण्यासाठी सुद्धा आपली स्वयंपाकाची ही आवड जोपासत असतात. नायजेरियातील एका महिला कुकने असाच एक अनोखा विक्रम केला असून सलग 100 तासापेक्षा जास्त कालावधी तिने नॉनस्टॉप कुकिंग केले आहे. हिल्डा बासी असे या महिला कुकच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-05-17/NYPICHPDPICT000011186110.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोणत्याही हॉटेलमधील किंवा रेस्टॉरंटमधील कुकने स्वयंपाक करणे हा त्याच्या व्यवसायाचा भाग असला तरी अनेक कुक विक्रम करण्यासाठी सुद्धा आपली स्वयंपाकाची ही आवड जोपासत असतात. नायजेरियातील एका महिला कुकने असाच एक अनोखा विक्रम केला असून सलग 100 तासापेक्षा जास्त कालावधी तिने नॉनस्टॉप कुकिंग केले आहे. हिल्डा बासी असे या महिला कुकचे नाव असून तिच्या विक्रमाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.

या आधीचा विक्रम 87 तास सलग कुकिंगसाठी नोंदवण्यात आला होता. 87 तासाचा हा विक्रम लारा टंडन या भारतीय कुकच्या नावावर होता. हिल्डाने हा विक्रम करण्यासाठी गेल्या गुरुवारी दुपारी 3 वाजता कुकिंगला सुरुवात केली. सोमवारी रात्री पावणेआठ वाजेपर्यंत तिचे हे कुकिंग सुरू होते.

हा कालावधी 100 तासापेक्षा जास्त झाल्याने तिच्या या विक्रमाची दखल गिनीज बुकने घेतली आहे. शंभर तासांच्या कालावधीमध्ये तिने विविध प्रकारच्या रेसिपीज पूर्ण केला. त्यामध्ये पारंपारिक नायजेरियन रेसिपीजप्रमाणेच विविध प्रकारचे सूप राईस अशा विविध प्रकारच्या रेसिपीज तिने करून दाखवल्या हा विक्रम चालू असताना तिला दर तासानंतर पाच मिनिटे विश्रांती घेण्याची किंवा बारा तास सलग काम केल्यानंतर एक तास विश्रांती घेण्याची सवलत देण्यात आली होती. तिने आपला विक्रम पूर्ण केल्यावर नायजेरियाचे अध्यक्ष महंमद बुहारी यांनीही ट्विट करून तिचे अभिनंदन केले आणि नायजेरियाच्या सांस्कृतिक इतिहासामधील ही महत्त्वाची गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Breaking-the-Indian-cooks-record-Ya-sets-a-new-record-for-the-Nigerian-cook</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी आणणार महाविकास आघाडीत बिघाडी? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Will-Uddhav-Thackerays-this-demand-bring-failure-in-Mahavikas-Aghadi</link>
            <description>कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं भाजपचा दारूण पराभव केल्यानंतर देशभरातल्या विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कर्नाटकच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी राज्यात महाविकासआघाडीची बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला शरद पवारांसह उद्धव ठाकर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-17/maha-vikas-aghadi-leaders-sharad-pawar-uddhav-1585267.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं भाजपचा दारूण पराभव केल्यानंतर देशभरातल्या विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कर्नाटकच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी राज्यात महाविकासआघाडीची बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला शरद पवारांसह उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीचे मुख्य नेते उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाली, पण यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातून शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते, त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना 20 जागांवर लढवण्यावर ठाम असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या 48 जागांच्या वाटपाबाबत चर्चा झाली, अशी माहिती महाविकासआघाडीच्या नेत्यांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही नेते लोकसभा निवडणुकीत तीनही पक्ष समसमान म्हणजेच प्रत्येकी 16 जागांवर लढतील, अशी चर्चा झाल्याची माहिती पसरवत आहेत. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 निवडून आलेल्या 18 जागा आणि 2 अतिरिक्त जागांवर शिवसेनेचे सर्वोच्च नेते ठाम असल्याचं सांगण्यात आलंय.
 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Will-Uddhav-Thackerays-this-demand-bring-failure-in-Mahavikas-Aghadi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार स्वाधार योजनेचा 60 कोटींचा निधी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Swadhar-Yojana-funds-of-60-crores-will-be-deposited-in-students-accounts-soon</link>
            <description>राज्यातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाने दिलासा दिला आहे. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या पुढाकाराने व आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागास 60 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे सदर प्राप्त झालेला 60 कोटी रुपयांचा निधी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत.

तसेच स्वाधार योजनेच्या अटी व नियमांमध्ये बदल होऊन सुधारणा होण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना व सामाजिक संघटना यांच्याकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार समिती गठित करण्यात आली होती राज्यातील सर्व क्षेत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-17/image (39).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाने दिलासा दिला आहे. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या पुढाकाराने व आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागास 60 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे सदर प्राप्त झालेला 60 कोटी रुपयांचा निधी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत.

तसेच स्वाधार योजनेच्या अटी व नियमांमध्ये बदल होऊन सुधारणा होण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना व सामाजिक संघटना यांच्याकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार समिती गठित करण्यात आली होती राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांच्याशी याबाबत विविध बैठका करून याबाबत सुधारणा करायच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे राज्यातील विविध विद्यार्थी संघटना यांच्या मागणीच्या अनुषंगाने त्यांच्या समवेत चर्चा व बैठक करून याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने 1 ते 13 मुद्द्यांबाबत सुधारणा करण्याच्या शिफारशी आयुक्त कार्यालयाने नुकत्याच शासनास सादर केलेल्या आहे. स्वाधार योजनेच्या अटी, शर्ती व त्या अनुषंगाने काही बदल येणाऱ्या काळात होणार आहेत. त्यामुळे स्वाधार योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सुलभता निर्माण होणार आहे व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अधिक गतिमान पद्धतीने व वेळेत देणे सोयीचे होणार आहे.

राज्यात समाज कल्याण विभागामार्फत 441 शासकीय वसतिगृह कार्यरत असून त्यामध्ये 50 हजार विद्यार्थींची शिक्षणाची सोय झाली आहे, मात्र ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. दरवर्षी सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. राज्यात विभागीय, जिल्हा व तालुका याप्रमाणे विविध स्तरावर विद्यार्थ्यांना 60 हजार ते 48 हजार रुपये वार्षिक त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. यापूर्वी शासनाने नुकतेच सदर योजनेसाठी रुपये 15 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता, तसेच 12 मे  रोजी रुपये 60 कोटींचा निधी ऑनलाईन प्रणालीवर आयुक्तालयास उपलब्ध झाला आहे.

समाज कल्याण विभागाने “सामाजिक न्याय पर्व” तसेच “योजनांची जत्रा” या शासनाच्या विशेष अभियानांतर्गत राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त व सबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी स्वाधार योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणावर तपासून मंजूर केले असून प्राप्त झालेल्या निधीमुळे आता मंजूर अर्ज निकाली निघणार आहेत. समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी देखील पुणे येथे सहाय्यक आयुक्त कार्यालयात उपस्थित राहून 24 तास कार्यालय सुरू ठेवून मोठ्या प्रमाणावर अर्ज निकाली काढले होते. आता रुपये 60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न या निमित्ताने सामाजिक न्याय विभागाने मार्गी लावला आहे.

" समाज कल्याण विभागाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महत्त्वपूर्ण व यशस्वी योजना आहे, विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून पाठपुरावा करून निधी प्राप्त करून घेण्यात आला आहे. या योजनेमध्ये लवकरच सुधारणा करण्यात येणार आहेत त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात योजना राबविताना अधिक सुलभता व पारदर्शकता निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये

-          समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Swadhar-Yojana-funds-of-60-crores-will-be-deposited-in-students-accounts-soon</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर मेट्रोची खास ऑफर महिन्याभराकरिता मोफत मिळवा 'महा कार्ड' ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-Metro-Special-Offer-Get-Free-Maha-Card-for-a-Month</link>
            <description>- १६ मे ते १५ जून दरम्यान नागपूर मेट्रोची अनोखी योजना*
 




महा मेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले असून याकरता मोबाइल ऍप आणि महा कार्ड सह अनेक पर्याय प्रवाश्यांना उपलब्ध करून दिले आहेत. यात भर घालत आज दिनांक १६ मे २०२३ ते १५ जून २०२३ या कालावधीत २०० रुपयांचे टॉप अप करत महा कार्ड मोफत मिळवता येईल. २०० रुपयांचे टॉप अप केल्यावर कार्ड खरेदीकरता कुठलीही रक्कम वेगळ्याने देण्याची गरज नाही. सोबत २०० रुपयांचे टॉप अप प्रवास दरम्यान तिकीट खरेदी करता देखील वापरता येते. महा कार्ड खरेदी करतांना १५० रुपये द्यावे लागतात परंतु पुढील १ महिन्याकरिता केवळ टॉप अप करत हे कार्ड मिळवता येईल. देश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-17/image (38).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[- १६ मे ते १५ जून दरम्यान नागपूर मेट्रोची अनोखी योजना*
 




महा मेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले असून याकरता मोबाइल ऍप आणि महा कार्ड सह अनेक पर्याय प्रवाश्यांना उपलब्ध करून दिले आहेत. यात भर घालत आज दिनांक १६ मे २०२३ ते १५ जून २०२३ या कालावधीत २०० रुपयांचे टॉप अप करत महा कार्ड मोफत मिळवता येईल. २०० रुपयांचे टॉप अप केल्यावर कार्ड खरेदीकरता कुठलीही रक्कम वेगळ्याने देण्याची गरज नाही. सोबत २०० रुपयांचे टॉप अप प्रवास दरम्यान तिकीट खरेदी करता देखील वापरता येते. महा कार्ड खरेदी करतांना १५० रुपये द्यावे लागतात परंतु पुढील १ महिन्याकरिता केवळ टॉप अप करत हे कार्ड मिळवता येईल. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्ष पुरणे झाल्याने आझादी का अमृत महोत्सव साजरा होत असल्याने त्यासंबंधी निमित्त साधून हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
उल्लेखनीय आहे कि मेट्रो प्रवाश्यानी महा कार्डची मोठ्या प्रमाणात केलेली खरेदी केले असून या वतीने मेट्रो प्रवास दरम्यान तिकिटावर १० टक्के सूट दिल्या जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) सहकार्याने या कार्डचे संचालन करण्यात येत आहे.

प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता महा मेट्रोने EMV (युरो मास्टर व्हिसा) स्मार्ट कार्ड आधारित ओपन लूप ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) प्रणाली स्वीकारली आहे आणि ही नागपुरातील सर्व मेट्रो स्थानकांवर लागू आहे. या प्रणालीच्या माध्यमाने प्रवाशांना गाडीत चढताना आणि उतरताना मेट्रो स्टेशनवर ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेटवर फक्त त्यांचे कार्ड टॅप करावे लागते आणि त्या माध्यमाने प्रवासी भाडे कार्डमधून कापल्या जाते. महत्वाचे म्हणजे कार्डच्या माध्यमाने मेट्रोने प्रवास केल्यास प्रवाश्यांना तिकीट दरावर १० % सुट देखील मिळते. महा कार्ड मेट्रो स्थानकांवर खरेदी करता येते.

महा कार्ड आणि अत्याधुनिक एएफसी प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक असून जेवढा प्रवास केला असेल तेवढेच भाडे कार्ड मधून वजा केल्या जाते. ईएमव्ही मानक आधारित स्मार्ट कार्ड ओरिएंटेड ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टीम (AFC) हे प्रवास भाडे भरण्यासाठी उत्तम उपाय आहे.


*महा कार्डची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :*

·         मेट्रो स्थानकांवर महा कार्डची खरेदी तसेच टॉप करते येते.

·         अत्यंत सुरक्षित चिप आधारित ड्युअल इंटरफेस (संपर्क आणि संपर्करहित) स्मार्ट कार्ड.

·         स्वाईप करण्याच्या पद्धतीचा अवलंब

·         इंटरनेट आणि मोबाइल आधारित व्यवहारांसाठी सुसंगत

·          (Europay, Master, Visa, Rupay) प्लॅटफॉर्मवर स्वीकृत वैयक्तिक कार्ड.


महा कार्ड आणि एएफसी प्रणालीमुळे मेट्रोने प्रवास करणे सोपे आणि स्वस्त तर झाले आहेच पण या सोबतच कार्डचा वापार केल्याने तिकीट घेण्याची गरज नसल्याने मेट्रो ट्रेन राईड सुखकर देखील केली आहे. आता या सोबत महा कार्ड मोफत मिळणार असल्याने या सोयीचा नागपूरकरांनी लाभ घ्यावा हे आवाहन नागपूरमेट्रोने केले आहे..


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-Metro-Special-Offer-Get-Free-Maha-Card-for-a-Month</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ …म्हणून केली विना हेल्मेट बाईक सवारी अमिताभ बच्च्न यांनी केला खुलासा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Amitabh-Bachchan-revealed-that-he-rode-a-bike-without-a-helmet</link>
            <description>बॉलिवूडचे शहेनशाह म्हणून ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांचे मागील काही दिवसात सोशल मीडीयात बाईक वा विना हेल्मेट बसलेले फोटो पहायला मिळाले आहेत. दरम्यान यावरून अनेक नेटकर्‍यांनी बीग बी अमिताभ बच्चन यांना ट्राफिकचे नियम दाखवून ट्रोल देखील केले आहे.
मागील 2 दिवसांच्या या चर्चांवर आता अखेर बीग बी अमिताभ बच्चन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-17/100234801.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलिवूडचे शहेनशाह म्हणून ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांचे मागील काही दिवसात सोशल मीडीयात बाईक वा विना हेल्मेट बसलेले फोटो पहायला मिळाले आहेत. दरम्यान यावरून अनेक नेटकर्‍यांनी बीग बी अमिताभ बच्चन यांना ट्राफिकचे नियम दाखवून ट्रोल देखील केले आहे.
मागील 2 दिवसांच्या या चर्चांवर आता अखेर बीग बी अमिताभ बच्चन यांनी आपला खुलासा दिला आहे. सोशल मीडीया मध्ये वायरल झालेले फोटोज हे शूटिंगचा भाग होता. त्यासाठी दक्षिण मुंबई मध्ये बलार्ड पिअर भागात पोलिसांकडून परवानगी घेण्यात आल्याचं त्यानी जारी केलेल्या खुलाशामध्ये म्हटलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी आपल्याला ट्राफिक नियमांची पूर्ण कल्पना आहे. आपला कोणताही उद्देश या नियमांचं उल्लंघन करण्याचा नसल्याचं म्हटलं आहे. शुटिंगच्या ठिकाणी केवळ 30-40 जण उपस्थित होते. पोलिसांनी रहदारीचा मार्ग बंद ठेवला होता. तसेच हे शूटिंग रविवारी करण्यात आले होते. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने कार्यालयं बंद होती आणि लोकांची वर्दळ देखील कमी होती.
अमिताभ बच्चन यांनी खुलाशात लिहल्यानुसार, 'पण हो, वक्तशीरपणाची समस्या असती तर मी बाईकस्वारी नक्कीच केली असती. मी हेल्मेट घालून आणि रहदारीचे सर्व नियम पाळले असते. हे करणारा मी एकटा नाही. वेळेवर लोकेशनवर पोहोचण्यासाठी अक्षय कुमार हे करताना दिसला आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या शेवटी लिहिले की, तुमची काळजी, काळजी, प्रेम आणि ट्रोलिंगबद्दल धन्यवाद.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Amitabh-Bachchan-revealed-that-he-rode-a-bike-without-a-helmet</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात घशघशीत वाढ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/A-steep-hike-in-the-remuneration-of-ITI-contract-directors</link>
            <description> 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आयटीआयमधील शिल्पनिदेशकांची पदे कायम ठेवून त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. तसेच आयटीआय कंत्राटी निदेशकांच्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-17/worried-about-job-cuts.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आयटीआयमधील शिल्पनिदेशकांची पदे कायम ठेवून त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. तसेच आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली आहे.
 
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) कंत्राटी निदेशकांच्या मानधनात वाढ करून ते 25 हजार रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा 297 कंत्राटी निदेशकांना होईल. यापूर्वी त्यांना 15 हजार रुपये मानधन मिळायचे. सध्या या आयटीआयमध्ये 297 निदेशक आहेत.
 
राज्यातील मनपा क्षेत्रातील आयटीआयमध्ये दुसरी व तिसरी पाळी आणि उर्वरित आयटीआयमध्ये दुसरी पाळी ऑगस्ट 2010 पासून सुरु करण्यासाठी एकूण 1500 शिक्षकीय पदांना 2010 मध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. कंत्राटी शिल्प निदेशकांच्या सेवा 2010 पासून 2022 पर्यंत 12 वर्ष इतक्या झाल्या असून वाढलेली महागाई बघता आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन सेवा पुढे ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/A-steep-hike-in-the-remuneration-of-ITI-contract-directors</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अकोल्यात सुरू होणार नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/New-Veterinary-College-to-start-in-Akola</link>
            <description>अकोला येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंद</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-17/unnamed (4).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अकोला येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या महाविद्यालयातील ५६ शिक्षक, ४८ शिक्षकेतर संवर्ग असे १०४ पदे तसेच बाह्य स्त्रोताद्वारे ६० पदे अशी १६४ पदे नव्याने निर्माण करण्यास ही मान्यता देण्यात आली.  या पदांसह इतर अनुषंगिक खरेदी वगैरे साठी मिळून ३१६ कोटी ६५ लाख एवढ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणात जळगाव आणि अकोला जिल्ह्यात २ नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती.  त्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/New-Veterinary-College-to-start-in-Akola</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयटीआयच्या कंत्राटी निदेशकांचे मानधनात वाढ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/ITIs-contract-directors-will-get-an-increase-of-Rs.-25-thousand</link>
            <description>शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) कंत्राटी निदेशकांच्या मानधनात वाढ करून ते २५ हजार रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-17/image (36).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) कंत्राटी निदेशकांच्या मानधनात वाढ करून ते २५ हजार रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या निर्णयाचा फायदा २९७ कंत्राटी निदेशकांना होईल. यापूर्वी त्यांना १५ हजार रुपये मानधन मिळायचे.  सध्या या आयटीआयमध्ये २९७ निदेशक आहेत. राज्यातील मनपा क्षेत्रातील आयटीआयमध्ये दुसरी व तिसरी पाळी आणि उर्वरित आयटीआयमध्ये दुसरी पाळी ऑगस्ट २०१० पासून सुरु करण्यासाठी एकूण १५०० शिक्षकीय पदांना २०१० मध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. कंत्राटी शिल्प निदेशकांच्या सेवा २०१० पासून २०२२ पर्यंत १२ वर्ष इतक्या झाल्या असून वाढलेली महागाई बघता आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन सेवा पुढे ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/ITIs-contract-directors-will-get-an-increase-of-Rs.-25-thousand</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  शिंदे-फडणवीस सरकारमध्ये तुम्हाला मंत्रीपद देतो, १ कोटी ६७ लाख द्या; नड्डांच्या बोगस पीएचा भाजप आमदारांना फोन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/I-give-you-a-minister-post-in-Shinde-Fadnavis-government</link>
            <description>'मी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय्य साहाय्यक आहे. महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होत असून तुम्हाला नगर विकास मंत्रालय देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक कोटी ६७ लाख रुपये द्यावे लागतील', असे सांगून एका भामट्याने मध्य नागपूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार विकास कुंभारे यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल करून भामट्याला अहमदाबादेतील मोरबी येथून अटक केली. नीरजसिंग राठोड, असे अटकेतील तोतया पीएचे नाव आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील मंत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-17/maharashtra-cabinet-expasnsion-100292325.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA['मी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय्य साहाय्यक आहे. महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होत असून तुम्हाला नगर विकास मंत्रालय देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक कोटी ६७ लाख रुपये द्यावे लागतील', असे सांगून एका भामट्याने मध्य नागपूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार विकास कुंभारे यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल करून भामट्याला अहमदाबादेतील मोरबी येथून अटक केली. नीरजसिंग राठोड, असे अटकेतील तोतया पीएचे नाव आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यानंतर गेल्या सात दिवसांपासून नीरज हा विकास कुंभारे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधायचा. नगर विकासमंत्रीपद मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांना एक कोटी ६७ लाख रुपयांची मागणी करायचा. नीरज हा ठकबाज असल्याचे कुंभारे यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली. अमितेशकुमार यांनी याप्रकरणाचा तपास गुन्हेशाखा पोलिसांकडे सोपविला. पोलिसांनी मोबाइल क्रमांकाच्या आधारे नीरजचा शोध घेतला. नीरज हा अहमदाबाद येथील मोरबीत राहात असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांचे पथक मोरबी येथे गेले. मंगळवारी नीरज याला अटक करीत पोलिसांचे पथक त्याला घेऊन नागपूरकडे रवाना झाले आहेत.

पोलिसांनी नीरजला अटक केली. त्याची प्राथमिक चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. नीरज याने कुंभारे यांच्याशिवाय कामठीचे आमदार टेकचंद सावकर , हिंगोलीचे तानाजी मुटकुळे, बदनापूरचे नारायण कुचे व नंदूरबारचे आमदार राजेश पाडवी तसेच गोवा येथील प्रवीण आर्लेकर व नागालॅण्डचे बाशा मोवाचँग यांनाही मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखविले. यापैकी काहींकडून नीरज याने पैसे घेतल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे कोणीही मंत्रीपदाच्या शर्यतीत नसताना त्यांना नीरजने मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखविल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पाडवी हे नागपूर पोलिस दलात पोलिस निरीक्षक होते. मोनिका किरणापुरे हत्याकांडाच्या तपासात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

आपण भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे खरेखुरे पीए आहोत हे पटवून देण्यासाठी नीरजने आपल्या एका साथीदारालाच नड्डा बनविले होते. त्याच्या सापळ्यात सापडलेल्या आमदाराला तो फोनवरून तोतया नड्डासोबत बोलणे करून द्यायचा. नीरजच्या सापळ्यात कोण कोण अडकले आणि किती रुपयांनी लुटले गेले ते तपासातून पुढे येईल.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/I-give-you-a-minister-post-in-Shinde-Fadnavis-government</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ टेस्ला होणार मेड इन इंडिया? इलॉन मस्क झुकला, अधिकाऱ्यांना पाठवणार मोदींच्या भेटीला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Tesla-will-be-made-in-India-Elon-Musk-bows-out-will-send-officials-to-meet-Modi</link>
            <description>इलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. वृत्तसंस्था ब्लूमबर्गने आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

देशात टेस्ला वाहनांचा पुरवठा वाढवणे हा या भेटीचा उद्देश आहे. टेस्ला अधिकार्‍यांची ही भारत भेट देखील खास आहे कारण टेस्ला कंपनी चीनला सोडून भारतासोबत आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी भारताच्या उच्च आयात करांवर आणि इलेक्ट्रिक-वाहन धोरणांवर टीका केली होती. त्यामुळे ही भेट</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-05-17/Modi_Elon_1596595135455_1596595141252_1631345902216.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[इलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. वृत्तसंस्था ब्लूमबर्गने आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

देशात टेस्ला वाहनांचा पुरवठा वाढवणे हा या भेटीचा उद्देश आहे. टेस्ला अधिकार्‍यांची ही भारत भेट देखील खास आहे कारण टेस्ला कंपनी चीनला सोडून भारतासोबत आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी भारताच्या उच्च आयात करांवर आणि इलेक्ट्रिक-वाहन धोरणांवर टीका केली होती. त्यामुळे ही भेट महत्त्वाची असणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्ला एक्झिक्युटिव्ह्जमध्ये सी-सूट एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजर यांचा समावेश असेल जे कंपनीच्या पुरवठा विभागाची देखरेख करतात. या अधिकार्‍यांच्या भारत भेटीचा उद्देश टेस्ला कारची देशात विक्री आणि वितरणा संबंधित चर्चा करणे हा आहे.

माहितीनुसार, टेस्ला अधिकाऱ्यांची भारत भेट अनेक अर्थांनी खास आहे. टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क आणि भारत यांच्यात आधीच वाद सुरू असताना कंपनीचे अधिकारी भारतात येत आहेत.

पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीला भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाचा फायदा घ्यायचा आहे. कारण भारत इलेक्ट्रिक  वाहनांच्या वापराला सतत प्रोत्साहन देत आहे, ज्यामुळे जीवाश्म इंधनामुळे होणारे प्रदूषण कमी होत आहे.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ सातत्याने वाढत आहे. भारतीयांची निवड पाहून अनेक परदेशी कंपन्यांनी इलेक्ट्रिक मार्केटमध्ये व्यवसायामध्ये उतरत आहेत.

यामध्ये BYD, MG, Kia, Hyundai, Mercedes, BMW, Audi, Volvo अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी भारतात एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहने ऑफरमध्ये ठेवली आहेत.

गेल्या वर्षी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जर टेस्ला भारतात आपली इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यास तयार असेल तर काही अडचण नाही परंतु कंपनीने चीनमधून कार आयात करू नये.

नितीन गडकरी रायसिना डायलॉगमध्ये म्हणाले होते की, भारतात विक्रेते उपलब्ध आहेत. आमच्याकडे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान आहे, आमच्याकडे सर्व सुटे भाग आहेत. सरकारने कंपन्यांना इलेक्ट्रिक वाहनांवरील कस्टम ड्यूटी आणि करात मोठी सवलत दिली आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Tesla-will-be-made-in-India-Elon-Musk-bows-out-will-send-officials-to-meet-Modi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ NIA ची मोठी कारवाई, 6 राज्यांमध्ये 100 ठिकाणी छापेमारी; खलिस्तानी-गँगस्टर यांची साखळी मोडणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/NIAs-massive-operation-raids-at-100-locations-in-6-states</link>
            <description>देशात एनआयएने मोठी कारवाई केली आहे. देशातील सहा राज्यांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएच्या टीमने हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात या सहा राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. देशातील दहशतवाद, गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्कर याला आळा घालण्यासाठी एनआयएकडून हे छापे टाक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-17/NIA-raid.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशात एनआयएने मोठी कारवाई केली आहे. देशातील सहा राज्यांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएच्या टीमने हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात या सहा राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. देशातील दहशतवाद, गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्कर याला आळा घालण्यासाठी एनआयएकडून हे छापे टाकले जात आहेत.

दहशतवाद, अंमली पदार्थ तस्कर आणि गँगस्टरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. शिख फॉर जस्टिस (SFJ) या बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटनेचा सदस्य जसविंदर सिंग मुलतानीच्या साथीदार असलेल्या परिसरात एनआयएकडून झडती घेण्यात येत आहे.

लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळीतील सदस्यांना आणि अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या त्यांच्या सिंडिकेटला तोडण्यासाठी एनआयएकडून हा छापा टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या छाप्यात एनआयएने 70 हून अधिक मोबाईल जप्त केले होते. या मोबाईलमध्ये ड्रग नेक्सस आणि लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळीशी संबंधित लोकांची अनेक गुपिते समोर आली होती.

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात बसलेले गुंड खलिस्तानी फुटीरतावाद्यांना निधी देऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. 100 पेक्षा अधिक ठिकाणी छाप्यांमध्ये एनआयए टीमचे 200 हून अधिक सदस्य सहभागी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. जसविंदर सिंग मुलतानी हा SFJ संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नूचा जवळचा सहकारी असल्याचे मानले जाते आणि तो फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे सांगितले जात आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/NIAs-massive-operation-raids-at-100-locations-in-6-states</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चोरी झाल्यानंतर लगेच मिळणार मोबाईल, केंद्र सरकार आणतंय नवीन सिस्टीम; जाणून घ्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Central-government-new-system-to-get-mobile-phones-immediately-after-stolen</link>
            <description>सध्याच्या काळात अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यानंतर मोबाईल ही मानवाची महत्त्वाची गरज झाली आहे. आपल्या फोनशिवाय आपण घरातून बाहेर पडण्याचा विचारही करू शकत नाही. इतरांशी संवाद साधण्याव्यतिरिक्त आपली बँकेची कामे, प्रवासाची तिकिटे, हॉटेल बुकींग, यूपीआय व्यवहार अशी कित्येक कामे आपण स्मार्टफोनच्या मदतीने करतो.

त्यामुळे स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. मात्र, हाच स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-05-17/BV-Acharya-6.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सध्याच्या काळात अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यानंतर मोबाईल ही मानवाची महत्त्वाची गरज झाली आहे. आपल्या फोनशिवाय आपण घरातून बाहेर पडण्याचा विचारही करू शकत नाही. इतरांशी संवाद साधण्याव्यतिरिक्त आपली बँकेची कामे, प्रवासाची तिकिटे, हॉटेल बुकींग, यूपीआय व्यवहार अशी कित्येक कामे आपण स्मार्टफोनच्या मदतीने करतो.

त्यामुळे स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. मात्र, हाच स्मार्टफोन जर हरवला किंवा चोरी झाला तर? आपल्या बँकेपासून आपली सगळी माहिती चोरांच्या हातात आयतीच मिळू शकते. त्यामुळेच, चोरीचे मोबाईल लवकरात लवकर शोधण्यासाठी केंद्र सरकारने नवीन सिस्टीम तयार केली आहे.

सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) असं या सिस्टीमचं नाव आहे. हरवलेले किंवा चोरी झालेले मोबाईल फोन शोधण्यासाठी तयार करण्यात आलेलं हे एक रीजनल पोर्टल आहे. केंद्राच्या टेलिमॅटिक्स विभागाने ही सिस्टीम तयार केली आहे.

महाराष्ट्रासह दिल्ली आणि कर्नाटकात याची चाचणी घेण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी जानेवारी ते एप्रिल या काळात या सिस्टीमच्या मदतीने तब्बल ७११ मोबाईल शोधले. या मोबाईल्सची एकूण किंमत १.२८ कोटी रुपये होती. यानंतर आता १७ मे रोजी ही सिस्टीम देशभरात लाँच करण्यात येईल.

असं काम करेल CEIR

CEIR मुळे नेटवर्क ऑपरेटरला हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाईल फोन ब्लॉक करण्याची सुविधा मिळेल. तुमचा मोबाईल चोरी झाल्यानंतर, किंवा हरवल्यानंतर तुम्हाला ऑपरेटरला सांगून तो ब्लॉक करायचा आहे. असा ब्लॉक केलेला मोबाईल वापरण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याची माहिती सरकारला मिळेल. अशा प्रकारे तुमच्या मोबाईलचा शोध लागेल. मोबाईल मिळाल्यानंतर पुन्हा पोर्टलवर जाऊन तुम्ही तो अनब्लॉक करू शकता, जेणेकरून तुम्हाला तो वापरता येईल.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Central-government-new-system-to-get-mobile-phones-immediately-after-stolen</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंपनी सोडली आणि भंगार विकून मित्रांनी कमावले 200 कोटी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/200-crores-was-earned-by-the-friends-by-leaving-the-company-and-selling-the-scrap</link>
            <description>
जगात पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. काही लोक असे आहेत जे रद्दी विकून पैसे कमवतात, मग ते लोखंड असो वा इलेक्ट्रॉनिक कचरा. याच कल्पनेतून एमबीए पदवीधर मुलाने त्याच्या मित्रासोबत 200 कोटींची कंपनी स्थापन केली आहे.

साकेत सौरव आणि त्याचा पार्टनर अवनीत सिंग यांनी 2017 मध्ये स्टार्टअप कंपनी सुरू केली. यातून त्यांनी जुने मोबाईल विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

2011 मध्ये इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडियामधून एमबीए पूर्ण केल्यानंतर साकेत सौरवने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले.

पण 6 वर्षांनंतर 20</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-17/success.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
जगात पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. काही लोक असे आहेत जे रद्दी विकून पैसे कमवतात, मग ते लोखंड असो वा इलेक्ट्रॉनिक कचरा. याच कल्पनेतून एमबीए पदवीधर मुलाने त्याच्या मित्रासोबत 200 कोटींची कंपनी स्थापन केली आहे.

साकेत सौरव आणि त्याचा पार्टनर अवनीत सिंग यांनी 2017 मध्ये स्टार्टअप कंपनी सुरू केली. यातून त्यांनी जुने मोबाईल विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

2011 मध्ये इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडियामधून एमबीए पूर्ण केल्यानंतर साकेत सौरवने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले.

पण 6 वर्षांनंतर 2017 मध्ये साकेतने त्याच्या मित्रासोबत जुने मोबाइल फोन विकण्यासाठी रिफिट ग्लोबल प्लॅटफॉर्म सुरू केला. ज्यामध्ये त्याने आपल्या वितरणाद्वारे जुने फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्यास सुरुवात केली आणि या व्यवसायात त्याला मोठे यश मिळाले.

आधी जुना मोबाईल घ्या, नंतर दुरुस्त करून विका:

विशेष म्हणजे पहिल्या वर्षीच साकेत आणि त्याच्या मित्राला जुने फोन विकण्याच्या या व्यवसायात मोठे यश मिळाले. सुरुवातीला कंपनीचा महसूल 8 कोटी, नंतर 19 कोटी, नंतर 24 कोटी आणि 44 कोटींवर पोहोचला.

2021-22 या आर्थिक वर्षात त्यांच्या कमाईने 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी 200 कोटींचा महसूल मिळवला.

YourStory नुसार, Refit Global ने Flipkart, Amazon, Oppo, Xiaomi आणि Vivo वर एक्सचेंज फोन खरेदी केले.

या मोबाईल फोन्समध्ये तांत्रिक आणि लूकशी संबंधित दुरुस्ती करून फोन पुन्हा तयार करण्यात आले. यानंतर रिफिट ग्लोबलने विविध वितरणाद्वारे हे मोबाईल फोन विकले.

रिफिट ग्लोबल प्रत्येक मोबाइल फोनची गुणवत्ता 37 पॉइंट्सवर तपासते आणि फोन वापरण्यासाठी पूर्णपणे योग्य असल्याची खात्री पटल्यानंतरच त्याची विक्री करते.

मोबाईल फोन व्यतिरिक्त, ते इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची दुरुस्ती देखील करतात. त्यांचे 80 टक्के फोन फ्लिपकार्टवर विकले जातात. याशिवाय इतर ई-विक्रेते 20 टक्के फोन विकतात.

गेल्या वर्षी त्याने 5 लाख जुने मोबाईल विकले. साकेत सौरवने सांगितले की त्यांचे फोन नवीन मोबाईल फोनच्या तुलनेत 70 टक्क्यांपर्यंत स्वस्त आहेत.

हे फोन सेकेंडहँड वस्तू विकणाऱ्या दुकानदारांना विकले जातात, जे ते ग्राहकांना विकतात. त्यांना या आर्थिक वर्षात त्यांच्या व्यवसायातून 350 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/200-crores-was-earned-by-the-friends-by-leaving-the-company-and-selling-the-scrap</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नवाब मलिकांनी समीर वानखेडेवर केलेले आरोप सीबीआय कारवाईनंतर खरे ठरतंय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Jayant-Patil-said-Nawab-Maliks-allegations-against-Sameer-Wankhede-are-becoming-true-after-CBI-action</link>
            <description>महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

महाराष्ट्रात जातीय दंगली गैरसमजातून अथवा जाणीवपूर्वक होत असतील तर याचा छडा लावायला हवा. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजीही राज्यसरकारने घ्यायला हवी, असेही जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही फक्त पुढील काळात काय करायचे याची चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकीत जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षांचे साधारण दोन - दोन नेते समितीत क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-16/image (35).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

महाराष्ट्रात जातीय दंगली गैरसमजातून अथवा जाणीवपूर्वक होत असतील तर याचा छडा लावायला हवा. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजीही राज्यसरकारने घ्यायला हवी, असेही जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही फक्त पुढील काळात काय करायचे याची चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकीत जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षांचे साधारण दोन - दोन नेते समितीत काम करतील. यासोबतच इतर सर्व मित्र पक्षांनाही विश्वासात घेतले जाईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.

माजी मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेले सर्वच आरोप सीबीआयच्या कारवाईनंतर खरे ठरत आहेत. भाजप त्यावेळी समीर वानखेडे यांचे समर्थन करत होते त्यावरुन भाजपचा स्वभाव समजतो असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

राज्यात आदरणीय शरद पवारसाहेबांनी महाविकास आघाडी निर्माण केली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच विरोधकांचे टार्गेट ठरला आहे. पण अधिक जोमाने काम करण्यासाठी, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विशिष्ट दिशा देण्यासाठी, पक्षाच्या बैठकांचे पुढील काळात नियोजन केले जाईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

१६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने सूचित केले आहे. हा कालावधी पाच वर्षांची टर्म संपण्यापूर्वीचा असायला हवा. त्यामुळे या कालावधीची व्याख्या विधानसभा अध्यक्ष लवकरच सांगतील अशी अपेक्षा असल्याचा टोला लगावतानाच  सुप्रीम कोर्टाने दिलेल्या वेळेत विधानसभा अध्यक्षांकडून अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे गरजेचे असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सध्याच्या सरकारने पूर्णपणे निराशा केली आहे. हे सरकार असंवेदनशीलपणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी वागले आहे. शेतकऱ्यांची एवढी वाईट अवस्था यापूर्वी कधीही झालेली नाही. सरकारने सभागृहात बऱ्याच घोषणा केल्या. मात्र सरकारकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. कांदा उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी विरोधी पक्षाने अधिवेशनादरम्यान सभागृहात मागणी केली होती. आज पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली असली तरी सभागृह सुरु नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.


मला ईडीची पुन्हा नोटीस आलेली नाही. त्यामुळे काहीही संभ्रम निर्माण करु नका. वेळ वाढवून मागितला आहे. ईडीचे कार्यालय आमच्या पक्षाच्या कार्यालयाच्या मागे आहे. त्यामुळे मी ठरलेल्या वेळेत जाणार आहे .त्यानंतर नेमकी कशासाठी नोटीस बजावली आहे हे स्पष्ट होईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Jayant-Patil-said-Nawab-Maliks-allegations-against-Sameer-Wankhede-are-becoming-true-after-CBI-action</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला निसर्गाचा ‘स्वच्छता दूताचे' महाराष्ट्रात होणार आगमन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Extinct-natures-cleaner-vulture-will-arrive-in-Maharashtra</link>
            <description>पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गचक्र सुरळीत चालणे आवश्यक आहे, अशात नैसर्गिक अधिवासात ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळख असणारे 'गिधाड'(vulture) पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशात गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात येत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण तांत्रिक समिती आणि हरियाणा सरकारने गिधाडांच्या २० जोड्या महाराष्ट्रात हलविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार या २० ज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-16/image (34).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गचक्र सुरळीत चालणे आवश्यक आहे, अशात नैसर्गिक अधिवासात ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळख असणारे 'गिधाड'(vulture) पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशात गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात येत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण तांत्रिक समिती आणि हरियाणा सरकारने गिधाडांच्या २० जोड्या महाराष्ट्रात हलविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार या २० जोड्या अर्थात ४० पक्षी महाराष्ट्रातील मेळघाट येथे हलविण्यात येणार आहेत. 

हरियाणाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे राज्य सरकारने गिधाडांची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत हरियाणामधील पिंजोरमधून गिधाडांच्या २० जोड्या म्हणजेच ४० पक्षी महाराष्ट्रात हलविण्यास परवानगी देण्यात आली आहे. ताडोबा आणि पेंचमध्ये प्रत्येकी सहा तर मेळघाटमध्ये दहा गिधाडे सोडण्यात येणार आहेत. जिओ टॅग द्वारे या गिधाडांवर लक्ष असणार आहे.

पिंजोर येथील प्रजनन केंद्रातून पांढऱ्या पाठीची आणि लांब चोचीची गिधाडे देण्यात येणार आहेत. या पक्ष्यांना सोडण्यासाठी सर्व तांत्रिक साहाय्य बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून (बीएनएचएस) घेतले जाणार आहे. तसेच पुणे आणि नाशिक येथे गिधाड प्रजनन आणि संवर्धन केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राज्यात नोंद झालेल्या सहाशेच्या जवळपास असलेल्या पक्षी प्रजातींपैकी किमान ६२ प्रजाती संकटात असल्याची माहिती आहे. यात गिधाडांचाही समावेश आहे..

निसर्गात स्वच्छता दूत म्हणून ओळख असणारे गिधाड पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गिधाडेही हे केवळ मेलेल्या प्राण्यांच्या मृतदेहांवर अवलंबून असतात. जगभरात गिधाडांच्या २३ प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतात नऊ प्रजाती सापडतात. गरुडा पेक्षा गिधाड हा पक्षी आकाराने मोठा, ताकदवान असतो. तरी, गिधाड शिकार करत नाही.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Extinct-natures-cleaner-vulture-will-arrive-in-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वयाच्या १७ व्या वर्षापासून एकत्र, समीर वानखेडेला अशी लाभली क्रांती रेडकरची साथ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/since-age-17-Sameer-Wankhede-enjoyed-Kranti-Redkars-support</link>
            <description>‘कोंबडी पळाली’ गाणं ऐकल्यानंतर क्रांतीशिवाय कोणाचाही चेहरा डोळ्यासमोर येणं अशक्य आहे. क्रांती रेडकर गेले अनेक वर्ष प्रेक्षकांना हसवत आहे. तिने NCB ऑफिसर असणाऱ्या समीर वानखेडेशी लग्न केले. सध्या समीर वानखेडे यांच्यावर वेगवेगळे आरोप होत असताना क्रांती भक्कमपणे आपल्या नवऱ्याला साथ देत आहे.

क्रांती आणि समीर एकमेकांना कुठे भेटले आणि त्यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली हे जाणून घेण्याची अनेकांना उत्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-16/pic.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[‘कोंबडी पळाली’ गाणं ऐकल्यानंतर क्रांतीशिवाय कोणाचाही चेहरा डोळ्यासमोर येणं अशक्य आहे. क्रांती रेडकर गेले अनेक वर्ष प्रेक्षकांना हसवत आहे. तिने NCB ऑफिसर असणाऱ्या समीर वानखेडेशी लग्न केले. सध्या समीर वानखेडे यांच्यावर वेगवेगळे आरोप होत असताना क्रांती भक्कमपणे आपल्या नवऱ्याला साथ देत आहे.

क्रांती आणि समीर एकमेकांना कुठे भेटले आणि त्यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. सध्या आयर्न खानच्या केसमध्ये समीर वानखेडे यांच्यावर वेगवेगळे आरोप लावले जात आहेत. मात्र सत्य सर्वांसमोर येईलच अशी भूमिका क्रांतीने घेतली आहे आणि आपल्या नवऱ्याला साथ देत आहे.

क्रांती आणि समीर दोघेही एकाच कॉलेजमध्ये होते. FYJC पासून दोघेही एकमेकांना ओळखत असल्याचे क्रांतीने एका मुलाखतीत सांगितले होते. त्यामुळे वयाच्या १७ व्या वर्षापासून ते दोघे मित्र आहेत.

क्रांतीने सांगितलं की, समीर वर्गात सर्वात पुढे असायचा. समीर वानखेडे अत्यंत हुशार आणि सर्व प्रश्नांची उत्तरं येत असणारा असा विद्यार्थी होता. त्यामुळे याला इतका अभ्यास करून नक्की काय करायचं आहे आयुष्यात असा प्रश्न क्रांतीला पडायचा. तर याउलट क्रांती होती. ती अत्यंत मस्तीखोर आणि इतर गोष्टीत पुढे असायची.

क्रांतीने समीरमध्ये आपल्याला नक्की काय आवडलं तेदेखील सांगितलं. वर्गात सगळ्यात पुढे असणाऱ्या समीरला नेहमीच देशासाठी काहीतरी करायचं होतं. तरूण वर्गात ड्रग्जचं वाढतं प्रमाण थांबविण्यासाठी प्रयत्न करायचा होता आणि हेच आता आपल्याला कळतंय. याच त्याच्या देशभक्तीच्या प्रेमात आपण असल्याचं क्रांतीने सांगितलं होतं.

समीरच्या प्रत्येक सवयी आणि त्याच्या गोष्टी ओळखून मगच लग्नाला क्रांती तयार झाली होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी साधेपणाने लग्नगाठ बांधली. आपण समीरच्या प्रामाणिकपणाच्या प्रेमात असल्याचंही क्रांतीने सांगितलं.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/since-age-17-Sameer-Wankhede-enjoyed-Kranti-Redkars-support</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'मन्नत' बंगला बांधताना शाहरुखकडे नव्हते पैसे; पै पै जमवून किंग खानने पत्नीसोबत केली घराची सजावट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/shahrukh-khan-maannat-development-full-story</link>
            <description>शाहरुख खान त्याची पत्नी गौरी आणि त्यांच्या तीन मुलांसोबत 'मन्नत' या मुंबईतील आलिशान बंगल्यात राहतो. समुद्रकिनारी असलेलं हे घर पर्यटकांसाठीही आकर्षणाचं केंद्र आहे. मन्नतच्या बाहेर फोटो काढण्यासाठी आणि शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास  बंगल्याबाहेर उभे असतात. पण हे आलिशान घर बांधणं शाहरुखसाठी सोप्प काम नव्हतं. शाहरुख आणि गौरीने यासाठी खूप कष्ट सोसले आहेत. गौरीचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं.  'माय लाइफ इन डिझाईन' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शाहरुखने मन्नत बंगला कधी खरेदी केला आणि त्याचे घरामध्ये रूपांतर करण्यासाठी किती मेहनत घेतली याबद्दल खुलासा केला आहे.

शाहरुखने सांगितले की, जेव्हा त्याने पहिल्यांदा 'मन्नत' ख</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-05-16/98373454.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शाहरुख खान त्याची पत्नी गौरी आणि त्यांच्या तीन मुलांसोबत 'मन्नत' या मुंबईतील आलिशान बंगल्यात राहतो. समुद्रकिनारी असलेलं हे घर पर्यटकांसाठीही आकर्षणाचं केंद्र आहे. मन्नतच्या बाहेर फोटो काढण्यासाठी आणि शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास  बंगल्याबाहेर उभे असतात. पण हे आलिशान घर बांधणं शाहरुखसाठी सोप्प काम नव्हतं. शाहरुख आणि गौरीने यासाठी खूप कष्ट सोसले आहेत. गौरीचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं.  'माय लाइफ इन डिझाईन' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शाहरुखने मन्नत बंगला कधी खरेदी केला आणि त्याचे घरामध्ये रूपांतर करण्यासाठी किती मेहनत घेतली याबद्दल खुलासा केला आहे.

शाहरुखने सांगितले की, जेव्हा त्याने पहिल्यांदा 'मन्नत' खरेदी केला होता, तेव्हा तो एवढ्या  मोठ्या बंगल्यात राहण्यासाठी तयार नव्हता. तो म्हणाला, 'दिल्लीचा असल्याने बंगल्यात राहायची सवय होती. मुंबईत अपार्टमेंट्स आणखी महाग आहेत. मला या अपार्टमेंट्समध्ये राहायची सवय नव्हती. याचं कारण मी खूप श्रीमंत होतो म्हणून नाही, तर दिल्लीत प्रत्येकाकडे बंगला आहे म्हणून आम्हाला सवय नाहीछोट्या घरात राहण्याची सवय नव्हती.' शाहरुखने सांगितले की, त्याचे पहिले घर 'मन्नत'पासून फार दूर नव्हते आणि ते एका दिग्दर्शकाने त्याला दिले होते.

शाहरुख म्हणाला, 'आमच्याकडे जास्त पैसे नव्हते आणि काही पैसे मिळताच आम्ही सांगितले की आम्हाला हा बंगला विकत घ्यायचा आहे, पण ते आमच्या क्षमतेच्या पलीकडे होते. आम्ही ते विकत घेतले पण त्या घराची तेव्हा खूपच पडझड झालेली असल्याने आम्हाला ते  पुन्हा बांधावे लागले होते. पण आमच्याकडे त्या घराच्या दुरुस्तीसाठी पैसे नव्हते. अर्थात, आम्ही एका डिझायनरला बोलावले. त्याने आम्हाला सांगितले की तो या घराला नवीन बांधून देईल पण त्याची फीस माझ्या एका महिन्याच्या पगारापेक्षा अधिक होती.

शाहरुखने सांगितले की, आम्ही डिझायनरची फी देऊ शकत नाही हे आम्हाला समजले होते आणि अशा प्रकारे 'मन्नत' हा गौरीचा डिझायनर म्हणून पहिला प्रोजेक्ट ठरला. घरातील त्याची आवडती जागा म्हणजे वाचनालय असल्याचेही त्याने सांगितले. शाहरुख म्हणाला की, मला माझी लायब्ररी सर्वात जास्त आवडते. घराचा हा भाग माझ्या ऑफिससारखा आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक्स नाही. हे लायब्ररी आहे, मला त्यात बसायला आवडते. त्यातली पुस्तके वाचून खूप दिवस झाले आहेत, पण तिथे मन खूप रमतं.

गौरीच्या पुस्तकात 'मन्नत'च्या यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अशा अनेक फोटोंचा समावेश आहे. त्याचबरोबर घर कसे आहे हेही शाहरुखने सांगितले. तो म्हणाला, 'आम्ही घरी जेवतो. आम्ही एकत्र जेवण करतो आणि त्या वेळी आम्ही सर्वांचा दिवस कसा गेला यावर चर्चा करतो. तसंच प्रत्येक ट्रिप वरून येताना गौरी घरामध्ये काहीतरी सजावटीची वस्तू आणायची. पै पै जमवून दोघांनी हे घर बांधलं आहे' असं त्याने सांगितलं. आज २७,००० स्क्वेअर फूट जागेत वसलेल्या शाहरुखच्या या घराची किंमत सुमारे २०० कोटी रुपये इतकी आहे. शाहरुखचा हा बंगला भारतातील सर्वात महागड्या बंगल्यांपैकी एक आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/shahrukh-khan-maannat-development-full-story</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बारावी उत्तीर्णांसाठी नोकरीची बंपर संधी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/A-bumper-job-opportunity-for-12th-passers</link>
            <description>५०० जागा, पगार पाहुन व्हाल आश्चर्यचकित
मुंबई. छत्तीसगड लोकसेवा आयोग ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर वसतिगृह अधीक्षकांच्या 500 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. आवश्यक पात्रता आणि अनुभव असलेले इच्छुक आणि पात्र उमेदवार 08 जून 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करू शकतात.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 मे 2023 पासून सुरू होईल.
या पदांवरील निवड लेखी परीक्षेतील उमेदवारांची क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-16/job-opportunity-24549521.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[५०० जागा, पगार पाहुन व्हाल आश्चर्यचकित
मुंबई. छत्तीसगड लोकसेवा आयोग ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर वसतिगृह अधीक्षकांच्या 500 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. आवश्यक पात्रता आणि अनुभव असलेले इच्छुक आणि पात्र उमेदवार 08 जून 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करू शकतात.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 मे 2023 पासून सुरू होईल.
या पदांवरील निवड लेखी परीक्षेतील उमेदवारांची कामगिरी आणि अधिसूचनेत दिलेल्या इतर बाबींच्या आधारे केली जाईल. अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या पदांसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण अतिरिक्त पात्रतेसह अर्ज करू शकतात. उमेदवार शैक्षणिक पात्रता, अनुभव, निवड निकष आणि इतर तपशील येथे तपासू शकतात.
अर्ज सादर करण्याची सुरुवात: 20 मे 2023 अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: जून 08, 2023.
शैक्षणिक पात्रता
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावा.
तुम्हाला पदांच्या शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलासाठी अधिसूचना पाहण्याचा सल्ला दिला जातो. पगार: पगाराबद्दल बोलायचे तर, या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 28500 ते रु. 40000 पर्यंत पगार मिळेल.
अर्ज कसे करणार?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सर्व उमेदवारांनी प्रथम CGPSC च्या अधिकृत वेबसाइट https://psc.cg.gov.in/ वर जा. आता येथे तुम्हाला Recruitment टॅब मिळेल, त्यावर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला ‘होस्टेल सुपरिंटेंडंट ग्रेड-‘डी’-२०२३ साठी जाहिरातीची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक PDF फाईल उघडेल. ही फाइल स्वतः सूचना आहे. आता तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट आउट देखील घेऊ शकता.
अधिसूचना तपासण्यासाठी थेट लिंक https://psc.cg.gov.in/pdf/Advertisement/ADV_HSD_2023_13052023.pdf
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/A-bumper-job-opportunity-for-12th-passers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अपराजिताचे चमत्कारिक फायदे माहिती आहेत का? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Health/miraculous-benefits-of-Aparajita</link>
            <description>गोकर्ण म्हणजेच अपराजिता पांढऱ्या आणि निळ्या फुलांची असते. निळ्या फुलांची अपराजिता सुद्धा दोन प्रकारची असते :- सिंगल फ्लॉवर आणि डबल फ्लॉवर. निळी अपराजिता सहज उपलब्ध असते. बहुतेकदा ही वनस्पती सौंदर्यासाठी बागांमध्ये लावली जाते.
निळी अपराजिताचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Health/2023-05-16/512kiL3R-mL._SX466_.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गोकर्ण म्हणजेच अपराजिता पांढऱ्या आणि निळ्या फुलांची असते. निळ्या फुलांची अपराजिता सुद्धा दोन प्रकारची असते :- सिंगल फ्लॉवर आणि डबल फ्लॉवर. निळी अपराजिता सहज उपलब्ध असते. बहुतेकदा ही वनस्पती सौंदर्यासाठी बागांमध्ये लावली जाते.
निळी अपराजिताचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त, वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामुळे रक्तदाब कमी होतो. यासोबतच जुनाट आजारांपासूनही संरक्षण मिळते. हे बुद्धी किंवा मन आणि स्मरणशक्ती वाढवते असे मानले जाते. हे सूज आणि विष काढून टाकण्यासाठी देखील उपयोगी असल्याचे मानले जाते. बुद्धिमत्ता वाढवते, घसा शुद्ध करते, डोळ्यांसाठी उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार त्वचारोग आणि कुष्ठरोग यांसारख्या त्वचारोगात ते फायदेशीर आहे. पचनसंस्था सुधारते आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो असे मानले जाते.
हे सर्व चमत्कारिक फायदे असले तरी निळी गोकर्ण हे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावे.
आता या वनस्पतीच्या ज्योतिषशास्त्रीय फायद्यांविषयी जाणून घेऊया, निळी अपराजिता ही वनस्पती धनलक्ष्मीला आकर्षित करण्यास सक्षम आहे. ज्याच्या घरा-अंगणात फुले उमलतात, तिथे सदैव शांतता आणि समृद्धी राहते. वास्तुशास्त्रानुसार अपराजिताचे रोप घराच्या पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावे. ईशान्य ही दिशा देवता आणि भगवान शिव यांची दिशा मानली जाते.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Health/miraculous-benefits-of-Aparajita</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 1 जूनपासून क्रिकेटच्या नियमांमध्ये होणार ‘हे’ मोठे बदल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/big-change-in-the-rules-of-cricket-from-June-1</link>
            <description>दुबई. क्रिकेटच्या नियमांत आता 1 जूनपासून मोठे बदल होणार आहेत. मैदानावरील पंचांकडून दिला जाणारा ‘सॉफ्ट सिग्नल’चा नियम रद्द करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे. या नियमाबाबत अनेक तज्ज्ञांनी टीका केली होती. त्यावरून गोंधळही निर्माण होत होता. टीव्ही पंचांनाही निर्णय देताना अडचण येत होती. आयसीसीने आणखी दोन नवीन नियम केले आहेत. एक जूनपासून बदल आणि नवीन नियम लागू होतील. भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान सात जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-05-16/GettyImages-1238973848.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दुबई. क्रिकेटच्या नियमांत आता 1 जूनपासून मोठे बदल होणार आहेत. मैदानावरील पंचांकडून दिला जाणारा ‘सॉफ्ट सिग्नल’चा नियम रद्द करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे. या नियमाबाबत अनेक तज्ज्ञांनी टीका केली होती. त्यावरून गोंधळही निर्माण होत होता. टीव्ही पंचांनाही निर्णय देताना अडचण येत होती. आयसीसीने आणखी दोन नवीन नियम केले आहेत. एक जूनपासून बदल आणि नवीन नियम लागू होतील. भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान सात जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत सुरू होणार आहे. त्यातही या नियमांचा वापर केला जाईल.
आणखी एक नियम करण्यात आला आहे. तो म्हणजे, धोकादायक ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना खेळाडूने हेल्मेटचा वापर करणे सक्तीचे असणार आहे. जेव्हा फलंदाज वेगवान गोलंदाजाचा सामना करीत असतो आणि यष्टिरक्षक यष्ट्यांच्या जवळ उभा असतो, तेव्हा यष्टिरक्षकाने हेल्मेट घालणे सक्तीचे असणार आहे. त्याचबरोबर आक्रमक क्षेत्ररक्षक लावताना फलंदाजांभोवती क्षेत्ररक्षकांचे कडे केले जाते. फलंदाजांच्या जवळ क्षेत्ररक्षणासह उभ्या असलेल्या खेळाडूस हेल्मेट सक्ती असणार आहे. गांगुली म्हणाले, ‘खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीचा निर्णय आम्ही घेतला आहे.’
फ्री-हिटबाबत नवीन नियम
फ्री-हिटच्या निर्णयाबाबत किंचीतसा बदल करण्यात आला आहे. जर फ्री-हिटदरम्यान चेंडू स्टम्पला लागला आणि फलंदाजाने धाव घेतली, तर ही धाव धावफलकात जोडली जाईल. म्हणजे फ्री-हिटदरम्यान चेंडू स्टम्पला लागून फलंदाज त्रिफळाबाद झाला, तरी धाव घेऊ शकतो.
सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयाबाबत इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने शंका उपस्थित केली होती. जानेवारीत ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी दरम्यान मार्नस लबुशेनसा झेलबाद देण्यावरून असाच मोठा गोंधळ निर्माण झाला होता. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-20 दरम्यानच्या लढतीत भारतीय संघाला या निर्णयाचा फटका बसला होता. तेव्हा कोहलीने थेट टीका केली होती. आयसीसी क्रिकेट समितीत गांगुली यांच्यासह माहेला जयवर्धने, रॉज हार्पर, डॅनिएल व्हिटोरी, व्ही.व्ही. एस. लक्ष्मण, जय शहा हे आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/big-change-in-the-rules-of-cricket-from-June-1</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘त्या’ सेल्फीने उघड पडले समीर वानखेडेंचे पितळ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Sameer-Wankhedes-brass-was-exposed-with-that-selfie</link>
            <description>कॉर्डिलीया क्रूज ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अडकवण्याच्या बदल्यात शाहरुखकडे 25 कोटी रुपये लाचेची मागणी केल्याच्या आरोपाखाली एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,जर आर्यनचा एनसीबीच्या कार्यालयातील एक फोटो समोर आला नसता तर हे प्रकरण उघड होऊ शकले नसते, अशी चर्चा सुरु झाली आहे. या सेल्फीमुळे समीर वानखेडे हे अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आर्यन खान एनसीबीच्या कोठडीत असताना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-05-16/mcms (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कॉर्डिलीया क्रूज ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अडकवण्याच्या बदल्यात शाहरुखकडे 25 कोटी रुपये लाचेची मागणी केल्याच्या आरोपाखाली एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,जर आर्यनचा एनसीबीच्या कार्यालयातील एक फोटो समोर आला नसता तर हे प्रकरण उघड होऊ शकले नसते, अशी चर्चा सुरु झाली आहे. या सेल्फीमुळे समीर वानखेडे हे अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आर्यन खान एनसीबीच्या कोठडीत असताना के.पी. गोसावीने त्याच्यासोबत काढलेला सेल्फी प्रचंड व्हायरल झाला होता. या सेल्फी प्रकरणांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या सेल्फीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच गोसावी हा एनसीबीचा अधिकारी नसतानाही आरोपी सोबत एनसीबीच्या ऑफिसमध्ये जाऊन कसा काय सेल्फी घेऊ शकतो, असा प्रश्न मालिकांनी उपस्थित केला होता. या सेल्फी प्रकरणानंतर समीर वानखेडे यांच्याभोवतीचे संशयाचे धुके गडद होऊ लागले होते.
केपी गोसावी आणि त्याचा साथीदार सॅम्युअल डिसोझा हे ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार असताना वानखेडेंच्या नेतृत्वातील एनसीबीने त्यांना एनसीबी अधिकारी असल्यासारखे भासवले. आर्यन आणि त्याच्या मित्रांना केपी गोसावीच्याच कारमध्ये बसवून आणण्यात आले. तसेच केपी गोसावी आणि त्याच्या साथीदारांना कधीही एनसीबी कार्यालयात येण्याजाण्याची मुभा होती. त्यामुळे ते आर्यनसोबत बोलत असे, तसेच फोटोदेखील घेत असे.
या प्रकरणाची जेव्हा चौकशी चालू झाली तेव्हा पी. गोसावी याने एनसीबीसाठी शाहरुखकडे 25 कोटीच्या लाचेची मागणी केल्याची माहिती समोर आली. आर्यन याला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी शाहरुखकडे 25 कोटींची मागणी करण्यात आली होती. हे प्रकरण पुढे आल्याने एनसीबीची विशेष समिती याचा तपास करत होती. या समितीने 11 मे रोजी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयकडे अहवाल सादर केला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी 12 मे रोजी समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणात सीबीआय समीर वानखेडे यांना अटक करणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Sameer-Wankhedes-brass-was-exposed-with-that-selfie</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ठरलं! कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून ‘या’ नावावर शिक्कामोर्तब ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Decided-Sealing-the-name-of-Ya-as-Chief-Minister-of-Karnataka</link>
            <description>कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवत 135 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या मोठ्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
यासंदर्भातील अहवाल कर्नाटकातील काँग्रेसच्या केंद्रीय निरिक्षकांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडं सोपवला आहे. त्यामुळं येत्या काही तासांत या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री निवडीबाबत नुकतीच काँग्रेसच्या नवनिर्व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-16/100256968.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवत 135 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या मोठ्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
यासंदर्भातील अहवाल कर्नाटकातील काँग्रेसच्या केंद्रीय निरिक्षकांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडं सोपवला आहे. त्यामुळं येत्या काही तासांत या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री निवडीबाबत नुकतीच काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत आमदारांचं मत काय आहे, याचा अहवाल कर्नाटकातील काँग्रेसच्या केंद्रीय निरिक्षकांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडं पाठवला आहे.
यानंतर या अहवालावर खर्गे युपीएच्या प्रमुख सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. यानंतरच मुख्यमंत्री कोण होईल? हे अंतिम होईल आणि त्याच्या नावाची घोषणाही होईल. त्यामुळं आता कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होईल? याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रसचे राज्यातील ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार हे दोघे आहेत. या दोन्ही नेत्यांना आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं ही आशा असून त्यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. यापैकी सिद्धरामय्या आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीत ठाण मांडून आहेत. तर डीके शिवकुमार यांनी आजारी असल्याचं कारण सांगत दिल्लीला गेलो नसल्याचं सांगितलं. पण ते देखील दिल्लीकडं रवाना होण्याची चिन्हं आहेत.
यापूर्वीही कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिलेले सिद्धरामय्या हे जनतेच्या मनातील नेते असल्याचं सांगितलं जातं तर डीके शिवकुमार हे पक्षातील वजन असलेले नेते मानले जातात. त्यामुळं मुख्यमंत्रीपदासाठी या दोघांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. पण शेवटी आमदारांनी ठरवलेल्या त्या अहवालातील नावावरच शिक्कामोर्तब होणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Decided-Sealing-the-name-of-Ya-as-Chief-Minister-of-Karnataka</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यापीठांच्या परीक्षांचे निकालास विलंब झाल्यास 'हे' असणार जबाबदार   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/governor-bais-said-if-delay-in-university-examinations-results-vice-chancellor-will-responsible</link>
            <description>विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल तीस दिवसांत आणि उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत जाहीर करण्याचे बंधन असताना देखील बहुसंख्य विद्यापीठे निकाल लावण्यास अक्षम्य विलंब करीत आहेत.  विद्यापीठांच्या निकालासोबत विद्यार्थ्यांचे भवितव्य निगडित असल्याने सर्व विद्यापीठांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेणे आवश्यक असून यानंतर निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास थेट कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील कुलगुरुंना सांगितले.

कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काही पारंपरिक, कृषि, आरोग्य विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंची  बैठक राजभवन येथे झाली, त्यावेळी ते  बोलत होते.

आगामी २०२३-२४ शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-05-16/image (33).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल तीस दिवसांत आणि उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत जाहीर करण्याचे बंधन असताना देखील बहुसंख्य विद्यापीठे निकाल लावण्यास अक्षम्य विलंब करीत आहेत.  विद्यापीठांच्या निकालासोबत विद्यार्थ्यांचे भवितव्य निगडित असल्याने सर्व विद्यापीठांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेणे आवश्यक असून यानंतर निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास थेट कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील कुलगुरुंना सांगितले.

कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काही पारंपरिक, कृषि, आरोग्य विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंची  बैठक राजभवन येथे झाली, त्यावेळी ते  बोलत होते.

आगामी २०२३-२४ शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात विद्यापीठांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच विद्यापीठांशी निगडित सामायिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याच विषयावर राज्यातील उर्वरित विद्यापीठांची दुसरी बैठक नागपूर येथे घेणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी उणापुरा एक दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. धोरणाच्या उत्तम अंमलबजावणीबाबत महाराष्ट्राने देशापुढे उदाहरण सादर करावे. वेगवेगळ्या परीक्षांचे निकाल वेळेवर न लागल्यामुळे सामायिक शैक्षणिक वेळापत्रक चुकते.  त्यामुळे निकाल वेळेवर लावले पाहिजे, तसेच गुणपत्रिकांचे देखील वितरण वेळेवर झाले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

अनेकदा इतर विद्यापीठांमध्ये किंवा परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची किंवा तात्पुरत्या पदवी प्रमाणपत्राची गरज असते. विद्यापीठांकडून प्रतिसाद न मिळाल्याने असे विद्यार्थी आपणास निवेदन लिहितात. विद्यार्थ्यांच्या समस्येकडे विद्यापीठांनी संवेदनशीलतेने पहावे.

काही दिवसांपूर्वी २०० विद्यार्थ्यांना एका विषयात चुकून शून्य गुण मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. अशा चुका टाळल्या पाहिजे व चूक झाल्यास विद्यार्थ्यांना त्वरित दिलासा दिला पाहिजे, असेही राज्यपालांनी सांगितले.

बैठकीच्या सुरुवातीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आढावा सादर केला. तसेच १८ उद्दिष्ट पूर्तीबाबत (कि रिझल्ट एरियाज)  अद्ययावत माहिती दिली.

कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनी देखील आपल्या विभागांशी संबंधित माहिती दिली. विद्यापीठांच्या कुलगुरुंनी धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आपल्या विद्यापीठाच्या तयारीची माहिती दिली.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के, एसएनडीटी महिला  विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ कारभारी काळे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु ले. जन. (नि) माधुरी कानिटकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी जी पाटील, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय सावंत, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले, डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रजनीश कामत आदी उपस्थित होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/governor-bais-said-if-delay-in-university-examinations-results-vice-chancellor-will-responsible</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजपाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य; लोकसभा-विधानसभा एकत्र निवडणूक अशक्य! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/bjp-chandrasekhar-bawankule-said-lok-sabha-vidhansabha-election-is-impossible</link>
            <description>

लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होतील अशी शक्यता आज तरी दिसत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिने विधानसभा अस्तित्वात राहणार आहे. आजच अंदाज व्यक्त करणे घाईचे होईल, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले.


त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. कर्नाटकात झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्रातील भाजपाला आत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-15/image (32).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होतील अशी शक्यता आज तरी दिसत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिने विधानसभा अस्तित्वात राहणार आहे. आजच अंदाज व्यक्त करणे घाईचे होईल, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले.


त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. कर्नाटकात झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्रातील भाजपाला आत्मचिंतन करण्याची गरज नाही, असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी ही सर्वच निवडणुकीत एक नंबरची पार्टी आहे. महाराष्ट्रात भाजपा शिवसेनेचे सरकार आहे. सरकार आणि संघटना मिळून आम्ही ५१ टक्क्यांची तयारी आम्ही करीत आहोत. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचा विजय झाला याची कारणे वेगळी आहे. तेथील राजकारण, मुद्दे वेगळे आहे, त्यामुळे कर्नाटकचा महाराष्ट्राशी काहीच संबंध नाही. एखाद्या निवडणुकीत फायदा झाला तर दुसऱ्या निवडणुकीत फायदा होईल असेही नाही.


महाराष्ट्रात ‘नमो चषक’ क्रीडा स्पर्धा


पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वोत्तम भारत व नवभारताचा संकल्प केला आहे. २०२४ मध्ये मोदीजींच्या या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी २५ लाख युवा निवडणुकीमध्ये सहकार्य करणार आहेत, त्यासाठी युवा संवाद यात्रा काढली जाणार आहे. प्रत्येक बूथवर २५ युवा वॉरिअर्स तयार करण्याची योजना आखली आहे. यासोबतच महाराष्ट्रात ‘नमो चषक’ क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांसाठी तयारी करणार आहोत. युवा संवाद यात्रेतून हा कार्यक्रम राबविण्यात येईल.





 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/bjp-chandrasekhar-bawankule-said-lok-sabha-vidhansabha-election-is-impossible</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण? मल्लिकार्जुन खरगेंकडे आहे उत्तर ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Mallikarjun-Kharge-has-the-answer-Who-is-the-new-Chief-Minister-of-Karnataka-</link>
            <description>कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. रविवारी रात्री आठ वाजता बेंगळुरूमध्ये झालेल्या काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेच आमदारांचे नेत्यांची निवड करतील, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

कर्नाटकच्या निकालानंतर सिद्धारमय्या यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांनी ‘कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री सिद्धारमय्या’ अशी पोस्टर्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-15/image (31).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. रविवारी रात्री आठ वाजता बेंगळुरूमध्ये झालेल्या काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेच आमदारांचे नेत्यांची निवड करतील, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

कर्नाटकच्या निकालानंतर सिद्धारमय्या यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांनी ‘कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री सिद्धारमय्या’ अशी पोस्टर्स लावली आहेत. तर, डी. के. शिवकुमार यांच्या घराबाहेरही त्यांना कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री, असे संबोधून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यांचा १५ मे रोजी वाढदिवस आहे.

कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी काँग्रेसमध्ये आता हालचालींना वेग आला आहे. रविवारी बेंगळुरूमध्ये डी. के. शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. रविवारी रात्री झालेल्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. अखेर काँग्रेसच्या आमदारांच्या गटाने रविवारी सर्वसंमतीने प्रस्ताव मंजूर केला. त्यात कर्नाटक विधिमंडळाच्या नेत्याची निवड काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे करतील, असे जाहीर करण्यात आले. अर्थात या दरम्यान अशीही चर्चा सुरू आहे की, सिद्धारमय्या आणि डी. के. शिवकुमार सोमवारी दिल्लीचा दौरा करू शकतील. काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे, दीपक बावरिया आणि जितेंद्र सिंह यांची कर्नाटकचे पर्यवेक्षक म्हणून निवड केली आहे. हे तिघेही आता दिल्लीला पोहोचले आहेत.

रविवारची काँग्रेसच्या विधिमंडळाची बैठक सुरू होण्यापूर्वी सिद्धारमय्या, डी. के. शिवकुमार आणि रणदीप सुरजेवाला यांनी स्वतंत्र बैठक घेतली होती. पर्यवेक्षकाने प्रत्येक आमदाराचे मत जाणून घ्यावे, असे निर्देश खरगे यांनी दिल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. आमदारांकडून मते जाणून घेण्याची प्रक्रिया रात्रीच पूर्ण केली जाईल आणि आमदारांचे मत काँग्रेसच्या अध्यक्षांना कळवले जाईल. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष निर्णय घेतील.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Mallikarjun-Kharge-has-the-answer-Who-is-the-new-Chief-Minister-of-Karnataka-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ The Kerala Story सिनेमासाठी रविवार ठरला लाभदायक; एका दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/The-Kerala-Story-Record-breaking-earnings-in-one-day</link>
            <description>अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन केलं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनमा नवे विक्रम रचताना दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त ९ दिवसांत सिनेमात १०० कोटी रुपयांचा गल्ला ओलांडला आहे. ओपनिंग डेलाच सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. गेल्या आठवड्यापासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. दुसऱ्या आठवड्यात देखील बॉक्स ऑफिसवर असलेला सिनेमाचा बोलबाला अद्याप कमी झालेला नाही. दुसऱ्या आठवड्यातील शनिवार आणि रविवार या दोन </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-15/the-kerala-story-4.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन केलं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनमा नवे विक्रम रचताना दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त ९ दिवसांत सिनेमात १०० कोटी रुपयांचा गल्ला ओलांडला आहे. ओपनिंग डेलाच सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. गेल्या आठवड्यापासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. दुसऱ्या आठवड्यात देखील बॉक्स ऑफिसवर असलेला सिनेमाचा बोलबाला अद्याप कमी झालेला नाही. दुसऱ्या आठवड्यातील शनिवार आणि रविवार या दोन दिवसांचा ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाला मोठा फायदा झाला आहे. रविवारी एका दिवसांत सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची सुरुवात प्रदर्शनानंतर समाधानकारक होती. पण त्यानंतर सिनेमाच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे . ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. ९ दिवसांत सिनेमाने १०० कोटी रुपयांचा गल्ला पार केल्यानंतर सिनेमाच्या कमाईचे १० व्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांच्यानुसार, दुसऱ्या आठवड्याच्या रविवारी सिनेमाने तब्बल २३.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. प्रदर्शनानंतर सिनेमाने आतापर्यंत १३६.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तुफान चर्चा रंगली. शिवाय सिनेमाला विरोध देखील करण्यात आला. अनेक ठिकाणी सिनेमाचं प्रदर्शन देखील रोकण्यात आलं. एवढंच नाही तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी या सिनेमावर बंदी घालण्याची घोषणा केली. अद्यापही अनेक राज्यांमध्ये ‘द केरळ स्टोरी’ सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा त्या अहवालांवर आधारित आहे ज्यानुसार केरळमधील सुमारे ३२ हजार महिलांना बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यात आलं आणि अनेकांना ISIS अंतर्गत सीरियात नेण्यात आलं. सिनेमाचे निर्माते म्हणतात की हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे आणि त्यामुळे तो अनेक वादांनी घेरला आहे…. सध्या सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/The-Kerala-Story-Record-breaking-earnings-in-one-day</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कानाची छिद्र मोठे झाले, कान ओघळले? वाचा हा उपाय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Ear-hole-enlarged-ear-discharge-Read-this-solution</link>
            <description>महिलांना नटायला खूप आवडते. पण कामाच्या व्यापात ते इतके गुंतून जातात की, त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. काही महिला कामात बिझी जरी असले तरी, वेळात वेळ काढून स्वतःसाठी खास वेळ काढतात. अनेकांना ड्रेसवर मॅचिंग मेकअप, मॅचिंग कानातले, मॅचिंग ज्वेलरी परिधान करायला आवडते. काही महिला दररोज विविध प्रकारचे कानातले घालतात. जे दिसायला आकर्षक व चेहऱ्यावर शोभून दिसतात. पण दररोज विविध प्रकार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-05-15/5f21628c58c24d23612da518.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महिलांना नटायला खूप आवडते. पण कामाच्या व्यापात ते इतके गुंतून जातात की, त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. काही महिला कामात बिझी जरी असले तरी, वेळात वेळ काढून स्वतःसाठी खास वेळ काढतात. अनेकांना ड्रेसवर मॅचिंग मेकअप, मॅचिंग कानातले, मॅचिंग ज्वेलरी परिधान करायला आवडते. काही महिला दररोज विविध प्रकारचे कानातले घालतात. जे दिसायला आकर्षक व चेहऱ्यावर शोभून दिसतात. पण दररोज विविध प्रकारचे कानातले घातल्याने, कानाची छिद्रे मोठे होण्याची शक्यता वाढते.

कानाची छिद्रे मोठे झाल्यानंतर काय करावं हे सुचत नाही, अशा वेळेस कानातले देखील कानाखाली लोंबतात. तुमच्याही कानाची छिद्रे मोठे झाले असतील, व कानाला टाके लावून घेण्यास घाबरत असाल तर, हा एक घरगुती उपाय करून पाहा. या उपायामुळे नक्कीच आपल्याला मदत होईल.

कानाच्या छिद्रांचा आकार कमी करण्यासाठी, आपण सर्जिकल टेपची मदत घेऊ शकता. ही टेप शस्त्रक्रियेच्या दुकानात म्हणजेच, ज्या मेडिकल स्टोअरमध्ये ऑपरेशनच्या संबंधित सामान मिळतात, त्या ठिकाणी ही टेप मिळेल. ही टेप सामान्य बँडेजिंग टेपपेक्षा थोडी वेगळी असते. त्यावर बारीक छिद्रे दिसतात, ज्यामुळे स्किन हवा घेऊ शकते, त्यात चांगल्या प्रतीचा गोंद देखील लावला जातो. आपण ही टेप लावून त्यावर कानातले घालू शकता.

कानाची छिद्र लहान करण्यासाठी, सर्व प्रथम टेपचा एक लहान भाग कापून घ्या. आपण कानातले घालतो, त्या आकाराप्रमाणे टेप कापून घ्या. हवं असल्यास आपण याचे २ भाग करू शकता. आता कानाच्या दोन्ही बाजूने ही टेप लावा. छिद्रे मोठे असतील तर, मधोमध देखील ही टेप आपण लावू शकता. आता यावर आपण आपल्या आवडीचे कानातले घालू शकता.

यामुळे कानातले लोंबणार नाही, व ते कानात व्यवस्थित बसतील. यासह कानाची छिद्रे देखील आकाराने छोटे दिसतील, ज्यामुळे स्किन सैल दिसणार नाही.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Ear-hole-enlarged-ear-discharge-Read-this-solution</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  पत्नी, काकू, वहिनी आणि माहेरी आलेल्या बहिणीला संपवलं, घटनेने सारं गाव दहशतीत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/entire-family-got-killed-news</link>
            <description>उत्तराखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गंगोलीहाट परिसरातील बुरुसुम गावात एका नर्तकाने आपल्याच पत्नी, काकू, वहिनी आणि बहिणीचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली आहे. ही हत्या घरगुती वादातून झाल्याचं पोलिसांनी प्रथमदर्शनी तपासातून सांगितलं आहे. दुसरीकडे, या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कुसुम कंडवाल यांनी पिथौरागढचे डीएम आणि एसपी यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली. याप्रकरणी तातडीने कारवाई करत महिला आयोगाच्या अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

गंगोलीहाटपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या बुरुसुम पट्टी बोक्ता गावात चोलिया नर्तक शेर राम आणि मोहन राम यांची कुटुंबं राहत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-15/graphic-person-knife-murder-serial-killer-stab.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[उत्तराखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गंगोलीहाट परिसरातील बुरुसुम गावात एका नर्तकाने आपल्याच पत्नी, काकू, वहिनी आणि बहिणीचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली आहे. ही हत्या घरगुती वादातून झाल्याचं पोलिसांनी प्रथमदर्शनी तपासातून सांगितलं आहे. दुसरीकडे, या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कुसुम कंडवाल यांनी पिथौरागढचे डीएम आणि एसपी यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली. याप्रकरणी तातडीने कारवाई करत महिला आयोगाच्या अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

गंगोलीहाटपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या बुरुसुम पट्टी बोक्ता गावात चोलिया नर्तक शेर राम आणि मोहन राम यांची कुटुंबं राहतात. शुक्रवारी शेररामची पत्नी हेमंती देवी (६८), सून रमादेवी (२५) आणि माहेरी आलेली मुलगी माया (२१) या तिघीही एकाच खोलीत झोपल्या होत्या. तर शेर राम यांची मूक पत्नी बसंती देवी घराच्या तळमजल्यावर असलेल्या गोठ्यात गेल्या होत्या.

दरम्यान, मोहन रामचा पुत्र संतोष राम याने काकू हेमंती, वहिनी रमा आणि काकाची मुलगी माया यांचा शेजारच्या घरात झोपलेल्या अवस्थेत धारदार शस्त्राने वार करून खून केला. रक्ताने माखलेलं हत्यार घेऊन तो घराकडे निघाला तेव्हा ते पाहून त्याची मुलगी जोरात किंचाळली. तिचा आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ तेथे पोहोचले, तेव्हा आरोपी संतोषने तेथून पळ काढला.

त्यानंतर गावकऱ्यांनी शेर रामच्या घरात डोकावून पाहिल्यावर त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तीन मृतदेह दिसले आणि सर्वांनाच धक्का बसला. याची माहिती ग्रामस्थांनी तत्काळ एसडीएमना दिली. त्यावर एसडीएम अनिल कुमार शुक्ला, सीओ महेशचंद्र जोशी, तहसीलदार अबरार अहमद यांच्यासह पोलीस आणि महसूल पथक घटनास्थळी पोहोचले. याच घटनेनंतर संतोषच्या मुलांनी त्यांच्या घराची खोली उघडली असता त्यांना संतोषची पत्नी चंद्रकला (३५) यांचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला.

घटनेच्या वेळी मृत रमादेवीचे पती प्रकाश राम हे गंगोलीहाट मिरवणुकीत गेले होते. प्रकाश राम चोलिया डान्स टीमचे सदस्य आहेत. त्यांना ३ वर्षे आणि १८ महिने वयाची दोन मुलं आहेत. हेमंती देवी या प्रकाश राम यांच्या सावत्र आई आहेत. हेमंती देवीपासून अपत्य न झाल्यामुळे प्रकाश राम यांच्या वडिलांनी बसंतीदेवीशी पुनर्विवाह केला होता. संतोष रामने तिच्या कुटुंबातील तीन महिलांची हत्या केली तेव्हा बसंती देवी या नातवासोबत गोठ्यात गाईचे दूध काढण्यासाठी गेल्या होत्या, त्यामुळे त्या दोघांचा जीव वाचला.

बुरुसुम येथील या हत्याकांडामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मारेकरी गेल्या १० दिवसांपासून कुटुंबाचा पाठलाग करत होता आणि त्यांना सतत धमकावत होता. मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करावी, असे लोकांचे म्हणणे आहे. एकाच वेळी ४ जणांना मारणारा तो कधीही मोठी घटना घडवू शकतो. प्रकाश यांची दोन मुले, आई आणि गावातील लोकही आता धोक्यात आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/entire-family-got-killed-news</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ फोन चोरीला गेला किंवा हरवल्यास फक्त या टिप्स वापरा, फोन लगेच मिळेल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/phone-is-stolen-or-lost-phone-will-be-found-in-no-time</link>
            <description>जर तुमचा फोन चोरीला गेल्यास काय करावे हे सूचत नाही. त्याची तक्रार कुठे करायची हे सुद्धा ऐनवेळी समजत नाही. कारण, फोन शोधायचा म्हटले तर खूप वेळ जाऊ शकतो. तसेच पोलीस ठाण्यात क्रिमिनल केस केल्यास जास्त वेळ जातो तसेच त्याचे मनावर दडपण सुद्धा येते. परंतु, आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही खास टिप्स देणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही हरवलेला किंवा चोरील</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-05-15/download (8).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जर तुमचा फोन चोरीला गेल्यास काय करावे हे सूचत नाही. त्याची तक्रार कुठे करायची हे सुद्धा ऐनवेळी समजत नाही. कारण, फोन शोधायचा म्हटले तर खूप वेळ जाऊ शकतो. तसेच पोलीस ठाण्यात क्रिमिनल केस केल्यास जास्त वेळ जातो तसेच त्याचे मनावर दडपण सुद्धा येते. परंतु, आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही खास टिप्स देणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन तात्काळ शोधू शकता. पाहा डिटेल्स.

14422 हेल्पलाइन नंबर

जर तुमचा फोन हरवला असल्यास सर्वात आधी तुम्ही १४४२२ या हेल्पलाइन नंबरवर फोन करून सूचना द्यायला हवी. यामुळे फोन लवकर शोधता येऊ शकतो. यानंतर फोनला शोधणे सुरू होते. दूरसंचार मंत्रालयाकडून या सर्विसला देशभरात उपलब्ध करण्यात आले आहे.

CIRR पोर्टल

दूरसंचार प्रौद्योगिकी केंद्र (सी-डॉट) कडून एक सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर (CIRR) तयार करण्यात आला आहे. यात प्रत्येक नागरिकाचे मॉडल नंबर, सिम नंबर आणि आयएमईआय नंबरची नोंदणी केली जाते. चोरीचा मोबाइल शोधण्यास सरकारी एजन्सी मोबाइल मॉडल आणि IMEI नंबरची माहिती मिळते.

Mobile Tracking System

सरकारकडून मोबाइल ट्रॅकिंग सिस्टम आणली जात आहे. या सिस्टमला देशभरातील लोकांना एक ऑप्शन मिळतो. यावरून चोरी झालेल्या मोबाइल फोनला ब्लॉक करण्यात येते. या सिस्टमला भारतात १७ मे रोजी लाँच केले जाण्याची शक्यता आहे. याच्या मदतीने यूजर्स आपला हरवलेला मोबाइल फोनला ट्रॅक करण्यासोबत ब्लॉक सुद्धा करू शकतो. या सिस्टमला दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि पूर्वोत्तर राज्यातील काही दूरसंचार सर्कलमध्ये पायलट प्रोजेक्टवर लागू केले जाऊ शकते.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/phone-is-stolen-or-lost-phone-will-be-found-in-no-time</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ IRCTC ची नवीन स्कीम, रेल्वेचे तिकीट आता काढा, पैसे नंतर भरा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/New-scheme-of-IRCTC-Buy-train-ticket-now-pay-later</link>
            <description>
IRCTC कडून एक नवीन सर्विस तुम्हाला खूप पसंत पडू शकते. अनेकदा आपल्याला तिकीट काढायचे असते परंतु, आपल्याकडे पुरेसे पैसे नसते. त्यामुळे अनेकदा समस्या येते. जर तुम्हाला सुद्धा हीच समस्या येत असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास ऑप्शनची माहिती देत आहोत.

पेटीएमवर विना पैसे रेल्वेचे तिकीट बुक करता येऊ शकते. हा एक ऑप्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-05-15/irctc-8.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
IRCTC कडून एक नवीन सर्विस तुम्हाला खूप पसंत पडू शकते. अनेकदा आपल्याला तिकीट काढायचे असते परंतु, आपल्याकडे पुरेसे पैसे नसते. त्यामुळे अनेकदा समस्या येते. जर तुम्हाला सुद्धा हीच समस्या येत असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास ऑप्शनची माहिती देत आहोत.

पेटीएमवर विना पैसे रेल्वेचे तिकीट बुक करता येऊ शकते. हा एक ऑप्शन आहे. याचे नाव Buy Now, Pay Later आहे. IRCTC च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या अॅपने आता Paytm Postpaid ला इनेबल केले आहे. यामुळे Paytm यूजर्सला तिकीट बुक करताना Buy Now, Pay Later हा ऑप्शन मिळू शकणार आहे.

जर तुम्ही तिकीट बुक करण्यासाठी Paytm Postpaid चा वापर केला तर तुम्हाला ३० दिवसाच्या आत क्रेडिटच्या रुपात ६० हजार रुपयाचा वापर करता येऊ शकतो. याद्वारे तुम्ही तात्काळ रेल्वेची तिकीट बुक करू शकता. नंतर बिल भरू शकता.

याप्रमाणे Paytm Postpaid वरून करा रेल्वेचे तिकीट बुक
१. आपल्या मोबाइल डिव्हाइस वर IRCTC अॅप डाउनलोड करा. नंतर त्याला लॉगइन करा.
२. आपल्या प्रवासाची सविस्तर माहिती भरा. यात स्टेशनची सविस्तर माहिती टाका.
३. नंतर रेल्वे सिलेक्ट करा. तिकीट बुक करण्यासाठी पुढे जा.
४. आता पेमेंट विंडोवर पोहोचाल. तुम्हाला या ठिकाणी Buy Now, Pay Later ची निवड करावी लागेल.
५. Paytm Postpaid वर क्लिक करा. आपल्या पेटीएमद्वारे लॉगइन डिटेल्स टाकून पुढे जा.
६. क्रेंडिशियल टाकल्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशन एसएमएस मिळेल.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/New-scheme-of-IRCTC-Buy-train-ticket-now-pay-later</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शापित रहस्यमय जहाज, ज्याने पाहिलं त्याच्या…. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Cursed-mysterious-ship-who-saw-his</link>
            <description>रहस्यांबद्दल जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. मात्र आपल्या जगात अशी काही रहस्य आहेत, ज्यांचा उलगडा अजून लागलेला नाही. असंच एक रहस्य म्हणजे, शापित जहाजाचं. फ्लाइंग डचमन असं या जहाजाचं नाव आहे. असं मानलं जातं की, जवळपास गेल्या 400 वर्षांपासून हे जहाज समुद्रात फिरतंय. हे जहाज फार रहस्यमयी असून यासंबंधी अनेक गोष्टीही पसरल्यात आहेत.
400 वर्षांपासून हे भटकणारं जहाज पाहणं अत्यंत अशुभ मानलं जातं. असं म्हटलं ज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-15/history-sea-legend-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[रहस्यांबद्दल जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. मात्र आपल्या जगात अशी काही रहस्य आहेत, ज्यांचा उलगडा अजून लागलेला नाही. असंच एक रहस्य म्हणजे, शापित जहाजाचं. फ्लाइंग डचमन असं या जहाजाचं नाव आहे. असं मानलं जातं की, जवळपास गेल्या 400 वर्षांपासून हे जहाज समुद्रात फिरतंय. हे जहाज फार रहस्यमयी असून यासंबंधी अनेक गोष्टीही पसरल्यात आहेत.
400 वर्षांपासून हे भटकणारं जहाज पाहणं अत्यंत अशुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की, समुद्रात जर हे जहाज कोणी पाहिलं तर कोणी पाहिलं तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात भरपूर अडचणी येतात. दरम्यान अनेकांनी फ्लाइंग डचमन शिप पाहिली असल्याचं म्हटलंय. मात्र यामध्ये किती सत्य आहे, याची पडताळणी अजून केलेली नाही.
प्रसिद्ध लेखक "निकोलस मॉन्सेरेट" यांनी दुसर्‍या महायुद्धादरम्यान पॅसिफिक महासागरात हे शापित जहाज पाहिल्याचा दावा केला आहे. या जहाजासंदर्भात अनेक समजुती असून यावर शो आणि सिनेमे देखील बनवण्यात आले आहेत.
असं मानलं जातं की, 1641 मध्ये जहाजाचे कॅप्टन हेन्रिक वेन हॉलंडहून ईस्ट इंडीजच्या दिशेने निघाले होते. यावेळी वाटेत त्यांनी काही बदल केले. त्यांनी जहाज केप ऑफ गुड होपकडे वळण्यास सांगितलं. मात्र कॅप्टनच्या हा निर्णय जहाजात बसलेल्या प्रवाशांना मान्य नव्हता. त्यावेळी प्रवासी खूपच नाराज झाले. अशातच या जहाजाला भीषण वादळाचा सामना करावा लागला होता. या वादळाचा फटका प्रवाशांना बसला.
या वादळाचा तडाखा इतका बसला ही ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. असं म्हणतात की, ज्या प्रवाशांचा या ठिकाणी मृत्यू झाला त्यांनी  मरताना या जहाजाला शाप दिला. तेव्हापासून जहाज समुद्रात भटकत असल्याचं म्हटलं जातं. महत्त्वाचं म्हणजे या जहाजाचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. फ्लाइंग डचमन या जहाजाबाबत शोध देखील घेण्यात आला, मात्र तरीही याचं रहस्य संशोधकांना समजू शकलेलं नाही. त्यामुळे फ्लाइंग डचमॅन हे आजही एक रहस्य आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Cursed-mysterious-ship-who-saw-his</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जरी वाचले तरी, सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/NCP-state-president-Jayant-Patil-reacted-after-the-Supreme-Court-verdict</link>
            <description>

राज्यातील शिंदे सरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले.


राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सुप्रीम कोर्टाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्याने विधानसभेतील शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्यांची नोंद केली त्या चौकटीत राहून काम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-11/image (30).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

राज्यातील शिंदे सरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले.


राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सुप्रीम कोर्टाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्याने विधानसभेतील शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्यांची नोंद केली त्या चौकटीत राहून काम करावे लागेल. यामध्ये विधानसभाध्यक्ष वेळकाढूपणाचे धोरण करू शकणार नाही. असेही जयंत पाटील म्हणाले.


शिंदेसरकार वाचले हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो. कसे - बसे शिंदेसरकार वाचले ही आनंदाची भावना त्यांची राहू शकते. पण हे सर्व अवैध, घटनाबाह्य आहे. यातून भाजपने महाराष्ट्रात केलेली कृती कशी चुकीची आहे. तसेच घटनेची पायमल्ली कशाप्रकारे झाली हे राज्यातील जनतेला सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.


राज्यातील सर्व राजकीय परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेत बसण्याची संधी मिळाली असती असे कोर्टाने सांगितले. यातून सुप्रीम कोर्टाच्या मनात काय होते हे स्पष्ट होते असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.


तत्कालीन राज्यपालांना जसा माणूस भेटेल तसे ते मार्गदर्शन करत होते. राज्यपाल स्तरावरील व्यक्तीबद्दल असे बोलणे योग्य नसले तरीही त्यांची चोवीस तास अशीच भूमिका होती. त्यांना योग्य संधी मिळाली तेव्हा कायद्याची पायमल्ली करून आमचे सरकार घालवण्यासाठी राज्यपाल महोदयांनी फार मोठा हातभार लावला असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला.


राज्यातील सरकार हे बेकायदेशीर आहे हे सिद्ध झाल्याने राज्यात सत्ता कोणाची हे जनतेला महत्वाचे नाही. या निर्णयामुळे राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे होती त्याला अधिकची शक्ती मिळेल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.


कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणे जास्त अन्यायकारक होईल असे वाटते असा मिश्कील टोला लगावतानाच ज्यावेळी त्यांनी सरकार स्थापन केले त्यावेळी कोणतीही नैतिकता नव्हती. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर नैतिकतेबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. हे सरकार टिकवणे आणि मुख्यमंत्री म्हणून राहणे यालाच त्यांची प्राथमिकता असेल तर ते राजीनामा देणार नाहीत त्यामुळे त्यांनी काय करावे हा सल्ला देण्याचा विरोधी पक्षाला अधिकार नाही असेही जयंत पाटील म्हणाले.






 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/NCP-state-president-Jayant-Patil-reacted-after-the-Supreme-Court-verdict</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ SC: त्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा चेंडू आता अध्यक्षांच्या कोर्टात, कोण ते MLA?   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Supreme-Court-decision-of-disqualification-16-MLAs-taken-by-the-Assembly-Speaker</link>
            <description>

राज्यातील सत्तासंघर्षावर न्यायालयाच्या सर्वोच्च निकालाकडे अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी करणार्‍या १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत घटनापीठ निकाल सुनावणार होती. गुरुवारी सकाळी निकाल सुनावणी सुरू झाल्यावर सर्वोच्च न्यायालने या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर दिले आहे. 


सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदासीय घटनापीठ निकाल दिला आह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-11/image (29).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

राज्यातील सत्तासंघर्षावर न्यायालयाच्या सर्वोच्च निकालाकडे अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी करणार्‍या १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत घटनापीठ निकाल सुनावणार होती. गुरुवारी सकाळी निकाल सुनावणी सुरू झाल्यावर सर्वोच्च न्यायालने या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर दिले आहे. 


सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदासीय घटनापीठ निकाल दिला आहे. हा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला आहे. तर १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे अपत्राचेच चेंडू आता सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टातून निघून महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष यांच्या कोर्टात पोहोचला आहे. विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहेत.  
 
कोण ते आमदार?  


स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे, चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयात असा पोहचला सत्तासंघर्ष शिवसेनेतील बंडानंतर ३६ बंडखोर आमदारांनी २३ जून २0२२ रोजी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवडले. परंतु, दुसर्‍या दिवशी २४ जूनला शिवसेनेने शिंदेंसह १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी तत्कालीन उपाध्यक्षांकडे केली. २५ जूनला उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी या बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा पाठवल्या. यानंतर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. २६ जून २0२२ रोजी न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेत शिवसेना, केंद्र सरकार, महाराष्ट्र पोलिस तसेच विधानसभा उपाध्यक्षांना नोटीस पाठवली होती. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Supreme-Court-decision-of-disqualification-16-MLAs-taken-by-the-Assembly-Speaker</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Supreme Court: 'हे' चुकलं म्हणत शिंदे सरकारवरची टांगती तलवार तुर्तास थांबली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Supreme-Court-gave-verdict-on-satta-sangharsh-in-Maharashtra-say-this-was-wrong</link>
            <description>राज्यातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदासीय घटनापीठ निकाल दिला आहे. सत्तासंघर्ष दरम्यान तत्कालीन राज्यपाल यांनी घेतलेल्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले आहे. राज्यपाल यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या काही बाबी चुकांल्या चे निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर असणारी बरखास्तीची टांगती तलवार तूर्तास थांबली आहे. 

राज्यातील सत्तासंघर्षावर न्यायालयाच्या सर्वोच्च निकालाकडे अवघ्या महाराष्ट्रासह  संपूर्ण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-11/image (28).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदासीय घटनापीठ निकाल दिला आहे. सत्तासंघर्ष दरम्यान तत्कालीन राज्यपाल यांनी घेतलेल्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले आहे. राज्यपाल यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या काही बाबी चुकांल्या चे निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर असणारी बरखास्तीची टांगती तलवार तूर्तास थांबली आहे. 

राज्यातील सत्तासंघर्षावर न्यायालयाच्या सर्वोच्च निकालाकडे अवघ्या महाराष्ट्रासह  संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी करणार्‍या १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत घटनापीठ निकाल सुनावणार होते. अशात हा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर मुख्यमंत्री शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. गुरुवारी सकाळी निकाल सुनावणी सुरू झाल्यावर सर्वोच्च न्यायालने या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर दिले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदासीय घटनापीठ निकाल दिला आहे. हा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला आहे.  तर 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. निकालात उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा कळीचा मुद्दा ठरला आहे.  तसेच राज्यपालांच्या भूमिकेवर देखील ताशेरे ओढले आहेत. तर नबाम रेबिया प्रकरणाचा फेरविचार केला पाहिजे. त्यामुळे हे प्रकरण सात न्यायमूर्तीच्या  मोठ्या घटनापीठाकडे पाठवणार आहे.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, सुनावणी दरम्यान राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते त्यानंतर पुन्हा निकालवाचनात राज्यपालांच्या निर्णयावर बोट ठेवले आहे.  अविश्वास प्रस्ताव आलेला नसताना राज्यपालांनी बहुमता चाचणीसाठी बोलावणे गैर आहे.  जर अध्यक्ष आणि सरकार अविश्वास ठरावाकडे दुर्लक्ष करत असतील कर राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवणं योग्य आहे  तेही मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता. पण या ठिकाणी राज्यपालांकडे मविआ सरकारवर प्रश्न उपस्थित करण्याचे कारण नव्हते . आणि बहुमत चाचणीची गरज नव्हती असे सुप्रीम कोर्ट म्हणाले.  राज्यपालांनी केवळ पत्रावर अवलंबून रहायला नको होतं, त्या पत्रात असा कुठेही ठाकरे सरकारकडे बहुमत नसल्याचा उल्लेख आला नाही, त्यामुळे ही आम्ही जैसे थे स्थिती ठेऊ शकत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Supreme-Court-gave-verdict-on-satta-sangharsh-in-Maharashtra-say-this-was-wrong</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बहिणीला पाळी आली, रक्त पाहून भावाला वाटलं शरीरसंबंध ठेवले; अंगावर चटके देऊन ठार मारलं ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/sister-got-her-period-blood-brother-thought-he-had-intercourse-and-beaten-to-death</link>
            <description>
उल्हासनगरमध्ये बहीण आणि भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चक्क सख्ख्या भावाने लहान बहिणीची अनन्वित छळ करून हत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी या निर्दयी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येचा आरोप असलेला भाऊ हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याची बहीण काही दिवसांपूर्वी वयात आली.

त्यामुळे तिला मासिक पाळी सु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-11/a6810cff28.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
उल्हासनगरमध्ये बहीण आणि भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चक्क सख्ख्या भावाने लहान बहिणीची अनन्वित छळ करून हत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी या निर्दयी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येचा आरोप असलेला भाऊ हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याची बहीण काही दिवसांपूर्वी वयात आली.

त्यामुळे तिला मासिक पाळी सुरु झाली होती. परंतु, मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्राव पाहून भावाच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले. आपल्या बहिणीने कोणासोबत तरी शरीरसंबंध ठेवले असावेत. त्यामुळे तिच्या योनीतून रक्त येत आहे, असा भावाचा गैरसमज झाला. त्यामुळे संतापलेल्या भावाने आपल्या बहिणीला मारहाण केली. तिच्या अंगावर अनेक ठिकाणी चटके झाले. या सगळ्या यातनांमुळे मुलीचा मृत्यू झाला.

उल्हासनगरमध्ये बहीण आणि भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चक्क सख्ख्या भावाने लहान बहिणीची अनन्वित छळ करून हत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी या निर्दयी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येचा आरोप असलेला भाऊ हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याची बहीण काही दिवसांपूर्वी वयात आली.

 त्यामुळे तिला मासिक पाळी सुरु झाली होती. परंतु, मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्राव पाहून भावाच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले. आपल्या बहिणीने कोणासोबत तरी शरीरसंबंध ठेवले असावेत. त्यामुळे तिच्या योनीतून रक्त येत आहे, असा भावाचा गैरसमज झाला. त्यामुळे संतापलेल्या भावाने आपल्या बहिणीला मारहाण केली. तिच्या अंगावर अनेक ठिकाणी चटके झाले. या सगळ्या यातनांमुळे मुलीचा मृत्यू झाला.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/sister-got-her-period-blood-brother-thought-he-had-intercourse-and-beaten-to-death</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लैंगिक शोषण प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Donald-Trump-guilty-of-sexual-assault</link>
            <description>अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरवले आहे. लैंगिक शोषण आणि मानहानीप्रकरणी ट्रम्प यांना पाच दशलक्ष डॉलर्सचा (अंदाजे ४१ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. हे प्रकरण १९९0 च्या दशकातील असून एका मासिकाच्या लेखिका ई. जीन कॅरोल यांच्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे.

२0२४ च्या अम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-05-11/trump-2.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरवले आहे. लैंगिक शोषण आणि मानहानीप्रकरणी ट्रम्प यांना पाच दशलक्ष डॉलर्सचा (अंदाजे ४१ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. हे प्रकरण १९९0 च्या दशकातील असून एका मासिकाच्या लेखिका ई. जीन कॅरोल यांच्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे.

२0२४ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी आलेला हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण ते २0२४ च्या निवडणुकीची तयारी करत होते. यासाठी प्रचारही केला जात होता. असे असताना डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कमधील न्यायालयाने लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. १९९0 च्या दशकात एका मासिकाच्या लेखिका ई. जीन कॅरोलचे लैंगिक शोषण करणे आणि नंतर तिला खोटे ठरवून तिची बदनामी केल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. मंगळवारी न्यायालयाच्या नऊ सदस्यीय ज्युरीने या प्रकरणात ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे.

ट्रम्प यांच्याविरोधातील या खटल्याची सुनावणी २५ एप्रिलपासून सुरू झाली होती. यादरम्यान, ट्रम्प यांनी पीडितेचे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी सुनावणीदरम्यान पीडितेची अनेकदा बदनामी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांच्यावर होता. ७९ वर्षीय कॅरोल यांनी आपल्या जबाबात म्हटले की, ७६ वर्षीय ट्रम्प यांनी १९९५ किंवा १९९६ मध्ये मॅनहॅटनमधील बर्गडॉर्फ गुडमन डिपार्टमेंटल स्टोअरमधील ड्रेसिंग रूममध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर ऑक्टोबर २0२२ मध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून तिची प्रतिष्ठा खराब केली. शिवाय तिचे सर्व दावे फसवे आणि खोटे असल्याचे म्हटले. कॅरोल यांनी २0१९ मध्ये एका पुस्तकात पहिल्यांदाच या घटनेचा उल्लेख केला होता.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Donald-Trump-guilty-of-sexual-assault</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ यंदा राज्याचा गाळप हंगाम ५२ दिवसांनी घटला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/This-year-dry-season-of-the-state-decreased-by-52-days</link>
            <description>देशात गतवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातच साखरेचे उत्पादन उच्चांकी झाले आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३२ लाख टनांनी उत्पादन घटले आहे. यंदा उसाचे घटलेले क्षेत्र, बंद असलेले कारखाने सुरू होणे व ऊस तोडणीचा प्रश्न या कारणांमुळे यंदाचा हंगाम लवकर आटोपला आहे. गतवर्षीचा हंगाम १७३ दिवस सुरू होता. मात्र, यंदा हाच हंगाम १२१ दिवस चालला आहे. यंदा तब्बल ५२ दिवस हंगाम कमी झाल्यानेच उत्पादनावर परिणाम झाला आहे.

यंदाचा हंगाम लवकर सुरू होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. १५ ऑक्टोबरला हंगाम सुरू करण्यासाठी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-11/download (7).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशात गतवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातच साखरेचे उत्पादन उच्चांकी झाले आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३२ लाख टनांनी उत्पादन घटले आहे. यंदा उसाचे घटलेले क्षेत्र, बंद असलेले कारखाने सुरू होणे व ऊस तोडणीचा प्रश्न या कारणांमुळे यंदाचा हंगाम लवकर आटोपला आहे. गतवर्षीचा हंगाम १७३ दिवस सुरू होता. मात्र, यंदा हाच हंगाम १२१ दिवस चालला आहे. यंदा तब्बल ५२ दिवस हंगाम कमी झाल्यानेच उत्पादनावर परिणाम झाला आहे.

यंदाचा हंगाम लवकर सुरू होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. १५ ऑक्टोबरला हंगाम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, मध्येच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हंगाम पुन्हा एकदा लांबणीवर पडला. यंदाचा हंगाम दिवाळीनंतरच सुरू झाला. त्यातच तोडणी अपेक्षित गतीने
 न झाल्याने कारखान्यावर लवकर उस पोहचलाच नाही. त्यामुळे यंदा गाळप क्षमता वाढली असतानाही गाळप ३00 लाख टनांनी कमी झाले आहे. तोडणीसोबत उसाचे क्षेत्र कमी झाल्याचा फटकाही यंदाच्या हंगामाला बसला आहे. शेवटच्या टप्प्यात तर अक्षरश: मजुर शोधण्याची वेळ आली. यामुळे अनेक कारखान्यांनी गाळपाचे जे उद्दिष्ट ठेवले होते तेही पूर्ण झालेले नाही.

राज्यात गत हंगामात १७३ दिवस गाळप चालले होते. यामध्ये १ हजार ३२१ लाख टन उसाचे गाळप होवून १३७ लाख टन ३६ क्विंटलचे उत्पादन झाले होते. तर उतारा हा १0.४0 टक्के पडला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वत्रच घट झालेली आहे. राज्यात गाळप व उत्पादनात अव्वल असलेला कोल्हापूर विभाग केवण १२४ दिवस चालला आहे. या पाठोपाठ पुणे विभाग १३२, सोलापूर विभाग ११८, अहमदनगर विभाग १२१, औरंगाबाद विभाग १२१, नांदेड विभाग ११७ दिवस, अमरावती विभाग ९६ दिवस आणि नागपूर विभागातील कारखान्यांचा हंगाम ११७ दिवस चालला आहे.

गत १0 वर्षांची आकडेवारी पाहता, यंदाचा हंगाम हा दुसरा सर्वात कमी दिवसांचा हंगाम असलेले वर्ष आहे. सन २0१३- १४मध्ये १२८ दिवस, २0१४-१५ मध्ये १३२ दिवस, २0१५-१६ मध्ये १५0 दिवस, २0१६-१७ मध्ये १२६ दिवस, २0१७-१८ मध्ये ७२ दिवस, २0१८-१९ मध्ये १४२ दिवस, २0१९-२0 मध्ये १२७, २0२0-२१ मध्ये १४0 दिवस, २0२१-२२ मध्ये १७३ दिवस आणि यावर्षी केवळ १२१ दिवस हंगाम चालला आहे. वर्षनुवर्षे गाळप क्षमतेतही वाढ झाली असून ६.९ लाख टन प्रतिदिन असलेली गाळप क्षमता सद्य:स्थितीत ९.५0 लाख टनांवर गेली आहे. त्यामुळेच उत्पादनात वाढ होत आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/This-year-dry-season-of-the-state-decreased-by-52-days</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नक्की वाचा: गूगल करू शकतो 'ही' बाब ज्यामुळे Gmail साठी मोजावे लागतील पैसे ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/users-may-have-to-pay-to-use-google-gmail-service</link>
            <description>अत्याधुनिक काळात सध्या सर्वत्र इंटरनेटचे युग आले आहे. बहुतांश प्रत्येकाकडे स्मार्ट फोन असून त्यात असंख्य अँप वापरले जातात. अशात गूगलद्वारे दिलीजाणारी मेल सेवा अर्थात जी-मेल ही आज काळाची गरज बनली आहे. आजवर जी- मेलची सेवा पूर्णतः मोफत  वापरल्या जात होती. परंतु, आता ही मोफत सेवा कदाचित  बंद होऊ शकते. याचाच अर्थ असा की, गूगलची जी-मेल सेवा वापरण्यासाठी वापरकर्त्यांना स्वतःचा खिसा खाली करावा लागू शकतो. गूगल जी- मेलवर ज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-05-10/image (27).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अत्याधुनिक काळात सध्या सर्वत्र इंटरनेटचे युग आले आहे. बहुतांश प्रत्येकाकडे स्मार्ट फोन असून त्यात असंख्य अँप वापरले जातात. अशात गूगलद्वारे दिलीजाणारी मेल सेवा अर्थात जी-मेल ही आज काळाची गरज बनली आहे. आजवर जी- मेलची सेवा पूर्णतः मोफत  वापरल्या जात होती. परंतु, आता ही मोफत सेवा कदाचित  बंद होऊ शकते. याचाच अर्थ असा की, गूगलची जी-मेल सेवा वापरण्यासाठी वापरकर्त्यांना स्वतःचा खिसा खाली करावा लागू शकतो. गूगल जी- मेलवर जाहिरात दाखवायला सुरुवात केली आहे. पण अद्याप गूगलकडून जीमेल ला पेड(वापरण्यासाठी पैसे देणे) करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे संकेत देण्यात आलेले नाही.


एका रिपोर्टनुसार, कंपनीने आता यूट्यूब पाठोपाठ जी मेलवर जाहिरात दाखवायला सुरुवात केली आहे. आगामी काळात जी-मेलवरील जाहिरातीची संख्या वाढणार असून, जशी यूट्यूबमध्ये जर जाहिरात पाहायची नसेल तर तुम्हाला महिन्याकाठी सब्सक्रिप्शन प्लान घ्यावा लागतो. तसाच काहीस जी- मेल बाबतही घडण्याची शक्यता आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुगलने जीमेल मध्ये जाहिरातीला ईमेल लिस्ट दरम्यान ऍड केले आहे. यामुळे वापरकर्त्याला मेल चेक करण्यात मोठी अडचण येण्याची शकता आहे. अनेक जीमेल यूजर्सने बाबत गुगलकडे तक्रार देखील केली आहे. यूजर्सकडून लागोपाठ कंपनीच्या जाहिरातीच्या या निर्णयावर टीका केली जात आहे. काही वापरकर्त्यांच्या म्हणण्यासुनार जाहिरातीमुळे मेल्सला नेव्हिगेट करण्यात अडचण येत आहे. गुगल गेल्या आठवड्यापासून जीमेल मोबाइल आणि वेब दोन्ही व्हर्जनवर जाहिरात दाखवायलास सुरुवात केली आहे. जीमेल मध्ये आधीही जाहिराती येत होत्या. परंतु, त्या मेल्सच्या टॉप बारवर येत होत्या.


तरी आतापर्यंत कंपनीकडून जीमेल ला पेड(वापरण्यासाठी पैसे देणे) करण्यावरून कोणत्याही प्रकारचे संकेत देण्यात आले असून, वापरकर्त्यांनुसार जर कंपनी जाहिरात दाखवत आहे तर भविष्यात या प्लॅटफॉर्मला पेड केले जाऊ शकते.याची शक्यता नाकारता येत नाही.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/users-may-have-to-pay-to-use-google-gmail-service</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महामंडळाच्या बसचा विचित्र अपघात तीन बसची धडक : १७ प्रवासी जखमी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Strange-accident-of-corporation-bus-Three-buses-collided</link>
            <description>वर्धा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस एकामागून एक धडकल्याने झालेल्या विचित्र अपघातात चालकासह १७ प्रवासी जखमी झालेत. यातील अनेकांना डोक्याला, हाताला व चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाची इजा झाली. ही घटना आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नागपूर तुळजापूर महामार्गावर महाबळा नजिकच्या जंगलापूर फाट्याजवळ घडली.

महाबळा शिवारातील जंगलापूर फाट्याजवळ एसटी महामंडळाची एम एच ४० वाय ५५८५ क्रमांकाची बस पंक्चर झाल्याने रस्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-10/medium_2023-05-10-9bc424580a.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वर्धा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस एकामागून एक धडकल्याने झालेल्या विचित्र अपघातात चालकासह १७ प्रवासी जखमी झालेत. यातील अनेकांना डोक्याला, हाताला व चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाची इजा झाली. ही घटना आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नागपूर तुळजापूर महामार्गावर महाबळा नजिकच्या जंगलापूर फाट्याजवळ घडली.

महाबळा शिवारातील जंगलापूर फाट्याजवळ एसटी महामंडळाची एम एच ४० वाय ५५८५ क्रमांकाची बस पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी होती. यावेळी सदर बसमधील प्रवाशांना घेण्यासाठी तिच्या पाठीमागे एमएच ०६ एस ८०९० क्रमांकाची नागपूर ते दिग्रस ही बस थांबून होती. दरम्यान नागपूर येथून वर्ध्याकडे जाणारी देगलूर ते नांदेड ही एमएच २० बीएल ४१०४ क्रमांकाची बस ही ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उभ्या असलेल्या दोन्ही बसवर जोरात आदळली.

ही घटना आज बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास जंगलापूर फाट्याजवळ घडली. या विचीत्र अपघातात एका बस चालकासह १७ प्रवासी जखमी झाले. यात बालाजी नरसिंग कावळे(वय४४) रा. उदगीर, अंकुश बिसेन माकडे(वय३८) रा. नागपूर, पुजा राजू तिजारे(वय१६), कुंदा राजू तिजारे(वय४२), पियुष राजू तिजारे(वय२०) तिघेही रा. वर्धा, लक्ष्मी महादेव मुटकुरे(वय७०) रा. नागपूर, गणेश गोविंद नागोसे(वय४०), दुर्गा गणेश नागोसे(वय३६) दोन्ही रा. पारडी, नागपूर, अनिकेत नरेश चांदोरे(वय२२) रा. आमगांव ता. सेलू, देवल केशव वालके(वय२९) रा. नागपूर, श्रुतिका रमेश दांडेकर(वय१४), रत्नमाला रमेश दांडेकर(वय३९), नैतिक रमेश दांडेकर(वय९) तिन्ही रा. माना, पुणे, शिबा मोहम्मद हेतेश्याम(वय२८), मोहम्मद हेतेश्याम मोहम्मद शाबीर(वय४०), मोहम्मद सैफ मोहम्मद हेतेश्याम(वय५), मोहम्मद फैयाज मोहम्मद हेतेश्याम(वय६) चौघेही रा. विनोबा भावे नगर, नागपूर अशी सदर अपघातातील जखमींची नाव आहेत. यातील कोणाला गंभीर तर कोणाला किरकोळ स्वरूपाची इजा झाली असून जखमींवर सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Strange-accident-of-corporation-bus-Three-buses-collided</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टाचा निकाल पहा टिव्हीवर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Watch-Supreme-Court-verdict-on-power-struggle-on-TV</link>
            <description>नवी दिल्ली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचं उद्या कोर्टातून लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. जनतेला हा निकाल लाईव्ह पाहता येणार आहे. अतिशय ऐतिहासिक असा हा निकाल असेल. त्यामुळे जनतेला निकाल थेट कोर्टातून पाहता येणार आहे. कोर्टाचा निकाल थेट टीव्हीवरुन पाहण्याची ही पहिलीच वेळ असेल. 
कोर्टात नेमकं काय सुरु आहे, न्यायाधीश निकाल कसं वाचणार हे जसंच्या तसं जनतेला टीव्हीवर पाहता येणार आहे. हा निकाल ऐतिहासिक असल्याने जनतेला थेट कोर्टात सुरु असलेलं निकालाचं वाचन जसंच्या तसं पाहता येणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-10/e95utgyihdtgbkdtg_202302968621.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचं उद्या कोर्टातून लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. जनतेला हा निकाल लाईव्ह पाहता येणार आहे. अतिशय ऐतिहासिक असा हा निकाल असेल. त्यामुळे जनतेला निकाल थेट कोर्टातून पाहता येणार आहे. कोर्टाचा निकाल थेट टीव्हीवरुन पाहण्याची ही पहिलीच वेळ असेल. 
कोर्टात नेमकं काय सुरु आहे, न्यायाधीश निकाल कसं वाचणार हे जसंच्या तसं जनतेला टीव्हीवर पाहता येणार आहे. हा निकाल ऐतिहासिक असल्याने जनतेला थेट कोर्टात सुरु असलेलं निकालाचं वाचन जसंच्या तसं पाहता येणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची ही पहिली अशी केस असेल की जनतेला कोर्टाचं निकाल वाचन थेट टीव्हीवर पाहता येणार आहे.

ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. ही स्वागतार्ह भूमिका असल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा विषय हा जनतेचा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यावर काय भाष्य करत हे जनतेला कळायला हवं अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निर्णय घेतला असेल, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल हा नेमका कसा लागणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी पार पडली. स्वत: सरन्याधीश धनंजय चंद्रचूड यांचा या घटनापीठात समावेश आहे. या प्रकरणात काय-काय वेगळे कंगोरे निघतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विशेष म्हणजे पाचही न्यायाधीशांचं एकमत असेल तर सरन्याधीश इतर चार न्यायाधीशांच्या बाजूने निकालाचं वाचन करतील. पण पाचही न्यायाधीशाचं एकमत नसेल तर वेगवेगळं वाचन केलं जाईल. त्यापैकी बहुमत ज्या निकालाच्या बाजूने किंवा मुद्द्याच्या बाजूने असेल तो अंतिम निकाल मानला जाईल, अशी माहिती कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली.

या सत्तानाट्याचे उद्गाते आणि प्रमुख असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. एकनाथ शिंदे हे आतापर्यंत चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी हा त्यांचा मतदारसंघ आहे. विधानसभेच्या 2004, 2009, 2014 आणि 2019 या चारही पंचवार्षिक निवडणुकांध्ये ते निवडून आले आहेत. गेल्या 2019च्या निवडणुकीत शिंदे तब्बल 89,300 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय घाडीगांवकर यांचा पराभव केला होता. एकनाथ शिंदे यांच्यासह आणखी 15 आमदारांचं भवितव्य काय असणार हे उद्या स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Watch-Supreme-Court-verdict-on-power-struggle-on-TV</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पोलिसांसमोरच सपाच्या आमदाराने केली भाजप नेत्याची धुलाई ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-SP-MLA-washed-the-BJP-leader-in-front-of-the-police</link>
            <description>उत्तर प्रदेशातील अमेठी येथील गौरीगंज कोतवाली येथे समाजवादी पक्षाचे आमदार राकेश प्रताप सिंह यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते दीपक सिंह यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भाजपा नेते दीपक सिंह रागात गाडीतून खाली उतरतात आणि शिवीगाळ करतात, यावर सपा आमदार राकेश प्रताप सिंह यांचा संयम सुटला आणि त्यांनी धुलाई केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

मा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-10/100123234 (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[उत्तर प्रदेशातील अमेठी येथील गौरीगंज कोतवाली येथे समाजवादी पक्षाचे आमदार राकेश प्रताप सिंह यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते दीपक सिंह यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भाजपा नेते दीपक सिंह रागात गाडीतून खाली उतरतात आणि शिवीगाळ करतात, यावर सपा आमदार राकेश प्रताप सिंह यांचा संयम सुटला आणि त्यांनी धुलाई केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

मारहाणीनंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली असून, अनेक पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. सध्या सपाचे आमदार राकेश प्रताप सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी समजावल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. त्याचवेळी भाजपा समर्थक पोलीस ठाण्यात होते. सपा आमदारावर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.
सपाचे आमदार राकेश प्रताप सिंह रात्री उशिरापासून अमेठीच्या गौरीगंज पोलीस स्टेशनवर धरणे धरत होते. त्यांचा आरोप होता, 'पाच दिवसांपूर्वी माझ्या एका समर्थकाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, आजपर्यंत एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, तीन दिवसांपूर्वी माझ्या चार समर्थकांना मारहाण करण्यात आली. माझी एफआयआर घेतली जात नाही.

दीपक सिंह यांची पत्नी रश्मी सिंह गौरीगंज नगरपालिकेतून भाजपाच्या उमेदवार आहेत. सपाचे आमदार राकेश प्रताप सिंह आजही तिथे बसले होते. दीपक सिंह आपल्या फॉर्च्युनर कारमधून आले आणि रागात खाली उतरले. यानंतर त्यांनी शिवीगाळ केली. मागे उभे असलेले सपा आमदार राकेश प्रताप सिंह यांनी ही शिवीगाळ ऐकली. त्यानंतर सपा आमदार राकेश प्रताप सिंह यांचा संयम सुटला.

सपा आमदार राकेश प्रताप सिंह यांनी दीपक सिंह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सपा आमदाराच्या समर्थकांनीही दीपक सिंह यांच्यावर हात उचलला. पोलीस ठाण्याच्या आत झालेल्या हाणामारीत पोलिसांनी दोन्ही बाजुच्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र बाचाबाची सुरूच होती.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-SP-MLA-washed-the-BJP-leader-in-front-of-the-police</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बँकांमधील बेनामी रक्कम कोणाची? देभरातील बँकांमध्ये ३५ हजार कोटींहून रक्कम बेनामी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Commerce/35-thousand-crores-are-in-country-without-names-</link>
            <description>दिल्ली. देशातील अनेक बँकांमध्ये असलेल्या रक्कमांना कुणी वारसच नसल्याने आता ही बेनामी रक्कम कोणाची? असा प्रश्न उपस्थित राहतो आहे. देशभरातील बँकांमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपये बेनामी असल्याची माहिती आहे.

पूर्वी अनेक लोक बँकेत खाते उघडत होते. पण त्याचा थांगपत्ता कधीच घरच्यांना लागत नव्हता. घरच्यांपासून लपून ही खाते उघडण्यात येत होती. अडीअडचणीच्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Commerce/2023-05-10/576850-38528hjxpqk5voxsyhdgylms7ztqar9ngrx15302123 (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दिल्ली. देशातील अनेक बँकांमध्ये असलेल्या रक्कमांना कुणी वारसच नसल्याने आता ही बेनामी रक्कम कोणाची? असा प्रश्न उपस्थित राहतो आहे. देशभरातील बँकांमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपये बेनामी असल्याची माहिती आहे.

पूर्वी अनेक लोक बँकेत खाते उघडत होते. पण त्याचा थांगपत्ता कधीच घरच्यांना लागत नव्हता. घरच्यांपासून लपून ही खाते उघडण्यात येत होती. अडीअडचणीच्या वेळी रक्कम हाती असावी यासाठी घरातील सदस्य हा खटाटोप करत असत. आता त्यांच्यानंतर या खात्यावर आणि त्यावरील पैशांवर तुम्हाला हक्क सांगता येईल. त्यांनी योग्य कागदपत्रे आणि पुरावे सादर केले तर ही रक्कम त्यांना मिळू शकते.

भारतीय बँकांमध्ये अनेक खातेदारांचे पैसे पडून आहेत. खाते उघडल्यानंतर या खात्यात त्यांनी रक्कम जमा केली होती. काहींनी मुदत ठेव ठेवली. याविषयीची माहिती त्यांनी कुटुंबियांना दिली नाही. खातेदार जग सोडून गेल्यानंतर ही रक्कम तशीच पडून आहे. देशातील अनेक बँकांमध्ये जवळपास 35,012 कोटी रुपये पडून आहेत. मार्च 2022 मध्ये ही रक्कम 48,262 रुपये होती.

आता यापुढे ज्या खातेदारांनी खाते उघडले, मुदत ठेवमध्ये गुंतवणूक केली. त्यांची रक्कम पुढे अनक्लेम डिपॉझिटमध्ये जाऊ नये यासाठी केंद्रीय बँकेने पाऊल टाकले आहे. त्यासाठी एक प्रणाली विकसीत करण्यात येत आहे. ही प्रणाली कृत्रिम बुद्धीमतेवर काम करेल. त्यासाठी एक वेब पोर्टल तयार करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या रक्कमेवर दावा सांगण्यात आलेला नाही, त्याविषयीची योग्य माहिती समोर येईल. तसेच सध्या जी हजारो कोट्यवधींची रक्कम पडून आहे, तिच्या वारसदारांचा शोध लावता येईल.बँकांमधील बेनामी रक्कम कोणाची?

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Commerce/35-thousand-crores-are-in-country-without-names-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ निसर्गरम्य दक्षिण भारताचे दर्शन घडविणारी 'ही' विशेष गाडी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bharat-Gaurav-Tourist-Train-from-IRCTC-for-pilgrims-from-Chhattisgarh-Maharashtra</link>
            <description> छत्तीसगड-महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी IRCTC कडून चालणार ही विशेष गाडी




'एक भारत श्रेष्ठ भारत' या (Ek Bharat Shreshtha Bharat Yojana) भारत सरकारच्या पर्यटन योजनेला देशाच्या विविध भागांतून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने भारत गौरव पर्यटक गाड्या सुरू केल्या आहेत. भारतीय रेल्वेच्या या थीम-आधारित गाड्या देशांतर्गत पर्यटकांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाची ओळख करून देण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत.
 
भारत ग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-10/unnamed (3).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ छत्तीसगड-महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी IRCTC कडून चालणार ही विशेष गाडी




'एक भारत श्रेष्ठ भारत' या (Ek Bharat Shreshtha Bharat Yojana) भारत सरकारच्या पर्यटन योजनेला देशाच्या विविध भागांतून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने भारत गौरव पर्यटक गाड्या सुरू केल्या आहेत. भारतीय रेल्वेच्या या थीम-आधारित गाड्या देशांतर्गत पर्यटकांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाची ओळख करून देण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत.
 
भारत गौरव पर्यटक ट्रेन इंडियन रेल्वे केटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) द्वारे छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून ही गाडी चालवली जाईल. 25 मे 2023 रोजी दुपारी 12 वाजता बिलासपूर स्थानकावरून दक्षिण भारताच्या शुभ प्रवासासाठी पहिली ट्रेन निघेल. ही ट्रेन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर, भाटापारा, तिल्डा नेवारा, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, तिरोडा, भंडारा रोड, नागपूर, सेवाग्राम, बल्लारशाह स्थानकांवरून जाईल. या स्थानांकनावरून प्रवासी या गाडीत चढू शकतील. 7 रात्र आणि ८ दिवसांच्या या यात्रेत रामेश्वरम, मदुराई, तिरुपती आणि श्रीशैलम-मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची मंदिरे आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यात येणार आहेत.
 
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत IRCTC हा सर्व समावेशक दौरा देत आहे, ज्यात भारत गौरव ट्रेनच्या विशेष LHB रेकमध्ये आरामदायी रेल्वे प्रवास, ऑन-बोर्ड आणि ऑफ-बोर्ड जेवण, रस्ता वाहतूक आणि दर्जेदार बसेसमध्ये प्रेक्षणीय स्थळे पाहणे, प्रवासाच्या कार्यक्रमानुसार निवास, टूर एस्कॉर्ट्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, ऑन-बोर्ड सुरक्षा आणि हाउसकीपिंग सेवा या दौऱ्यात समाविष्ट आहेत. याशिवाय कोरोना नियमांचे पालनही केले जाणार आहे. या ट्रेनमध्ये 14 डबे असतील. ज्यामध्ये 11 स्लीपर, एक पॅन्ट्री कार असेल. या ट्रेनची क्षमता 700 प्रवासी असेल. ज्येष्ठ नागरिकांसाठीही ही ट्रेन पूर्णपणे सोयीची ठरणार आहे. प्रत्येक कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, प्रार्थनागृह आणि एक गार्ड असेल. यासोबतच डॉक्टरांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bharat-Gaurav-Tourist-Train-from-IRCTC-for-pilgrims-from-Chhattisgarh-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नितीन गडकरींच्या हस्ते ‘गिफ्टिंग ऑफ साऊंड’चे उदघाटन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/nitin-gadkari-inaugurated-Gifting-of-Sound</link>
            <description>सूर्योदय फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘गिफ्टिंग ऑफ साऊंड’ या उपक्रमाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत संस्थेच्या संस्थापक व सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल, आशा परिसरच्या सीईओ आरती सावूर, डब्लूएसए इंडियाचे सीईओ श्री. अविनाश पवार, अलिम्कोचे सीएमडी श्री. प्रवीण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-10/image (26).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सूर्योदय फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘गिफ्टिंग ऑफ साऊंड’ या उपक्रमाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत संस्थेच्या संस्थापक व सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल, आशा परिसरच्या सीईओ आरती सावूर, डब्लूएसए इंडियाचे सीईओ श्री. अविनाश पवार, अलिम्कोचे सीएमडी श्री. प्रवीण कुमार, भाजपचे राष्ट्रीय चिटणीस श्री सुनील देवधर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन केले.

‘गिफ्टिंग ऑफ साऊंड’ ही अतिशय उत्तम कल्पना असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमासाठी अनुराधाजी पौडवाल व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. या उपक्रमांतर्गत देशभरात ठिकठिकाणी कर्णबधिर शाळकरी मुलांचे स्क्रीनिंग आयोजित करून त्यांना हिअरिंग एड्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अशा उपक्रमांमुळे या मुलांच्या आयुष्यात नक्कीच एक नवीन आशेचा किरण निर्माण होईल.  

या वेळी गडकरी म्हणाले, “भारतीय संस्कृतीत समाजाचे ऋण फेडण्याची परंपरा आहे. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यावर प्रत्येकाने समाजाला काहीतरी देण्याचा, समाजऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सूर्योदय फाऊंडेशनचा हा उपक्रम या विचाराशी निगडित आहे, ही मोठी गोष्ट आहे. समाजात विशिष्ट स्थान प्राप्त केलेल्या व्यक्ती, संस्था यांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.”

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/nitin-gadkari-inaugurated-Gifting-of-Sound</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'डिझाईन अँड बिल्ड' स्पर्धेचे पारितोषिक वितरीत’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/nmc-commissioner-distributed-the-prize-of-design-and-build-competition</link>
            <description>नागपूर महानगरपालिका आणि नागपूर @२०२५ च्या वतीने घेण्यात येत असलेल्या डिझाईन अँड बिल्ड स्पर्धेचे पारितोषिक वितरण मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते सोमवारी (8 मे) रोजी  करण्यात आले. ‘युवकांनी शहराप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे त्यांनी शहराच्या विकासाकडे टाकलेले पहिले पाऊल आहे’ असे मार्गदर्शन आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी युवकांना केले. यावेळी स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट १५ स्पर्धक गटांना आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या प्रथम ५ विजेत्यांना प्रत्येकी ७० हजार रुपये आणि इतर १० विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

           	  नागपूर महानगरपालिकेच्या महाल स्थित राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे आयोजित पारितोषिक कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे मुख्य अभियंता  राजू गायकवाड, नागपूर @२०२५ चे मुख्य कार्यकारी अधिकारी  मल्हार देशपांडे, समन्वयक . निमिष सुतारीया, श्री. शिवकुमार राव, भावेश टहलरामानी, मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त  किरण बगडे, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, उद्यान अधीक्षक  अमोल चौरपगार, नागपूर @२०२५  मुकुल कोगजे, सोनल पारेख, दिगंत शाह, प्रवीण सिंग यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्पर्धेत सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.

                 नागपूर शहरातील तलावांच्या काठांवर सौंदर्यीकरण करून येथे प्रेक्षणिक स्थळांची निर्मिती करण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-10/image (25).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर महानगरपालिका आणि नागपूर @२०२५ च्या वतीने घेण्यात येत असलेल्या डिझाईन अँड बिल्ड स्पर्धेचे पारितोषिक वितरण मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते सोमवारी (8 मे) रोजी  करण्यात आले. ‘युवकांनी शहराप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे त्यांनी शहराच्या विकासाकडे टाकलेले पहिले पाऊल आहे’ असे मार्गदर्शन आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी युवकांना केले. यावेळी स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट १५ स्पर्धक गटांना आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या प्रथम ५ विजेत्यांना प्रत्येकी ७० हजार रुपये आणि इतर १० विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

           	  नागपूर महानगरपालिकेच्या महाल स्थित राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे आयोजित पारितोषिक कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे मुख्य अभियंता  राजू गायकवाड, नागपूर @२०२५ चे मुख्य कार्यकारी अधिकारी  मल्हार देशपांडे, समन्वयक . निमिष सुतारीया, श्री. शिवकुमार राव, भावेश टहलरामानी, मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त  किरण बगडे, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, उद्यान अधीक्षक  अमोल चौरपगार, नागपूर @२०२५  मुकुल कोगजे, सोनल पारेख, दिगंत शाह, प्रवीण सिंग यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्पर्धेत सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.

                 नागपूर शहरातील तलावांच्या काठांवर सौंदर्यीकरण करून येथे प्रेक्षणिक स्थळांची निर्मिती करणे, बाजारांची योग्य रचना करून येथेही सौंदर्यीकरण करणे, अतिव्यस्त बाजार भागात प्रसाधनगृहांची निर्मिती, बसण्याची व्यवस्था, वस्त्यांमधील मोकळ्या जागांचे सौंदर्यीकरण करून चिमुकल्या पासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हक्काचे उद्यान निमर्ण करणे, उड्डाण पूलाखालील जागेचा योग्य उपयोग करून येथे रमणीय स्थळांची निर्मिती करणे, स्मार्ट वाहतूक सिग्नल तयार करून चौकांचा कायापालट करणे अशा एक ना अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना नागपूर शहराप्रति येथील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. या संकल्पनांचे कौतुक करीत मनपा आयुक्त तथा
प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी मनपा व नागपूर @२०२५ च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘डिझाईन अँड बिल्ड’ स्पर्धेतील सहभागींना पुरस्कार प्रदान केले.

                     यावेळी मार्गदर्शन करतांना आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. म्हणाले की, शहराचा सर्वागीण विकास हा लोकसहभागाने शक्य आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमधून हा सर्वसामान्य नागरिक थेट विकास कार्याशी जोडले जाते. युवकांचा सहभाग असल्यास प्रशासनालाही कार्यकरण्याचे प्रोत्साहन मिळते. त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेमुळे विकासकार्यात गती मिळते. जी २०  परिषदेवेळी हे आपण सर्वानी अनुभवलेलं आहे. त्यामुळे युवकांनी अधिकाधिक प्रमाणात पुढे यावे असे आवाहन देखील आयुक्तांनी केले. नागपूर@ 2025 तर्फे चांगली संकल्पना मांडण्यात आली असून यावर मनपा सुध्दा उत्तम प्रतिसाद देत आहे. विद्यार्थ्यांतर्फे मांडलेली संकल्पनेवर निश्चित स्वरूपात अमल केले जाईल, असेही आयुक्त म्हणाले.

                     अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी देखील स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरिकांचा मिळत असलेल्या सहभागाचे महत्त्व विषद केले. तसेच वॉल पेंटिंग स्पर्धा आणि  ‘डिझाईन अँड बिल्ड’ स्पर्धेत सहभागाची झालेल्या स्पर्धकांचे कौतुक करीत अभिनंदन केले. कार्यक्रमात  प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीजचे प्राचार्य निशांत मानापुरे, मनपाचे नगररचनाकार श्री रुतुराज जाधव यांचे  सत्कार करण्यात आला. ‘डिझाईन अँड बिल्ड’ स्पर्धेचे परीक्षण वाहतूक पोलिसच्या एसीपी श्रीमती तृप्ती जाधव, मनपाचे नगररचनाकार श्री रुतुराज जाधव, मनपाच्या पीडब्ल्यूडीचे उपअभियंता श्री राजीव गौतम, स्टुडिओ अनाहतचे संचालक ए.आर.अमित पिंपळे,  ATR Design Studio च्या तेजल रक्षमवार ललित विकंशी,क्षितिज शिरखेडकर यांनी केले.
 
सर्वोत्कृष्ट १५ विजेते

१) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीजचे - आकांक्षा काळे, चैतन्य मुगलीवार, देवांग चव्हान, अनिशा संगमनेरकर

२) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीजचे - रेणुका गुप्ता, वृषाली जानवे, साक्षी चौधरी, केतकी राजंदेकर, भावी चंद्राकर

३) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज - विशाल सोनी, आयुषी जैन, अंकिता परयानी, निखिल साहू, मोहित अंदानी

४) श्रीमती मनोरामाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर -  सौम्या पांडे, आचल अडकिने, रचना शेरेकर, वलय भावसार

५) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज - इब्राहिम फिरोज हुसैन, हर्ष लक्ष्मण गोस्वामी, विनम्रकुमार गुप्ता, केतकी अशोक होळे

६) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीज- ध्रुव ठक्कर, चार्वी साहू, अनुश्री दोनोडे, चेतन्या लांगडे

७) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज - वैष्णवी बंग, दिशा तालडा, तुलिका धांडोळे, मोहिक धकाते, अवंती जीवतोडे  

८) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज- अक्षा पौनीकर, मधुश्री घिये, नकीया नजमी

९) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज - साहिल बोंदाडे, खुशबू जैन, प्रांजल धाकुलकर

१०) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीज- अंजली सोनटक्के, भक्ती प्रतापवार, शर्वरी गोन्नाडे, रिदम गोबरे, सत्यजित हेडाऊ
 ११) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज - सेजल यादव, लक्ष्मी महाकाळकर, आयुष बावणे, प्रतीक गाडगे

१२) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीज - फिरदौस तबस्सूम शेख, हिमांशू हरिदास, गार्गी प्रवीण शिंदे  

१३) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीज - चिन्मय नरेश जावरकर, रोहित असाटी, पूनम घोंगे, अर्चित धुमाळ

१४) प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टडीज-  अमिता सिल्ही, आदित्य बजाज, दीक्षिता कोचर, अनघा खुणे, शीतल डेकाटे

१५) इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज - प्रथम गेमनानी, पलाश चौहान, ईश्वर डहाके, ओम सरोदे, गौरव परवानी

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/nmc-commissioner-distributed-the-prize-of-design-and-build-competition</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रासह २६ राज्यांमध्ये पावसाचा अंदाज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Rain-forecast-in-26-states-including-Maharashtra-in-next-5-days</link>
            <description>देशभरात ऋतूचे वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. उन्हाळी हंगाम असूनही उत्तरेकडील डोंगराळ राज्ये जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी पावसासह हिमवृष्टी होत आहे. हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश या उत्तरेकडील मैदानी राज्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-10/ezgif-sixteen_nine_28.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशभरात ऋतूचे वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. उन्हाळी हंगाम असूनही उत्तरेकडील डोंगराळ राज्ये जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी पावसासह हिमवृष्टी होत आहे. हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश या उत्तरेकडील मैदानी राज्यांमध्ये रविवारी बहुतांश भागात मुसळधार ते हलका पाऊस झाला. झारखंड, छत्तीसगड व बिहारमध्ये कडक ऊन होते. बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ निर्माण झाल्याने हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

त्यानुसार पुढील ५ दिवस नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, कोकण, गोवा, महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक व केरळमध्ये कुठे जोरदार तर बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. आसाम, मेघालय, पश्‍चिम बंगालचा उत्तर भाग, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुच्चेरी येथे हलका पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभाग सोमवारी मोचाची तीव्रता आणि त्याच्या प्रभावामुळे होणार्‍या नुकसानीच्या शक्यतांबाबत इशारा देऊ शकतो.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Rain-forecast-in-26-states-including-Maharashtra-in-next-5-days</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राजस्थानात सापडला लिथियमचा साठा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Lithium-reserves-found-in-Rajasthan</link>
            <description>राजस्थानच्या देगाना (नागौर) मध्ये एक मूल्यवान लिथियमचा नवीन साठा सापडला आहे. या साठ्याची क्षमता जम्मू आणि काश्मीरमध्ये सापडलेल्या साठय़ापेक्षा जास्त आहे, असे वृत्त 'आयएएनएस'ने राजस्थानमधील सरकारी अधिकार्‍यांच्या हवाल्याने दिले आहे. राजस्थानमध्ये नव्यान</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-05-10/lithium-reserves-traced-in-rajasthans-nagaur-capacity-higher-than-jk-reserves.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राजस्थानच्या देगाना (नागौर) मध्ये एक मूल्यवान लिथियमचा नवीन साठा सापडला आहे. या साठ्याची क्षमता जम्मू आणि काश्मीरमध्ये सापडलेल्या साठय़ापेक्षा जास्त आहे, असे वृत्त 'आयएएनएस'ने राजस्थानमधील सरकारी अधिकार्‍यांच्या हवाल्याने दिले आहे. राजस्थानमध्ये नव्याने सापडलेले लिथियम साठे जम्मू आणि काश्मीरममधील साठय़ापेक्षा मोठे असल्याचाही दावा केला जात आहे.

जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि खाण अधिकार्‍यांनी असा दावा केला आहे की, हा साठा भारताच्या एकूण लिथियमच्या मागणीपैकी ८0 टक्के पूर्तता करणार आहे. राजस्थानमध्ये नवीन साठा सापडल्याने चीनची लिथियमचा पुरवठादार म्हणून असलेली मक्तेदारी संपुष्टात येईल आणि आखाती देशांप्रमाणे राजस्थान आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल, असे आयएएनएसने वृत्तांत म्हटले आहे.

लिथियम हा एक नॉन-फेरस धातू आहे, ज्याचा वापर मोबाईल-लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहन आणि इतर चार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. लिथियमसाठी भारत पूर्णपणे परदेशी पुरवठय़ावर्र अवलंबून आहे आणि लिथियम महाग असल्याने त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. याआधी जम्मू-काश्मीरमध्ये मूल्यवान लिथियमचा ५९ लाख टन साठा सापडला आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Lithium-reserves-found-in-Rajasthan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अटक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Pakistan-Prime-Minister-Imran-Khan-arrested</link>
            <description>पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी रेंजर्सने कोर्टरुमच्या बाहेरच इम्रान खान यांना अटक केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान खान हे इस्लामाबाद कोर्टामध्ये उपस्थित होते. ते कोर्टातून बाहेर आल्यानंतर त्यांना कोर्टाबाहेरच अटक करण्यात आल्याने परिसरामध्ये तणाव वाढला. या ठिकाणी इम्रान यांच्या समर्थकांनी हाणामरही केली. काही वकिलांना इम्रान यांच्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-05-10/square.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी रेंजर्सने कोर्टरुमच्या बाहेरच इम्रान खान यांना अटक केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान खान हे इस्लामाबाद कोर्टामध्ये उपस्थित होते. ते कोर्टातून बाहेर आल्यानंतर त्यांना कोर्टाबाहेरच अटक करण्यात आल्याने परिसरामध्ये तणाव वाढला. या ठिकाणी इम्रान यांच्या समर्थकांनी हाणामरही केली. काही वकिलांना इम्रान यांच्या समर्थकांनी मारहाण केली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

इम्रान यांनी कोर्टात जाण्यापूर्वी एक व्हिडीओ पोस्ट करत आपलं म्हणणं सविस्तरपणे मांडलं आहे. "आज मला कोर्टात हजर केलं जाणार आहे. आयएसपीआरने मी लष्कराची आणि गुप्तचर यंत्रणांचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. ज्या अधिकाऱ्याने दोनदा माझ्या हत्येचा प्रयत्न केला त्याचं नावं घेतल्याने माझ्यावर टीका झाली. देशात प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे. सध्या मी विरोधी पक्षाचा नेता आहे. मला कोणत्याही प्रकारे खोटं बोलण्याची गरज नाही. आज 50 वर्षांहून अधिक काळापासून मला देशातील जनता मला ओळखते. जेव्हा या प्रकरणाचा तपास होईल तेव्हा मी हे सिद्ध करुन दाखवेल की या व्यक्तीनेच माझ्या हत्येचा कट रचला होता. या व्यक्तीबरोबर संपूर्ण टोळी कार्यरत आहे," असंही इम्रान खान या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. इम्रान यांना अटक करण्यात आल्याचा व्हिडीओही पीटीआय या पक्षाने पोस्ट केला आहे.

"या व्यक्तीच्या मागे कोण आहे हे सर्वांना ठाऊक आहे. माझा प्रश्न असा आहे की देशाचा एका माजी पंतप्रधानाने केवळ या व्यक्तीचं नाव घेतल्याने त्याला एफआयआरही दाखल करु दिली नाही. खरं तर तेव्हा समोर येईल जेव्हा तपास होईल, एफआयआर दाखल झाली होती, माहिती गोळा केली जाईल. निर्दोष असेल तर यामधून तो सहज बाहेर आला असता.  मला एफआयआरमध्ये त्याचं नाव घेऊ दिलं नाही," असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Pakistan-Prime-Minister-Imran-Khan-arrested</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'द केरला स्टोरी' पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "सडल्या डोक्यात...  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/after-watching-the-Kerala-Story-devendra-fadnavis-said</link>
            <description>'द केरला स्टोरी' हा चित्रपट वादात सापडला आहे. भाजपकडून या चित्रपटाचे जोरदार समर्थन केले जात आहे, तर विरोधक हा राजकीय फायद्यासाठी द्वेषपूर्ण चित्रपट असल्याची टीका करत आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यकर्त्यांसह जाऊन चित्रपट पाहिला. 'द केरला स्टोरी' पाहिल्यानंतर फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते नागपुरात बोलत होते.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1656008090083291149?s=20

आपल्या देशातील ध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-10/image (24).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA['द केरला स्टोरी' हा चित्रपट वादात सापडला आहे. भाजपकडून या चित्रपटाचे जोरदार समर्थन केले जात आहे, तर विरोधक हा राजकीय फायद्यासाठी द्वेषपूर्ण चित्रपट असल्याची टीका करत आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यकर्त्यांसह जाऊन चित्रपट पाहिला. 'द केरला स्टोरी' पाहिल्यानंतर फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते नागपुरात बोलत होते.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1656008090083291149?s=20

आपल्या देशातील धक्कादायक सत्य या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आले आहे. आपला देश उद्ध्वस्त करण्याचे काम काही लोक करत आहेत. महिला आणि मुलींची दिशाभूल करून त्यांना कटात ओढले जात आहे. या गोष्टी समोर याव्यात. हा चित्रपट देशातील अनेकांचे डोळे उघडत असल्याचे फडणवीस म्हणाले.

"सडल्या डोक्यात सडलेल्या विचारांना टांगण्याची वेळ आली आहे"

धर्मांतर आणि लव्ह जिहादवर आधारित 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग भाजप कार्यकर्त्यांसाठी नागपुरात आयोजित करण्यात आले होते. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चित्रपट पाहिला. या चित्रपटातून कटू सत्य लोकांसमोर येत असल्याचा दावाही त्यांनी केला. त्याचबरोबर या चित्रपटाच्या निर्मात्याला फासावर लटकवण्याची चर्चा करणाऱ्यांच्या सडलेल्या मनातील सडलेली विचारसरणी असल्याचे फडणवीस म्हणाले.असे म्हणत  त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचावर हल्ला केला.


आव्हाड काय म्हणाले...

'द केरला स्टोरी' या चित्रपटात 32 हजार महिलांची कथा मांडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आवाड यांनी बोलताना दावा केला की, चित्रपटाचे निर्माते स्वत: न्यायालयाला सांगतात की ही कथा केवळ तीन महिलांची आहे. या चित्रपटामुळे आपल्या देशाची जगभरात बदनामी झाली असून, देशात धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.देशात अराजकता माजवणाऱ्या आणि देशाची बदनामी करणाऱ्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या निर्मात्याला फाशीचे ही त्यांनी म्हटले होते.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/after-watching-the-Kerala-Story-devendra-fadnavis-said</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्वत:चाच विक्रम मोडून मराठमोठ्या धावपटूचा अमेरिकेत डंका   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Breaking-his-own-record-Maratha-athletes-sting-in-America</link>
            <description>नवी दिल्ली. महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने अमेरिकेतील पुरुषांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. त्याने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. या शर्यतीत त्याने १३ मिनिटे १९.३० सेकंद वेळ नोंदवली. याआधीची त्याची वेळ १३ मिनिटे २५.६५ सेकंद होती. अर्थात, या शर्यतीत तो बाराव्या क्रमांकावर राहिला.
लॉस एंजलिस येथे झालेल्या साउंड रनिंग ट्रॅक फेस्टिव्हलमध्ये शनिवारी साबळेने आपली कामगिरी उंचावली. तीन हजार मी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-05-08/avinash sable.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली. महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने अमेरिकेतील पुरुषांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. त्याने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. या शर्यतीत त्याने १३ मिनिटे १९.३० सेकंद वेळ नोंदवली. याआधीची त्याची वेळ १३ मिनिटे २५.६५ सेकंद होती. अर्थात, या शर्यतीत तो बाराव्या क्रमांकावर राहिला.
लॉस एंजलिस येथे झालेल्या साउंड रनिंग ट्रॅक फेस्टिव्हलमध्ये शनिवारी साबळेने आपली कामगिरी उंचावली. तीन हजार मीटर स्टीपलचेसमधील राष्ट्रीय विक्रम साबळेच्या नावावर आहे. स्टीपलचेस ही त्याची मुख्य शर्यत आहे. गेल्या वर्षीच्या राष्ट्रकुलमध्ये त्याने तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक मिळवले आहे. तो जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये याआधीच पात्र ठरला आहे.

२८ वर्षीय पारुल चौधरीने महिलांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम रचला. पारुलने १५ मिनिटे १०.३५ सेकंद वेळ नोंदवली. याआधीचा राष्ट्रीय विक्रम १५ मिनिटे १५.८९ सेकंद होता. तेरा वर्षांपूर्वी प्रीजा श्रीधरनने ही कामगिरी नोंदवली होती. एकूण स्पर्धकांमध्ये पारुल नवव्या क्रमांकावर राहिली. साबळे आणि चौधरी दोन्ही सध्या अमेरिकेत सराव करीत आहेत.

तिहेरी उडीत प्रवीण चित्रवेलने राष्ट्रीय विक्रम रचला. त्याचबरोबर तो या वर्षीच्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठीही पात्र ठरला. क्युबामध्ये झालेल्या स्पर्धेत प्रवीणने १७.३७ मीटर लांब उडी घेतली. याआधीचा विक्रम १७.३० मीटर होता. २०१६मध्ये रणजित माहेश्वरीने हा राष्ट्रीय विक्रम रचला होता. बुडापेस्टमध्ये होणाऱ्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्रता निकष १७.२० मीटर होता. प्रवीणची याआधीची सर्वोत्तम कामगिरी १७.१८ मीटर होती. त्याने गेल्या वर्षी चेन्नईत झालेल्या आंतर-राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत ही कामगिरी नोंदवली होती. त्याने मारलेली १७.३७ मीटर उडी ही यंदाच्या मोसमातील दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. प्रवीण सध्या क्युबात सराव करीत आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Breaking-his-own-record-Maratha-athletes-sting-in-America</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजपच्या ‘लॉजिंग-बोर्डिंगचे’ तिकीट अद्यापही रद्द नाही  सामनाच्या अग्रलेखातून इशारा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/BJPs-lodging-boarding-ticket-is-still-not-cancelled</link>
            <description>सामनामधून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. 'भारतीय जनता पक्षाला लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकायच्या नाहीत, तेवढी त्यांची कुवत नाही, तर विरोधकांची बलस्थाने फोडून व ती फोडण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून त्यांना राजकारण करायचे आहे. शंभर दिवस शेळी बनून जगायचे की एक दिवस वाघ बनून जगायचे याचा विचार भाजपसाठी बॅगा भरणाऱ्या प्रत्येकानं करायला </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-08/saamtv_2023-04_c709be07-e1bb-44f4-a7a7-60783c703ece_Saam_TV__14_.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सामनामधून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. 'भारतीय जनता पक्षाला लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकायच्या नाहीत, तेवढी त्यांची कुवत नाही, तर विरोधकांची बलस्थाने फोडून व ती फोडण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून त्यांना राजकारण करायचे आहे. शंभर दिवस शेळी बनून जगायचे की एक दिवस वाघ बनून जगायचे याचा विचार भाजपसाठी बॅगा भरणाऱ्या प्रत्येकानं करायला हवा. उद्धव ठाकरे यांनी लढण्याचा निर्धार केला आहे. शरद पवार यांनी अखेरपर्यंत लढू असे सांगितले. हे झाले महाराष्ट्राचे, पण लालू यादव, के.सी. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन हे नेतेही लढायला उतरले आहेत हे महत्त्वाचे. कार्यकर्ते लढतच असतात. बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो', असं सामनामध्ये म्हटलं आहे.

पुढे अग्रलेखात म्हटलं आहे की, 'शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा 'प्लान' होता. लोक बॅगा भरून तयारच होते. व येणाऱ्यांच्या 'लॉजिंग -बोर्डिंगची' व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा प्लान कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली. पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा व आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा एका गटाचा आग्रह होता. पण पवारांनी तसे करण्यास नकार दिला, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

आपल्याभोवती वावरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत, याचा अंदाज पवारांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ज्यांना जायचे आहे, त्यांनी जावे त्यांना थांबवणार नाही, असे श्री पवारांनी सांगितले. म्हणजेच लोक जाणार होते किंवा तूर्त थांबले आहेत. भाजपच्या लॉजिंग - बोर्डिंगमधले बुकिंग अद्यापि रद्द झालेले नाही हे स्पष्ट आहे. जे जातील त्यांची राजकीय कारकीर्द लोकच संपवतील मग तो कितीही मोठा सरदार असो असा इशाराही सामनामधून देण्यात आला आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/BJPs-lodging-boarding-ticket-is-still-not-cancelled</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राजे चार्ल्स तृतीय झाले अनभिषिक्त सम्राट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/King-Charles-III-became-unconsecrated-emperor</link>
            <description>

कधीकाळी निम्याहून अधिक जगावर एकछत्र राज्य करणाऱ्या ब्रिटनला चाळीसावे राजे मिळाले आहे. महाराणी राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र चार्ल्स यांना नवे राजे म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी लंडनमधील वेस्टमिन्स्टर अँबेमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात राजे चार्ल्स तृतीय यांचा ब्रिटनचे चाळिसावे राजे म्हणून संगीतमय वातावरणात थाटामाटात राज्याभिषेक करण्यात आला.राज्याभिषेकानंतर राजे चार्ल्स तृतीय झाले अनभिषिक्त सम्राट झाले आहे. 


पावस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-05-08/image (23).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

कधीकाळी निम्याहून अधिक जगावर एकछत्र राज्य करणाऱ्या ब्रिटनला चाळीसावे राजे मिळाले आहे. महाराणी राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र चार्ल्स यांना नवे राजे म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी लंडनमधील वेस्टमिन्स्टर अँबेमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात राजे चार्ल्स तृतीय यांचा ब्रिटनचे चाळिसावे राजे म्हणून संगीतमय वातावरणात थाटामाटात राज्याभिषेक करण्यात आला.राज्याभिषेकानंतर राजे चार्ल्स तृतीय झाले अनभिषिक्त सम्राट झाले आहे. 


पावसाळी वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे, चार्ल्स यांच्या मातोश्री, राणी एलिझाबेथ यांच्या ७0 वर्षांपूर्वी झालेल्या राज्याभिषेकाच्या आठवणी जाग्या झाल्या. गॉड सेव्ह दि किंगचा उद्घोष, चर्चच्या घंटा आणि ट्रम्पेट वाजत असताना ७४ वर्षे वयाचे नवे सम्राट चार्ल्स यांना ३६0 वर्षे जुना सेंट एडवर्डस क्राऊन हा मुकुट घालण्यात आला. राजे चार्ल्स व राणी कॅमिला हे नंतर पारंपरिक पोशाख परिधान करून बकिंगहॅम राजवाड्य.ाच्या सज्‍जयात आले. त्यांच्या सोबत राजपुत्र व राजपुत्री वेल्स, विल्यम व केट आणि मोजके राजनिष्ठ लोक होते. 


नव्याने अनभिषिक्त सम्राट- सम्राज्ञीची झलक पाहण्यासाठी पावसाची पर्वा न करता अनेक तास वाट पाहात थांबलेल्या हजारो नागरिकांना या सवार्ंनी अभिवादन केले. या ऐतिहासिक सोहळय.ाचा भव्य समारोप रॉयल एअर फोर्सच्या फ्लायपास्टने करण्याचे नियोजन होते, मात्र सर्द वातावरणामुळे हा कार्यक्रम थोडक्यात आटोपण्यात आला.


लष्करी वाद्यवृंद ब्रिटनचे राष्ट्रगीत वाजवत असताना जल्लोष केला. यापूर्वी, जवळजवळ एक हजार वर्षांची परंपरा असलेला दोन तासांचा धार्मिक समारंभ पावित्र्य राखून साजरा करण्यात आला. राजे चार्ल्स यांनी आर्चबिशप ऑफ कँटरबरी यांच्यासमोर सेवेची शपथ (ओथ ऑफ सर्व्हिस) घेतली. या पवित्र समारंभाचा भाग म्हणून चार्ल्स व कॅमिला यांनी प्रतीकात्मक पुनर्विवाह केला. मे १९३७ मध्ये राजे पाचवे जॉर्ज व राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी वापरल्या गेलेल्या खुच्र्याच याही राज्याभिषेकासाठी वापरण्यात आल्या. ब्रिटनमधील आतापयर्ंतचे सर्व राज्याभिषेक सोहळे वेस्टमिन्स्टर अँबेमध्येच झाले आहेत.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/King-Charles-III-became-unconsecrated-emperor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ त्वरा करा; अल्पसंख्याक समाजासाठी मुदत कर्ज योजना  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Commerce/term-loan-scheme-for-minority-community-in-maharashtra</link>
            <description>केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी व्यवसाय, उद्योग सुरू करण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण राज्यभरातून मुदत कर्ज योजनेअंतर्गत १ हजार ५५३ अर्ज विविध जिल्हा कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहेत.


११ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Commerce/2023-05-08/unnamed (2).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी व्यवसाय, उद्योग सुरू करण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण राज्यभरातून मुदत कर्ज योजनेअंतर्गत १ हजार ५५३ अर्ज विविध जिल्हा कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहेत.


११ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंती दिनापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मुदत कर्ज योजनेअंतर्गत छोट्या व्यवसायांना प्रथम प्राधान्य देऊन ३.२० लाख रुपयंपर्यंतचे कर्ज मंजूर करुन मंजुरीपत्र लाभार्थ्यांना निर्गमित करण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील ७८३ लाभार्थ्यांना आतापर्यंत मंजुरीपत्र निर्गमित करण्यात आले आहेत. कर्ज मंजुरी पत्र निर्गमित केलेल्या लाभार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रावरुन स्थळपाहणी करण्याच्या सूचना कर्जवितरण अधिकारी व कर्जवसुली अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. दस्तऐवजांची पुर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्दतीने कर्ज परतफेड संदर्भातील बँकेकडील तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना कर्ज रकमेचे त्वरित वितरण करण्यात येईल, अशी माहिती मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शरीफ शेख यांनी दिली.


योजनेला अल्पसंख्याक समाजाचा मिळालेला प्रतिसाद विचारात घेता प्राप्त झालेल्या अर्जावर जलदगतीने कार्यवाही करण्यासाठी ३१ मे २०२३ पर्यंत नवीन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या अर्जाचा निपटारा करण्यासाठी ३१ मे २०२३ नंतर पुढील आदेश होईपर्यंत या योजनेअंतर्गत नव्याने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Commerce/term-loan-scheme-for-minority-community-in-maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सनी देओलचा मुलगा करण अडकणार लग्नाच्या बेडीत.. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Sunny-Deols-son-Karan-will--tie-a-knot</link>
            <description>देओल कुटुंबात लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा होती. अलीकडेच करण देओल त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत जून</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-08/article-l-2023512419480971289000.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देओल कुटुंबात लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा होती. अलीकडेच करण देओल त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत जूनमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

देओल कुटुंब त्यांच्या कुटुंबाशी संबंधित माहिती सहसा शेअर करत नाहीत. अशा परिस्थितीत खुद्द सनीने अद्याप त्याच्या मुलाच्या लग्नाची घोषणा केलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, करण आणि द्रिशाच्या लग्नाचे विधी १६ जूनपासून सुरू होतील आणि १८ जूनपयर्ंत चालतील. करण देओलच्या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त काही खास लोकही हजेरी लावणार आहेत. करण त्याची गर्लफ्रेंड द्रिशाशी मुंबईतच लग्न करणार आहे. म्हणजेच या जोडप्याचे लग्न शाही विवाहासारखे होणार नाही. द्रिशा आणि करण गेल्या ६ वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत.

आता या जोडप्याने कायमचे एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी दुबईमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केल्यानंतर १८ फेब्रुवारीला करण आणि द्रिशाची एंगेजमेंट झाली. द्रिशा आचार्यचा फिल्मी जगाशी काहीही संबंध नाही. तर करणने २0१९ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Sunny-Deols-son-Karan-will--tie-a-knot</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रात रस्ते अपघातांत दररोज ४0 बळी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/40-people-die-every-day-in-road-accidents-in-Maharashtra</link>
            <description>राज्यात नवीन वाहनांची भर पडतेय तशी रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्यादेखील वाढते आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत राज्यात ३ हजार ५४८ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. म्हणजेच दिवसाला विविध अपघातांत सुमारे ४0 जणांचा जीव जात आहे. वाढते अपघात आणि बळी रोखण्याचे मोठे आव्हान परिवहन विभागासमोर आहे.


अप</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-08/29b91e9359.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यात नवीन वाहनांची भर पडतेय तशी रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्यादेखील वाढते आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत राज्यात ३ हजार ५४८ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. म्हणजेच दिवसाला विविध अपघातांत सुमारे ४0 जणांचा जीव जात आहे. वाढते अपघात आणि बळी रोखण्याचे मोठे आव्हान परिवहन विभागासमोर आहे.


अपघातांमध्ये महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकार, वाहतूक पोलिस, परिवहन विभाग आणि विविध सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत. परंतु त्याला फारसे यश येताना दिसत नाही. राज्यात दिवसाला ४0 हजाराहून अधिक नवीन वाहनांची भर पडत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. जानेवारी महिन्यात राज्यात २१५६ अपघात झाले असून त्यामध्ये १ हजार ५१ जणांचा बळी गेला. फेब्रुवारी महिन्यात २२५0 अपघातांमध्ये १२२९ जणांचा, तर मार्च महिन्यात २३३३ अपघातांमध्ये १२६८ जणांचा मृत्यू झाला.


वाढत्या अपघाती मृत्यूच्या पार्श्‍वभूमीवर परिवहन विभागाने जिल्हास्तरावर अँक्शन प्लान तयार केला आहे. तसेच अपघात कशामुळे होतात याची कारणे शोधण्याबरोबरच ब्लॅकस्पॉटचाही शोध घेण्यात येत आहे.


वेग जास्त, बेदरकारपणे गाड्या चालविणे, सीट बेल्टचा वापर न करणे, रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर आदळणे, ही अपघाताची कारणे आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण सध्या १३ टक्क्यांनी घटले आहे. मात्र अपघातात बळी जाणार्‍यांची संख्या चिंताजनक आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/40-people-die-every-day-in-road-accidents-in-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मोचा चक्रीवादळ सक्रिय महाराष्ट्रासह सहा राज्यांना सावधानतेचा इशारा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Cyclone-Mocha-is-active-Warning-alert-to-six-states-including-Maharashtra</link>
            <description>

भारताच्या पूर्व किनारपट्टीला मोचा चक्रीवादळाचा धोका आहे. या आठवड्यात पश्‍चिम बंगाल आणि ओडिशात हे वादळ धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या खाडीत चक्रवाताची स्थिती तयार होत आहे. त्यामुळे ८ मे पयर्ंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. मोचा चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीला धडकणार असले तरी याचा परिणाम देशातील इतर राज्यातही होणार आहे. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-08/com.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

भारताच्या पूर्व किनारपट्टीला मोचा चक्रीवादळाचा धोका आहे. या आठवड्यात पश्‍चिम बंगाल आणि ओडिशात हे वादळ धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या खाडीत चक्रवाताची स्थिती तयार होत आहे. त्यामुळे ८ मे पयर्ंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. मोचा चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीला धडकणार असले तरी याचा परिणाम देशातील इतर राज्यातही होणार आहे. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


याशिवाय केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मे पयर्ंत खाडीच्या दक्षिण-पूर्व दिशेला कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची आणि चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ मंगळवार किंवा बुधवारी उत्तरेच्या दिशेने मध्य बंगालच्या खाडीकडे जाईल.


मच्छिमारांना इशारा देण्यात आला असून रविवारी ४0 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जे लोक बंगालच्या खाडीत दक्षिण-पूर्व दिशेला आहेत त्यांनी आणि मध्य खाडीत असलेल्यांनी ९ मेच्या आधी सुरक्षित ठिकाणी परतण्याचा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.


ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही मुख्य सचिवांना चक्रीवादळाची सतत माहिती घेण्यास आणि बारकाईने देखरेख करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व विभागांसोबत समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय संबंधित विभागांनी अलर्ट राहावं असंही सांगितलं आहे.




मोचा चक्रीवादळामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या हवामानातही बदल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच मच्छिमारांनी पुढील चार दिवस समुद्रापासून दूर राहा असाही सावधानतेचा इशारा दिला आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Cyclone-Mocha-is-active-Warning-alert-to-six-states-including-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उन्हाळी सुट्ट्यांमध्ये असे द्या बळगोपलांना संस्काराचे धडे  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/during-the-summer-vacations-give-lessons-in-sanskar-to-Balgopals</link>
            <description>उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित होत असतात. त्यानिमित्त नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येतात. अशा वेळी मुलांच्या हट्टीपणामुळे रंगाचा बेरंग होऊ शकतो. हे टाळण्यासाठी मुलांना काही एटिकेट्स शिकवणे गरजेचे असते.


घरात पाहुण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-05-08/school-dh-1080931-1644710331.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित होत असतात. त्यानिमित्त नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येतात. अशा वेळी मुलांच्या हट्टीपणामुळे रंगाचा बेरंग होऊ शकतो. हे टाळण्यासाठी मुलांना काही एटिकेट्स शिकवणे गरजेचे असते.


घरात पाहुण्यांचे स्वागत योग्यप्रकारे कसे करायचे हे मुलांना शिकवावे. प्रत्येकाशी हसून बोलण्याचे धडे द्यावेत. 


पाहुण्यांनी दिलेल्या भेटवस्तूचा हसतमुखाने स्वीकार करणे आणि धन्यवाद देणे त्यांना शिकवावे.


पाहुण्यांनी आणलेल्या भेटवस्तूंबाबत लगेचच कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, भेटवस्तू आवडली नसल्यास नाराजी व्यक्त करू नये, हे त्यांना समजावून सांगावे.


पार्टीसाठी पाहुने म्हणून गेल्यानंतर कसे वागावे याचेही धडे त्यांना द्यावेत.
गिफ्ट देण्यासाठी मुलांना पुढाकार घेऊ द्यावा. यातूनच संवाद सुरू होतो. 


मुले लवकर बोअर झाल्यास त्यांचे मन रमवण्याचा प्रयत्न करावा. कोणतेही सामान वापरण्यापूर्वी यजमानांची अनुमती घ्यायला मुलांना शिकवावे. 


 निघताना यजमानांचा निरोप घेण्यास त्यांना शिकवावे. मोठय़ांना अभिवादन करण्यास सांगितले जावे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/during-the-summer-vacations-give-lessons-in-sanskar-to-Balgopals</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 06 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वडिलांच्या उपचारासाठी 'या' अभिनेत्यावर घरातच्या वस्तू विकण्याची वेळ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Time-to-sell-household-items-by-actor-for-his-fathers-treatment</link>
            <description>मुंबई. छोट्या पडद्यावरील अभिनेता शोएब इब्राहिम त्याच्या 'ससुराल सिमर का' या मालिकेमुळे चर्चेत आला होता. या मालिके दरम्यानच शोएब आणि त्याची पत्नी दीपिका कक्कडची ओळख झाली होती. इतकंच काय तर इथेच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होते. त्या दोघांचे लाखो चाहते आहेत. शोएब आणि दीपिका लवकरच आई-बाबा होणार आहेत. ते दोघेही बऱ्याच दिवसापासून छोट्या पडद्यापासून लांब आहेत. तरी देखील आज शोएब आणि दीपिकाकडे सगळं आहे. पण तुम्हाला माहितीये का? शोएबवर एक अशी वेळ आली होती जेव्हा त्याच्याकडे वडिलांवर उपचार करण्यासाठी पैसे नव्हते. याविषयी शोएबनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. 
शोएबनं ही मुलाखत नुकतीच ईटा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-06/image_6483441 (18).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई. छोट्या पडद्यावरील अभिनेता शोएब इब्राहिम त्याच्या 'ससुराल सिमर का' या मालिकेमुळे चर्चेत आला होता. या मालिके दरम्यानच शोएब आणि त्याची पत्नी दीपिका कक्कडची ओळख झाली होती. इतकंच काय तर इथेच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होते. त्या दोघांचे लाखो चाहते आहेत. शोएब आणि दीपिका लवकरच आई-बाबा होणार आहेत. ते दोघेही बऱ्याच दिवसापासून छोट्या पडद्यापासून लांब आहेत. तरी देखील आज शोएब आणि दीपिकाकडे सगळं आहे. पण तुम्हाला माहितीये का? शोएबवर एक अशी वेळ आली होती जेव्हा त्याच्याकडे वडिलांवर उपचार करण्यासाठी पैसे नव्हते. याविषयी शोएबनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. 
शोएबनं ही मुलाखत नुकतीच ईटाइम्सला दिली होती. या मुलाखतीत शोएब ससुराल सिमर का ही मालिका सोडण्याविषयी बोलला आहे. शोएब म्हणाला, 'ती मालिका सोडताना मी खूप घाबरलो होता. कारण ती मालिका त्यावेळी खूप लोकप्रिय होती. ती मालिका सोडल्यानंतर मला जवळपास तीन वर्षे काम मिळालं नाही. पण मला असं वाटतं की जर आपल्याला आपल्या आयुष्यात काही करायचं असेल तर थोडी रिस्क घेणं महत्त्वाचं असतं. मला त्यावेळी याची जाणीव होती की माझ्यासाठी हा काळ खूप कठीण असणार आहे. कारण त्याकाळात मला माझ्या कुटुंबाकडे देखील लक्ष द्यायचे होते. मी सगळ्यात मोठा होतो म्हणून माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या देखील जास्त होत्या. इतकंच काय तर त्या पूर्ण देखील करायच्या होत्या. मला माझ्या कुटुंबासाठी सगळं काही करायचं होतं.'
त्याच्या या कठीण काळाविषयी बोलताना शोएब म्हणाला, ती मालिका सोडल्यानंतर त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. दीपिका त्यावेळी त्याची खूप चांगली मैत्रिण होती आणि ती त्याला पाठिंबा देत होते. त्या तीन वर्षात शोएबला खरं जग कळालं. त्या काळात त्यानं स्वत: वर काम केलं.
शोएब 'पलकों की छांव' या मालिकेत सुद्धा दिसला होता. त्यासाठी भोपालला त्याचं सिलेक्शन झालं होतं. पण शोबंद झाल्यानंतर तीन महिन्याच्या आता त्याला ससुराल सिमर का ही मालिका मिळाली. त्याकाळात त्याला अनेक चांगले आणि वाईट लोकं भेटली. तीन वर्षे तर त्याच्यासाठी खूप कठीण होते. त्या काळात त्याच्या वडिलांची तब्येत गंभीर झाली होती. जेव्हा मी काम करत होतो तेव्हा मी कार घेतली होती. पण वडिलांच्या उपचारासाठी मला ती विकावी लागली. एका व्यक्तीनं माझी फसवणूक केली होती. त्यावेळी एका व्यक्तीनं माझ्याकडून पैसे घेतले आणि अनेक गोष्टी होऊ लागल्या होत्या.
दरम्यान, शोएब सध्या 'अजूनी' या मालिकेत राजवीरच्या भूमिकेत आहे. याविषयी बोलताना शोएब म्हणाला, 'जेव्हा पासून त्याची मालिका प्रदर्शित झाली होती. तेव्हा पासून प्रेक्षकांनी त्याला खूप प्रेम दिलं आणि राजवीर म्हणून लोक त्याला ओळखू लागले होते. अजूनीनं मला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्याची संधी दिली आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना ही भूमिका देखील आवडेल.'
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Time-to-sell-household-items-by-actor-for-his-fathers-treatment</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 06 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अबब... विमानात महिलेला विंचू चावला  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/woman-was-bitten-by-a-scorpion-on-a-plane</link>
            <description>मुंबई. विमानात साप, उंदीर वगैरे शिरल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील, यावेळी काही वेगळेच घडले आहे. नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एक विंचू तर घुसलाच पण त्याने महिलेला डंखही (stung) केला. त्यामुळे महिलेची प्रकृती ढासळू लागली. विमान मुंबईत पोहोचताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिथे प्राथमिक उपचारानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली व दुसऱ्या दिवशी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. ही घटना 23 एप्रिलची आहे.
मिळाल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-06/image_6483441 (17).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई. विमानात साप, उंदीर वगैरे शिरल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील, यावेळी काही वेगळेच घडले आहे. नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एक विंचू तर घुसलाच पण त्याने महिलेला डंखही (stung) केला. त्यामुळे महिलेची प्रकृती ढासळू लागली. विमान मुंबईत पोहोचताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिथे प्राथमिक उपचारानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली व दुसऱ्या दिवशी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. ही घटना 23 एप्रिलची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणारी महिला काही कामानिमित्त नागपुरात आली होती. एअर इंडियाच्या नागपूर मुंबई फ्लाइटने (AI 630) ते परत येत होती. नियोजित वेळेत ती महिला आपल्या सीटवर बसली आणि फ्लाईटही ठरलेल्या वेळेत टेक ऑफ झाली. विमान आकाशात पोहोचताच अचानक महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. फ्लाइट अटेंडंटने लगेच तिच्याजवळ जाऊन चौकशी केली असता, त्या महिलेला विंचवाने दंश केल्याचे समोर आले. ही बातमी समजताच बाकीचे प्रवासीही घाबरले.
घाईघाईत संपूर्ण विमान तपासण्यात आले, पण विंचू कुठेच सापडला नाही. तर दुसरीकडे महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. अशा परिस्थितीत मुंबई विमानतळावर पोहोचताच महिलेला प्रथम विमानातून उतरवून रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारानंतर काही वेळातच महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र डॉक्टरांनी निरीक्षणासाठी तिला रात्रभर हॉस्पिटलमध्ये ठेवले आणि दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आला.
दुसरीकडे, एअर इंडियाने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. या घटनेला दुजोरा देत कंपनीने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. विंचू चावल्याची माहिती मिळताच त्या महिलेसाठी योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही कंपनीतर्फे सांगण्यात आले. त्याचवेळी, मुंबईला पोहोचल्यानंतर, रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला डिस्चार्ज मिळेपर्यंत त्यांची टीम महिलेसोबत उपस्थित होती.
याआधी गल्फ इंडियाच्या फ्लाइटमध्ये एक पक्षी कॉकपिटमध्ये घुसला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही घटना घडली होती. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय विमानवाहू कंपनीच्या कालिकत दुबईच्या फ्लाइटमध्ये साप आढळून आला होता.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/woman-was-bitten-by-a-scorpion-on-a-plane</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 06 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयआयटी मुंबईमध्ये युवा संगम पंजाब मधले 45 विद्यार्थी येणार मुंबई भेटीला  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Yuva-Sangam-at-IIT-Mumbai-45-students-from-Punjab-will-visit-Mumbai</link>
            <description>एक भारत श्रेष्ठ भारत ‘युवा संगम’ मोहिमे अंतर्गत भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी) द्वारा, पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा संगम कार्यक्रमामध्ये’ सहभागी होण्यासाठी, पंजाब मधील जालंधर इथल्या डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमधील 45विद्यार्थी मुंबई भेटीसाठी येणार आहेत. हे युवा प्रतिनिधी रविवार, 7 मे रोजी मुंबईत पोहोचतील आणि 7 ते 12 मे 2023 दरम्यान आयआयटी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-05-06/image_6483441 (16).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[एक भारत श्रेष्ठ भारत ‘युवा संगम’ मोहिमे अंतर्गत भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी) द्वारा, पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा संगम कार्यक्रमामध्ये’ सहभागी होण्यासाठी, पंजाब मधील जालंधर इथल्या डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमधील 45विद्यार्थी मुंबई भेटीसाठी येणार आहेत. हे युवा प्रतिनिधी रविवार, 7 मे रोजी मुंबईत पोहोचतील आणि 7 ते 12 मे 2023 दरम्यान आयआयटी मुंबईच्या परिसरात वास्तव्य करतील. लिंग समानता लक्षात घेता, या तुकडीत 18 ते 30वर्षे वयोगटामधील 22 मुली आणि 23 मुलांचा समावेश आहे.
मंगळवार 9 मे रोजी राजभवन येथे आयोजित संवाद सत्रादरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस  या युवा प्रतिनिधींना संबोधित करतील. त्याशिवाय, हे विद्यार्थी आपल्या मुंबई भेटी दरम्यान, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया, विधानसभा, कान्हेरी गुंफा आणि इतर प्रेक्षणीय स्थळांनाही भेट देतील. ते मुंबई आयआयटी संस्थेच्या परिसरातही फेरफटका मारतील.
भारताच्या पंतप्रधानांनी सुरू केलेल्या युवा संगम कार्यक्रमाचे उद्दिष्ट, जनतेचा परस्पर संपर्क मजबूत करणे आणि देशभरातील तरुणांमध्ये सह-भावना निर्माण करणे, हे आहे. या कार्यक्रमात भारतातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 1000 युवा प्रतिनिधींचा सहभाग अपेक्षित आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून, महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांना एकत्र जोडले गेले आहे. महाराष्ट्रातील 35 आणि दादरा-नगर हवेली, दमण-दीव इथले 10 युवा प्रतिनिधी, 12 ते 19 मे 2023 या काळात एनआयटी जालंधर (NIT) इथे भेट देणार आहेत.
हा ओळख दौरा, या युवा प्रतिनिधींना, पर्यटन, परंपरा, प्रगती, तंत्रज्ञान, आणि परस्पर संपर्क, या पाच विस्तृत क्षेत्रांचा सर्वांगीण आणि बहु-आयामी अनुभव देईल.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Yuva-Sangam-at-IIT-Mumbai-45-students-from-Punjab-will-visit-Mumbai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 06 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 200 हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार उमेदवारी मेळा 8 मे ला  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Pradhan-Mantri-Rashtriya-Rojgar-Kandathi-Mela-in-more-than-200-districts-on-May-8</link>
            <description> 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य भारत मिशन अंतर्गत देशातील तरुणांसाठी भवितव्याच्या संधींना चालना देण्याच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) 8 मे 2023 रोजी देशभरातील 200 हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार उमेदवारी मेळा (PMNAM) आयोजित करणार आहे.
स्थानिक तरुणांना संबंधित शिकाऊ प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक स्थानिक व्यवसाय आणि संस्थांना या रोजगार उमेदवारी मेळ्याचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक कंपन्यांचा सहभाग पाहायला मिळेल. एका व्यासपीठाद्वारे, सहभागी संस्था संभाव्य शिकाऊ उमेदवा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-06/image_6483441 (15).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य भारत मिशन अंतर्गत देशातील तरुणांसाठी भवितव्याच्या संधींना चालना देण्याच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) 8 मे 2023 रोजी देशभरातील 200 हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार उमेदवारी मेळा (PMNAM) आयोजित करणार आहे.
स्थानिक तरुणांना संबंधित शिकाऊ प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक स्थानिक व्यवसाय आणि संस्थांना या रोजगार उमेदवारी मेळ्याचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक कंपन्यांचा सहभाग पाहायला मिळेल. एका व्यासपीठाद्वारे, सहभागी संस्था संभाव्य शिकाऊ उमेदवारांशी संपर्क साधू शकतात, त्यांच्या पात्रतेनुसार जागेवरच प्रशिक्षणार्थींची निवड करू शकतात, तसेच तरुणांच्या उपजीविकेच्या संधींना बळकट करू शकतात.
इच्छुक उमेदवार  https://www.apprenticeshipindia.gov.in/  या संकेतस्थळावर भेट देऊन या मेळ्यात आपले नाव नोंदवू शकतात तसेच मेळ्याचे जवळचे ठिकाण शोधू शकतात. इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 वी उत्तीर्ण किंवा कौशल्य रोजगार उमेदवारी प्रमाणपत्र असलेले किंवा आयटीआय प्रमाणपत्रधारक किंवा पदविकाधारक किंवा पदवीधर असलेले उमेदवार या प्रशिक्षणार्थी मेळ्यात अर्ज करू शकतात. उमेदवारांनी त्यांच्या स्वयंपरिचय माहितीच्या तीन प्रती, सर्व गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या तीन प्रती, छायाचित्र असलेले ओळखपत्र (आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि तीन पासपोर्ट आकाराचे फोटो संबंधित ठिकाणी सोबत आणणे आवश्यक आहे. मेळ्याच्या ठिकाणांची यादी रोजगार उमेदवारी मेळा पोर्टलवर देखील उपलब्ध आहे. (http://dgt.gov.in/appmela2022/). ज्या उमेदवारांनी या आधीच नावनोंदणी केली आहे त्यांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह कार्यक्रमस्थळी पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मेळ्याद्वारे रोजगार उमेदवारी सत्रानंतर, उमेदवारांना नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (NCVET) - मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे देखील मिळतील. यामुळे त्यांच्या रोजगारक्षमतेत सुधारणा होईल.
प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी देशभरात हे रोजगार उमेदवारी मेळे आयोजित केले जातात. या मेळ्यांमध्ये, निवडक व्यक्तींना प्रशिक्षणार्थी संधी दिली जाते आणि रोजगार उमेदवारी दरम्यान त्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सरकारी निकषांनुसार मासिक मानधन मिळते. रोजगार उमेदवारी हे कौशल्य विकासाचे सर्वात टिकाऊ मॉडेल मानले जाते आणि स्किल इंडिया मिशन अंतर्गत याला मोठी चालना मिळत आहे.
सरकार दर वर्षी 15 लाख तरुणांना प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आस्थापना आणि तरुणांचा सहभाग वाढवणारा प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार उमेदवारी मेळा (PMNAM) हा उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम सहभागी कंपन्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या विविध संधींबद्दल तरुणांमध्ये जागरूकता देखील वाढवत आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Pradhan-Mantri-Rashtriya-Rojgar-Kandathi-Mela-in-more-than-200-districts-on-May-8</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 05 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 15 वर्षांनंतर पुन्हा संजय सिंघानियाची एंट्री! आमिर खानच्या 'गजनी'चा येणार सिक्वेल? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Sanjay-Singhanias-entry-again-after-15-years-Aamir-Khan-Ghajani-sequel</link>
            <description>आमिर खानचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. आमिरला देशभरातील लोक मोठ्या संख्येने पसंत करतात. आमिरला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जातं. आमिरचा एखाद वर्षात एक एकच चित्रपट रिलिज करतो मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दहशत निर्माण करतो असं काहीसं चित्र गेल्या अनेक वर्षापासून दिसत होत.


मग त्यात 3 इडियट असो किंवा दंगल सारखे सिनेमे. मात्र गेल्या काही वर्षांपासून आमिरचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक फ्लॉप होत आहेत. त्यात 'लाल सिंह चढ्ढा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-05/1_ct73.1248.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आमिर खानचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. आमिरला देशभरातील लोक मोठ्या संख्येने पसंत करतात. आमिरला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जातं. आमिरचा एखाद वर्षात एक एकच चित्रपट रिलिज करतो मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दहशत निर्माण करतो असं काहीसं चित्र गेल्या अनेक वर्षापासून दिसत होत.


मग त्यात 3 इडियट असो किंवा दंगल सारखे सिनेमे. मात्र गेल्या काही वर्षांपासून आमिरचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक फ्लॉप होत आहेत. त्यात 'लाल सिंह चढ्ढा' असो किंवा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'. त्यामुळे आमिरने आता या फ्लॉप चित्रपटांनंतर सध्या अभिनयातून ब्रेक घेतला आहे.दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता आमिर त्याच्या सुपरहिट सिनेमा 'गजनी' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करणार आहे. आमिरच्या गजनीमध्ये संजय सिंघानिया आणि कल्पना यांची प्रेमकहाणी सर्वाना लक्षात असेलच. आमिर खान आणि असीनने दमदार अभिनयाने हा चित्रपट हिट झाला. यात दिवंगत अभिनेत्री जिया खान देखील दिसली होती.


आता इतक्या वर्षांनी संजय पुन्हा एकदा पडद्यावर पुनरागमन करत आहे. आमिर खान 'गजनी'चा सिक्वेल बनवणार आहे. यासाठी तो देखील आता सलमान सारखा दक्षिण मनोरंजन सृष्टीकडे वळला आहे. त्याने अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांची भेट घेतली आहे.


पीपिंगमून या न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर खान सध्या अल्लू अर्जुनचे वडील आणि साऊथ सिनेसृष्टीचा मोठे चित्रपट निर्माता अल्लू अरविंद यांच्यासोबत एका प्रोजेक्टवर काम करत आहे. चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांनीही 'गजनी 2' संदर्भात आमिर खानसोबत एक कल्पना शेअर केली आहे. दोघेही एकत्र काम करण्यास उत्सुक आहेत. तरी अद्याप कशाचीही पुष्टी झालेली नाही.


असे असले तरी, दोघांनाही संजय सिंघानियाची कथा पुढे नेण्याची इच्छा असून काही महिन्यांत स्क्रिप्ट फायनल करणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या सर्व काही गुप्त ठेवण्यात आले आहे. गजनी हा चित्रपट गजनी या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटी कमावणारा हा चित्रपट पहिला चित्रपट ठरला होता.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Sanjay-Singhanias-entry-again-after-15-years-Aamir-Khan-Ghajani-sequel</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 05 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काही क्षणांत घालवू शकता पर्मनंट टॅटू, कोणतीच खूण राहणार नाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/A-permanent-tattoo-can-be-applied-in-a-few-moments--leaving-no-trace</link>
            <description>टॅटू (Tattoo ) हा नेहमीच फॅशनमध्ये असतो. परदेशातून सुरू झालेला ट्रेंड आता भारतातही खूप लोकप्रिय झाला आहे, विशेषतः तरुणांना त्याची खूप आवड दिसते. व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी किंवा चांगला लूक मिळावा यासाठी लोक त्यांच्या आवडीचे टॅटू बनवतात. अनेक लोकांना त्यांच्या मानेवर, मनगटावर, पायांवर, हातावर टॅटू बनवायला आवडते, पण जसजसा वेळ जातो तसतसा काही लोकांना हा टॅटू नकोसा होत जातो आणि काहींना तो लवकरात लवकर (removal of Tattoo ) काढायची इच्छा असते.


अनेक वेळा लोक प्रेमात पडतात आणि आपल्या प्रियकर आणि प्रेयसीचे नाव टॅटूने लिहितात, परंतु दुर्दैवाने ब्रेकअप झाले तर लोकांना तो टॅटू काढून टाकावासा वाटतो. परंतु कायमस्वरूपी टॅटूचा काढणे अशक्य वाटते, पण आजकाल तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आपण कायमस्वरूपी टॅटू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-05-05/photo (1).webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[टॅटू (Tattoo ) हा नेहमीच फॅशनमध्ये असतो. परदेशातून सुरू झालेला ट्रेंड आता भारतातही खूप लोकप्रिय झाला आहे, विशेषतः तरुणांना त्याची खूप आवड दिसते. व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी किंवा चांगला लूक मिळावा यासाठी लोक त्यांच्या आवडीचे टॅटू बनवतात. अनेक लोकांना त्यांच्या मानेवर, मनगटावर, पायांवर, हातावर टॅटू बनवायला आवडते, पण जसजसा वेळ जातो तसतसा काही लोकांना हा टॅटू नकोसा होत जातो आणि काहींना तो लवकरात लवकर (removal of Tattoo ) काढायची इच्छा असते.


अनेक वेळा लोक प्रेमात पडतात आणि आपल्या प्रियकर आणि प्रेयसीचे नाव टॅटूने लिहितात, परंतु दुर्दैवाने ब्रेकअप झाले तर लोकांना तो टॅटू काढून टाकावासा वाटतो. परंतु कायमस्वरूपी टॅटूचा काढणे अशक्य वाटते, पण आजकाल तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आपण कायमस्वरूपी टॅटू सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे काढू शकता. ते कसे हे जाणून घेऊया.


लेझर टॅटू रिमूव्हल ( Laser Tattoo Removal)


लेझर टॅटू रिमूव्हल ही कायमस्वरूपी टॅटू काढण्याची सर्वात सामान्य आणि प्रभावी पद्धत आहे. ही पद्धत त्वचेतील शाईचे कण तोडण्यासाठी उच्च-तीव्रतेच्या लेझर प्रकाशाचा वापर करून कार्य करते, जे नंतर शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे शोषले जातात आणि नैसर्गिकरित्या काढून टाकले जातात. यामुळे तुमच्या शरीराला अजिबात नुकसान होत नाही. त्याच वेळी, वेगवेगळ्या रंगांचे टॅटू काढण्यासाठी वेगवेगळ्या लेसरची आवश्यकता असते. टॅटू काढण्यासाठी रुग्णांना अनेक सत्रांमध्ये यावे लागते. लेझर टॅटू काढण्याशी संबंधित जोखीम कमी असतात, त्याचे सर्वात सामान्य दुष्परिणाम म्हणजे तात्पुरती लालसरपणा, सूज आणि फोड येणे हे आहेत. तथापि, हे दुष्परिणाम सामान्यतः सौम्य असतात आणि काही दिवसातच ते स्वतःच कमी होतात.


डर्माब्रेशन ( Dermabrasion)


डर्माब्रेशन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये त्वचा विशेषज्ञ हे टॅटूची शाई काढून टाकण्यासाठी त्वचेचा वरचा थर काढून टाकतो. हे ओरखडे त्वचेच्या आतील स्तरांवर जाते, ज्यामुळे टॅटूची शाई त्वचेतून बाहेर येते. ही पद्धत लेझर टॅटू काढण्याइतकी प्रभावी नाही आणि ती खूप वेदनादायक असू शकते. डाग पडणे, संसर्ग होणे आणि त्वचेच्या संरचनेत बदल होण्याचा धोकाही जास्त असतो.


सर्जिकल मेथड ( Surgical Removal)


शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरूपी टॅटू काढले जाऊ शकतात. यासाठी भूल देऊन त्वचा सुन्न केली जाते. यानंतर सर्जिकल ब्लेडच्या मदतीने टॅटू काढला जातो. सर्जिकल टॅटू काढणे प्रभावी आहे. पण कधी कधी डाग पडतात. ही पद्धत सहसा लहान टॅटूसाठी राखीव असते आणि ती खूप प्रभावी असू शकते, परंतु ती सर्वात धोकादायक पद्धत देखील आहे. डाग पडण्याचा आणि संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो आणि जखम बरी होण्याचा वेळ जास्त असू शकतो.


टॅटू कव्हर अप (Tatto Cover Up)


टॅटू कव्हर हा असाच एक पर्याय आहे जो लोक आजकाल अधिक निवडतात. जेव्हा तुम्हाला टॅटू पूर्णपणे काढायची इच्छा नसेल आणि त्याचे डिझाइन बदलायचे असेल तेव्हा हा पर्याय निवडता येतो. या तंत्रात, लहान टॅटू मोठ्या आकाराच्या डिझायनर टॅटूद्वारे लपवले जातात आणि त्याचे यश पूर्णपणे टॅटू कलाकाराच्या कौशल्यावर अवलंबून असते.


( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/A-permanent-tattoo-can-be-applied-in-a-few-moments--leaving-no-trace</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 05 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याची कुस्तीपटूंची भूमिका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-role-of-wrestlers-to-continue-the-struggle-until-justice-is-served</link>
            <description>दिल्ली. गेल्या बारा दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतर या ठिकाणी कुस्तीपटुंचे आंदोलन सुरु आहे. आज शुक्रवारी (5 मे) रोजी या आंदोलनाचा 12 वा दिवस आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याची भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. 3 मे रोजी आंदोलनकर्त्यांमध्ये आणि दिल्ली पोलिसांमध्ये रात्री उशीरा वाद झाला. तसेच 'जर आता न्याय मिळाला नाही तर आम्ही आम्हाला मिळालेली पदकं देखील परत करु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-05/image_6483441 (14).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दिल्ली. गेल्या बारा दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतर या ठिकाणी कुस्तीपटुंचे आंदोलन सुरु आहे. आज शुक्रवारी (5 मे) रोजी या आंदोलनाचा 12 वा दिवस आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याची भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. 3 मे रोजी आंदोलनकर्त्यांमध्ये आणि दिल्ली पोलिसांमध्ये रात्री उशीरा वाद झाला. तसेच 'जर आता न्याय मिळाला नाही तर आम्ही आम्हाला मिळालेली पदकं देखील परत करु', अशी देखील भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. 

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोप होऊनही त्यांच्यावर मोदी सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशातील महिला कुस्तीपटू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत. दरम्यान, 18 जानेवारी 2023 रोजी कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह 30 कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले होते. आंदोलनात सामील झालेल्या सात कुस्तीपटूंनी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी राष्ट्रीय शिबिरात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. याची चौकशी करण्यासाठी दोन समित्याही स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यावेळी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून कुस्तीपटूंनी विरोध संपवला होता. मात्र, याप्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्याने भारतीय कुस्तीपटूंमध्ये नाराजी आहे. 

जंतर-मंतर याठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनावर पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. 3 मे रोजी या आंदोलन कर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांसारख्या कुस्तीपटूंना या संघर्षात दुखापत देखील झाली. तसेच या कुस्तीपटूंबरोबर गैरवर्तन करत असल्याचा आरोप या कुस्तीपटूंनी केला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-role-of-wrestlers-to-continue-the-struggle-until-justice-is-served</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 05 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रातील मधमाशापालकांना मिळणार खादी ग्रामोद्योगाचा 'मधुमित्र' पुरस्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Beekeepers-of-Maharashtra-will-get-Madhumitra-award-of-Khadi-village-industry</link>
            <description>मुंबई. राज्यातील मधमाशा पालकांना यंदा राज्यस्तरीय मधुमित्र पुरस्कार मिळणार आहे. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यातील मधमाशा पालनाला  प्रोत्साहन मिळण्यासाठी सभापती रवींद्र साठे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळ  मधमाशापालनाच्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-05/image_6483441 (13).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई. राज्यातील मधमाशा पालकांना यंदा राज्यस्तरीय मधुमित्र पुरस्कार मिळणार आहे. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यातील मधमाशा पालनाला  प्रोत्साहन मिळण्यासाठी सभापती रवींद्र साठे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळ  मधमाशापालनाच्या विविध योजना राबवित आहे. राज्यात मधमाशापालनाला खूप मोठा वाव आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मधमाशापालनाकडे वळावे तसेच या बाबत लोकांच्यात जनजागृती व्हावी आणि मधमाशापालनाला प्रोत्साहन  मिळावे यासाठी यावर्षी पासून मधुमित्र या पुरस्कारांची घोषणा केली आहे. 
या पुरस्कारांचे वितरण २० मे या जागतिक मधमाशादिना निमित्त महाबळेश्वर येथील मध संचलनालय  येथे होणार आहे. 
या पुरस्कारामध्ये रोख रक्कम, शाल श्रीफळ व सन्मान पत्र याचा समावेश आहे. 
मधमाशा पालनात भरीव काम करणाऱ्या महिला व पुरुष मधपाळांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.
या पुरस्कारांमध्ये जास्तीत जास्त मधपालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले आहे.
खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सर्व जिल्हा कार्यालयांत पुरस्कारासाठी अर्ज उपलब्ध आहेत हे अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत १२ मे पर्यंत आहे. 
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. डी.आर.पाटील ( 94238 62919)
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Beekeepers-of-Maharashtra-will-get-Madhumitra-award-of-Khadi-village-industry</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उद्धव ठाकरे कुणाला पचणी पडले नाहीत: प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा टोला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/bjp-State-President-Bawankule-comments-uddhav-thackeray-is-not-digested-by-anyone-</link>
            <description>उद्धव ठाकरे यांना स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही. ४० आमदार त्यांना सोडून गेले आहेत. आताही रोज त्यांना लोक सोडून जात आहेत, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. मविआच्या वज्रमूठला तडे गेले आहे. त्यांच्या सभांना लोक येत नाही, आता त्यांना मंगल कार्यालयात वज्रमूठ सभा घ्यावी लागेल.
 
ते नागपूर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-04/image (22).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[उद्धव ठाकरे यांना स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही. ४० आमदार त्यांना सोडून गेले आहेत. आताही रोज त्यांना लोक सोडून जात आहेत, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. मविआच्या वज्रमूठला तडे गेले आहे. त्यांच्या सभांना लोक येत नाही, आता त्यांना मंगल कार्यालयात वज्रमूठ सभा घ्यावी लागेल.
 
ते नागपूर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या पंतप्रधान मोदी यांच्यावरील आरोपांविषयी बोलताना म्हणाले, ज्यावेळी उध्दव ठाकरे आमच्या सोबत होते तेव्हा मोदींवर स्तुतीसुमने उधळीत होते, त्याचे आमच्याकडे रेकॉर्ड आहे. आता तुम्ही विरोधी लोकांसोबत गेल्याने आता तुम्हाला विरोध करणे भाग आहे.  बारसूची जनता ठाकरे यांना तिथे  येऊ देणार नाही. 


राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडीविषयी ते म्हणाले, तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. शरद पवार कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतील, शेवटी त्यांना जो घ्यायचा ते तो घेतील. राष्ट्रवादीचा कुठलाही नेता आमच्या संपर्कात नाही. कोणीही संपर्क केलं नाही. कोणी आल् तर आमचा झेंडा आणि दुपट्टा तयार आहे.आम्ही कोणाला ये म्हणणार नाही. मात्र आम्ही संन्यासी नाही राजकीय पक्ष आहोत. 


पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी कर्नाटक निवडणुकीत जय बजरंग बली चां नारा दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा आम्हाला समज आली तेव्हापासून आम्ही हनुमान मंदिरात जातो. काँग्रेसने बजरंग दलाबाबत घेतलेला निर्णय याचा जनता मतांमधून उत्तर देईल. कर्नाटकमध्ये भाजपाला विजय मिळणारच आहे तर २०२४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला ईव्हीएममधून ४४० व्होल्टचा झटका लागणार आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/bjp-State-President-Bawankule-comments-uddhav-thackeray-is-not-digested-by-anyone-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संस्कृती मंत्रालय आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघासोबत 5 मे रोजी साजरी करणार वैशाख पौर्णिमा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Buddhist-Federation-will-celebrate-Vaishakh-Poornima-on-May-5</link>
            <description>संस्कृती मंत्रालय आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघासोबत(IBC) 5 मे रोजी वैशाख पौर्णिमेचा पवित्र दिवस श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा करणार आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ(IBC) हिमालयन बौद्ध संस्कृती संस्थेच्या समन्वयाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात हा कार्यक्रम साजरा करणार आहे.
अनेक स्वायत्त बौद्ध संघटना आणि संस्कृती मंत्रालयांतर्गत असलेल्या अनुदानित संस्थांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
लेहच्या केंद्रीय बौद</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-04/image_6483441 (12).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[संस्कृती मंत्रालय आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघासोबत(IBC) 5 मे रोजी वैशाख पौर्णिमेचा पवित्र दिवस श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा करणार आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ(IBC) हिमालयन बौद्ध संस्कृती संस्थेच्या समन्वयाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात हा कार्यक्रम साजरा करणार आहे.
अनेक स्वायत्त बौद्ध संघटना आणि संस्कृती मंत्रालयांतर्गत असलेल्या अनुदानित संस्थांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
लेहच्या केंद्रीय बौद्ध अध्ययन संस्थेचे सर्व कर्मचारी आणि 600 विद्यार्थी लडाख बौद्ध संस्था आणि लडाख गोन्पा संस्था यांनी लेहमध्ये पोलो मैदानावर आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यावेळी सीआयबीएस, लेह च्या विद्यार्थ्यांकडून ‘मंगलाचरण’( आमंत्रण प्रार्थना) सादर करण्यात येईल. याशिवाय यावेळी भगवान बुद्धांचा जन्म आणि त्यांचे पहिले प्रवचन यांचे दर्शन घडवणारे सीआयबीएस, लेह च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले दोन चित्ररथ प्रदर्शित करण्यात येतील.
बुद्ध जयंती सोहळ्याचे पहाटे सहा वाजता आयोजन झाल्यानंतर डीएचआयएच या संशोधन पत्रिकेच्या 63व्या आवृत्तीचे प्रकाशन सारनाथ येथील केंद्रीय उच्च तिबेटी अध्ययन संस्था (CIHTS) यांच्याकडून होईल. बिहारमधील नालंदा येथील नवनालंदा महाविहारच्या भिक्खू-विद्यार्थ्यांकडून पारंपरिक पूजा करण्यात येईल. त्यानंतर ‘बौद्ध तत्वज्ञान आणि बिहार’ या विषयावर एका दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येईल.
पूजा समारंभ आणि इतर विधींसोबतच या पवित्र प्रसंगी केंद्रीय हिमालयन संस्कृती अध्ययन संस्था  दाहुंग, अरुणाचल प्रदेश कडून एका वादविवाद स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.
अरुणाचल प्रदेशातील गेन्त्से गादेन राबग्याल मठातर्फे देखील या पर्वानिमित्त मठातील संन्यासी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विश्व शांतता प्रार्थना तसेच ‘मंगलाचरण’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने तिबेट हाऊस येथे आकांक्षी बोधिसत्त्व व्रताचे आचरण करण्यात येणार आहे.





 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Buddhist-Federation-will-celebrate-Vaishakh-Poornima-on-May-5</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजपच्या नवीन प्रदेश पदाधिकार्‍यांची घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/State-president-Chandrashekhar-Bawankule-announced-the-new-state-office-bearers-of-BJP</link>
            <description>भारतीय जनता पार्टीच्या नूतन प्रदेश पदाधिकार्‍यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नवीन कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.


भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, उपाध्यक्षपदी माधव भांडारी, सुरेश हाळवणकर, चैनसुख संचेती, जयप्रकाश ठाकूर, धर्मपाल म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-04/image (21).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारतीय जनता पार्टीच्या नूतन प्रदेश पदाधिकार्‍यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नवीन कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.


भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, उपाध्यक्षपदी माधव भांडारी, सुरेश हाळवणकर, चैनसुख संचेती, जयप्रकाश ठाकूर, धर्मपाल मेश्राम, एजाज देशमुख, राजेंद्र गावीत आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सरचिटणीसपदी आ. रणधीर सावरकर, अँड. माधवी नाईक, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची तर, सचिवपदी भरत पाटील, वर्षा डहाळे, अरुण मुंडे, महेश जाधव आदींची नियुक्ती करण्यात आली. कोषाध्यक्षपदी आ. मिहीर कोटेचा, प्रदेश मुख्यालय प्रभारीपदी रवींद्र अनासपुरे यांची, विभागीय संघटनमंत्रिपदी उपेंद्र कोठेकर (विदर्भ), मकरंद देशपांडे (पश्‍चिम महाराष्ट्र), संजय कौडगे (मराठवाडा), शैलेश दळवी (कोकण), हेमंत म्हात्रे (ठाणे) यांची नियुक्ती करण्यात आली.


विशेष निमंत्रित सदस्य कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विजया रहाटकर, केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राज्यमंत्री, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय प्रवक्त्या खा. हिना गावित, राज्यातील सर्व खासदार, आमदार आदींचा समावेश आहे. राज्यातील एक कोटी नागरिकांशी संपर्क साधून, त्यांना सरल अँपद्वारे मोदी सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांची माहिती दररोज देण्याची यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या संपर्क अभियानात सहभागी होत आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/State-president-Chandrashekhar-Bawankule-announced-the-new-state-office-bearers-of-BJP</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ युक्रेनकडून व्लादिमीर पुतिन यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/attempted-assassination-of-Vladimir-Putin-by-Ukraine</link>
            <description>मागील वर्षभरापासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु आहे. अशातच आता रशियाचे राष्ट्राध्क्ष व्लादिमीर पुतिन यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. युक्रेनचे दोन ड्रोन्स पाडल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनकडून व्लादिमीर पुतिन यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप रशियाने केला आहे. हा नियोजित दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न होता. रशियन राष्ट्राध्यक्षांना संपवण्याचा डाव होता, असे क्रेमलिनकडून सांगण्यात आले आहे. युक्रेनचा हा हल्ला अयशस्वी झाला आहे. मात्र या हल्ल्यामुळे रशियाने संताप व्यक्त केला असून युक्रेनला जशास तस उत्तर देणार असल्याचे सांगितले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-05-04/image (20).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मागील वर्षभरापासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु आहे. अशातच आता रशियाचे राष्ट्राध्क्ष व्लादिमीर पुतिन यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. युक्रेनचे दोन ड्रोन्स पाडल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनकडून व्लादिमीर पुतिन यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप रशियाने केला आहे. हा नियोजित दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न होता. रशियन राष्ट्राध्यक्षांना संपवण्याचा डाव होता, असे क्रेमलिनकडून सांगण्यात आले आहे. युक्रेनचा हा हल्ला अयशस्वी झाला आहे. मात्र या हल्ल्यामुळे रशियाने संताप व्यक्त केला असून युक्रेनला जशास तस उत्तर देणार असल्याचे सांगितले. याची युक्रेनला मोठी किंमत त्याला मोजावी लागणार असल्याचा इशाराही रशियाने दिला आहे.


व्लादिमीर पुतिन या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. कुठल्याही इमारतीच नुकसान झालेले नाही. मागच्या महिन्यात २७ तारखेला मॉस्कोपासून थोड्या अंतरावर ड्रोन्सचा ढिगारा सापडला होता. युक्रेनने रशियन राष्ट्राध्यक्षांना जीवे मारण्यासाठी स्फोटक भरुन हे ड्रोन पाठवले होते, असे रशियन सुरक्षा एजन्सी ने सांगितले होते. हे ड्रोन लक्ष्यापयर्ंत पोहोचण्याआधीच कोसळले.


युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांनी क्रेमलिनवर झालेल्या ड्रोन हल्ल्यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या हल्ल्याशी युक्रेनचा काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. युक्रेन लवकरच रशियावर मोठा हल्ला करेल, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. क्रेमलिनच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्याने युक्रेनने सोडलेले दोन ड्रोन पाडले आहेत. हे ड्रोन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते. अमेरिका आणि इतर पाश्‍चिमात्य देश युक्रेनला घातक शस्त्रे पुरवत असल्याचा रशियन सरकारचा आरोप आहे. युक्रेनला आतापयर्ंत अब्जावधी डॉलर्सच्या छोट्या-मोठ्या  तिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला शस्त्रास्त्रांची रसद मिळाली आहे. त्याच्याकडे अत्याधुनिक ड्रोनचा ताफाही असल्याचे सांगण्यात येत आहे.


रशियाकडून, या हल्ल्यानंतर एक निवेदन जारी करण्यात आले. ज्यांनी हा हल्ला केला, त्यांना सोडणार नाही, असे त्यात म्हटले आहे. दुसर्‍यांदा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर संपूर्ण रशियात ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुतिन यांनी हल्ल्यानंतर एक तातडीची बैठक बोलवली आहे. रशियन माध्यमाने या हल्ल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये खरे युद्ध सुरू होईल, असे म्हटले आहे. संपूर्ण रशियामध्ये एयर सिस्टिमला हाय अलर्टवर ठेवण्यात आले. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन घरातच बनवलेल्या बंकरमधून काम करतील, असे सांगण्यात आले.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/attempted-assassination-of-Vladimir-Putin-by-Ukraine</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संदीप जोशी उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील कार्यालयाचे मानद सचिव ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Sandeep-Joshi-Honorary-Secretary-Latest-News</link>
            <description>नागपूर. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील उपमुख्यमंत्री कार्यालयाचे मानद सचिव (Honorary Secretary) म्हणून नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून ही माहिती दिली आहे. संपूर्ण विदर्भातून येणा-या विविध समस्या आणि निवेदनांच्या समन्वयाची जबाबदारी संदीप जोशी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-04/WhatsApp Image 2023-05-01 at 4.13.56 AM (1).jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील उपमुख्यमंत्री कार्यालयाचे मानद सचिव (Honorary Secretary) म्हणून नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून ही माहिती दिली आहे. संपूर्ण विदर्भातून येणा-या विविध समस्या आणि निवेदनांच्या समन्वयाची जबाबदारी संदीप जोशी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.


गुरूवारपासून संदीप जोशी यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. देवगिरी, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे दररोज सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत जोशी कार्यरत असणार आहेत. विदर्भातील जनतेकडून येणा-या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा सर्वोतोपरी करण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील उपमुख्यमंत्री कार्यालयाचे नवनियुक्त मानद सचिव (Honorary Secretary) माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली. विदर्भातील जनतेने त्यांच्या समस्यांचे निवेदन दोन प्रतिमध्ये उपरोक्त वेळेत उपमुख्यमंत्री कार्यालय देवगिरी येथे सादर करण्याचे आवाहन देखील संदीप जोशी यांनी केले आहे.


विदर्भातील जनतेच्या अनेक समस्यांना मधल्या काळात दुर्लक्षित करण्यात आले. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भासाठी आवश्यक कामांचा धडाका लावला होता. मात्र मधल्या काळातील सरकारने विदर्भाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा विदर्भाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या कामाचा अवाका संपूर्ण महाराष्ट्र आहे. अशात नागपूर आणि विदर्भाकडे दुर्लक्ष होउ नये याकरिता महत्वाची जबाबदारी त्यांनी सोपविली आहे. विदर्भातील जनतेला न्याय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी पार पाडताना प्रत्येक समस्येकडे जातीने लक्ष देउन त्याचा योग्य पाठपुरावा घेतला जाईल, अशीही ग्वाही संदीप जोशी यांनी दिली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Sandeep-Joshi-Honorary-Secretary-Latest-News</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शर्टाच्या कॉलरवरून पटवली मृतदेहाची ओळख   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-body-was-identified-from-the-collar-of-the-shirt</link>
            <description>डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात २३ एप्रिल रोजी एका अज्ञात मृत व्यक्तीची नोंद करण्यात आली. मात्र ओळख होत नसल्याने डोंबिवली रेल्वे पोलिसांनी शोध सुरू केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांची शोधनजर मृताच्या शर्टावर गेली. पोलिसांनी हाच धागा पकडत त्या दिशेने शोध सुरू केला. तपासात या व्यक्तीची ओळख पटली. मृत पावल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-03/accusd-nineten-feb-b_e.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात २३ एप्रिल रोजी एका अज्ञात मृत व्यक्तीची नोंद करण्यात आली. मात्र ओळख होत नसल्याने डोंबिवली रेल्वे पोलिसांनी शोध सुरू केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांची शोधनजर मृताच्या शर्टावर गेली. पोलिसांनी हाच धागा पकडत त्या दिशेने शोध सुरू केला. तपासात या व्यक्तीची ओळख पटली. मृत पावलेल्या व्यक्तीच्या पत्नीकडे मृतदेह ताब्यात दिला.


कर्जत लोकलमध्ये २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारासएक व्यक्ती मृत अवस्थेत पडल्याचे डोंबिवली रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले होते. रेल्वे पोलिसांनी सदर लोकलमधील मृत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला.


मृत व्यक्तीच्या शर्टाच्या कॉलरवर फॅशन टेलर वांगणी वेस्ट असे लिहिले दिसले. मृत्यू व्यक्तीच्या वारसांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने व पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाटील यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पिंगळे यांच्या मदतीने वांगणी येथील फॅशन टेलरचा मोबाईल क्रमांक मिळवला. पोलिसांनी टेलरला मयत व्यक्तीचा फोटो पाठवला असता ओळखले की हा व्यक्ती याच परिसरात राहणारा असल्याचे सांगितले. मेहबूब नासिर शेख ( ५७, रा. रूम नंबर 0५, लक्ष्मी अपार्टमेंट वांगणी पश्‍चिम जिल्हा ठाणे ) असा आहे. मेहबूब यांच्या पत्नीला याची माहिती दिली असता कळविले असता त्यांनी पालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटल येथे पतीचा मृतदेह ओळखून ताब्यात घेतला.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-body-was-identified-from-the-collar-of-the-shirt</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रियांकाच्या 'सिटाडेल'ने रचला नवा विक्रम ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Priyankas-Citadel-sets-a-new-record</link>
            <description>अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट्समुळे खूप चर्चेत आहे. नुकतीच तिची सिटाडेल ही वेब सिरीज अँमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सिरीजच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वत्र चर्चा होती. तर आता या सिरीजला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेब सिरीजने आता नवा वि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-03/download (2).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट्समुळे खूप चर्चेत आहे. नुकतीच तिची सिटाडेल ही वेब सिरीज अँमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सिरीजच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वत्र चर्चा होती. तर आता या सिरीजला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेब सिरीजने आता नवा विक्रम नोंदवला आहे.


अमेरिकेमधील ट्रॅकिंग वेबसाइटच्या अहवालानुसार, सिटाडेल आता जगातील सर्वात लोकप्रिय वेब सीरिजच्या यादीत सामील झाली आहे. सक्सेशन आणि द मंडलोरियन यासारख्या हिट वेब सिरीजना सिटाङेलने मागे टाकले आहे. या सिरिजचे पहिले दोन भाग प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाले.
हे दोन भाग प्रदर्शित होतात प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींनी तोंड भरून कौतुक केले तर काहींनी ही सिरीज त्यांना न आवडल्याचे सांगितले.


सिटाडेलमध्ये प्रियांका चोप्राची प्रमुख भूमिका आहे. या सिरीजमध्ये ती धमाकेदार अँक्शनही करताना दिसत आहे. अँक्शन, थरार आणि रोमान्सने परिपूर्ण अशी ही सिरीज आहे. या वेब सिरीजची कथा आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास यशस्वी होत आहे. यामुळेच या वेब सिरीजने अनेक बड्या वेब सिरीजना मागे टाकले आहे. यामध्ये प्रियांका चोप्रासोबतस्टेनली टुकी आणि लेस्ली मॅनव्हिल, रिचर्ड मॅडन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. रुसो ब्रदर्स आणि शो-रनर डेव्हिड वील यांनी या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Priyankas-Citadel-sets-a-new-record</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'द केरळ स्टोरी' : धर्मांतराच्या दाव्यावर थरूर यांचे एक कोटीचे आव्हान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/The-Kerala-Story-Tharoors-one-crore-challenge-on-the-claim-of-conversion</link>
            <description>निर्माते विपुल अमृतलाल शाह यांच्या द केरळ स्टोरी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा करणारा म्हटले आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून काँग्रेसकडूनही सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ही आमची केरळ स्टोरी नसल्याचे म्हटले आहे.


थरूर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये केरळमधील ३२ हजार महिलांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-03/collage_maker-01-may-2023-04-02-pm-311-sixteen_nine.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[निर्माते विपुल अमृतलाल शाह यांच्या द केरळ स्टोरी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा करणारा म्हटले आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून काँग्रेसकडूनही सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ही आमची केरळ स्टोरी नसल्याचे म्हटले आहे.


थरूर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये केरळमधील ३२ हजार महिलांनी इस्लाम स्वीकारला, हा दावा सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करा आणि एक कोटी रुपये न्या, असे लिहिले आहे. नॉट अ केरळ स्टोरी असा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे. त्यांच्या या पोस्टनुसार, ज्यांना आव्हान स्वीकारून एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळवायचे आहे, ते ४ मे रोजी केरळमधील प्रत्येक जिल्ह्यातील काउंटरवर पुरावे सादर करू शकतात.


द केरळ स्टोरी चित्रपटात असा दावा करण्यात आला आहे की केरळमधील ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्‍चन महिलांना बळजबरीने धर्मांतरित करून दहशतवादी संघटनेमध्ये सामील होण्यासाठी देशाबाहेर पाठवण्यात आले. दरम्यान, या चित्रपटाच्या कथेवरून वाद दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेससह इतर पक्ष या चित्रपटाला विरोध करीत आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले, केरळमधील ३२ हजार महिलांच्या कथित धर्मांतराचा प्रचार करणार्‍यांसाठी हा दावा सिद्ध करण्याची आणि काही पैसे कमावण्याची ही संधी आहे. ते आव्हान स्वीकारण्यास तयार होतील की नाही? त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत कारण मुळात कोणतेही पुरावे अस्तित्वातच नाहीत.


द केरळ स्टोरी हा चित्रपट सुदीप्तो सेन यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट केरळमधील सुमारे ३२ हजार बेपत्ता महिलांची कथा आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावाही करण्यात आला आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/The-Kerala-Story-Tharoors-one-crore-challenge-on-the-claim-of-conversion</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ के.एल. राहुल पाठोपाठ आणखी एक खेळाडू टिममधून बाहेर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Another-player-out-of-the-team-after-K-L-Rahul</link>
            <description>मुंबई. आयपीएल 2023 चे सामने रंगात आले आहेत, अत्यंत चुरशीचे आणि अटीतटीचे सामने होत असताना अनेक खेळाडू या हंगामात जखमी झाले आहेत. चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी लखनऊ टीमला दुहेरी धक्का बसला आहे. के एल राहुल पाठोपाठ आणखी एक स्टार खेळाडू टीममधूनच नाही तर आयपीएलमधून बाहेर पडला आहे.


लखनऊ सुपर जायंट्सचा बॉलर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-05-03/thequint_2023-05_25ef5f7c-1b5e-43b1-a2a3-7d298abecda6_DM23IPL_7491.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई. आयपीएल 2023 चे सामने रंगात आले आहेत, अत्यंत चुरशीचे आणि अटीतटीचे सामने होत असताना अनेक खेळाडू या हंगामात जखमी झाले आहेत. चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी लखनऊ टीमला दुहेरी धक्का बसला आहे. के एल राहुल पाठोपाठ आणखी एक स्टार खेळाडू टीममधूनच नाही तर आयपीएलमधून बाहेर पडला आहे.


लखनऊ सुपर जायंट्सचा बॉलर जयदेव उनाडकट आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो सामना खेळू शकला नाही. मात्र आता तो या मोसमात पुनरागमन करू शकणार नाही अशी माहिती मिळाली आहे. उनाडकटच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा बॉलर जयदेव उनाडकट आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो सामना खेळू शकला नाही. मात्र आता तो या मोसमात पुनरागमन करू शकणार नाही अशी माहिती मिळाली आहे. उनाडकटच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.
जयदेव उनाडकट गेल्या रविवारी नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करत होता. त्यावेळी त्याला दुखापत झाली. आयपीएलच्या ट्विटरवर त्याचा व्हिडिओही ट्विट केला होता. आता क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार तो या मोसमात खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे.
दुखापतीमुळे उनाडकट IPL मधून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामन्यापूर्वी तो फिट होईल अशी अपेक्षा आहे. उनाडकटला लवकरच बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवले जाऊ शकते. सध्या तो उपचारासाठी मुंबईला गेल्याची माहिती मिळाली आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Another-player-out-of-the-team-after-K-L-Rahul</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेविषयी तुम्हाला माहित आहे का? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Health/Pradhan-Mantri-Matru-Vandan-Yojana</link>
            <description>प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सरकार गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी चालवते. रोख प्रोत्साहनाद्वारे या मातांचे आरोग्य सुधारणे आणि कुपोषणाचा प्रभाव कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत या महिलांच्या खात्यात दरवर्षी 5 हजार रुपये जमा केले जातात. हे 5000 रुपये थेट लाभार्थीच्या बँक खात्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Health/2023-05-03/DmUlSixUcAEV_K1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सरकार गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी चालवते. रोख प्रोत्साहनाद्वारे या मातांचे आरोग्य सुधारणे आणि कुपोषणाचा प्रभाव कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत या महिलांच्या खात्यात दरवर्षी 5 हजार रुपये जमा केले जातात. हे 5000 रुपये थेट लाभार्थीच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे तीन हप्त्यांमधून पाठवले जातात.


प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमध्ये पहिल्या हप्त्याचे 1000 रुपये गर्भधारणेच्या नोंदणीच्या वेळी दिले जातात. दुसरीकडे, दुसरा हप्ता गरोदरपणाच्या सहा महिन्यांच्या जन्मपूर्व तपासणीनंतर दिला जातो, ज्यामध्ये 2000 रुपये दिले जातात. त्यानंतर बाळाच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर तिसऱ्या हप्त्याचे 2000 रुपये दिले जातात.
ज्या महिला रोजंदारीवर काम करत आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत आहे, त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गर्भधारणेदरम्यान मजुरी करता न आल्याने होणारे नुकसान टाळणे हा आहे.


केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही उपक्रमाशी संबंधित असलेल्या महिलांना सरकार या योजनेचा लाभ देत नाही. या योजनेचा लाभ पहिल्या हयात असलेल्या बालकालाच दिला जातो. हे 5000 रुपये गर्भवती महिलेला उपचार आणि औषधांच्या खर्चात मदत करतात. तसेच ही आर्थिक मदत मिळाल्याने गरोदर महिलांना विश्रांतीसाठी वेळ मिळतो.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Health/Pradhan-Mantri-Matru-Vandan-Yojana</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आशियाई स्पर्धेतून सायना नेहवालची माघार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/saina-nehwal-withdraws-from-asian-championship</link>
            <description>

चीनमधील हेंगझोयू शहरात २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान होणार्‍या प्रतिष्ठेच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने फिटनेसच्या समस्येमुळे माघार घेतल्याची माहिती अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या प्रवक्त्याने दिली.


या आगामी आशियाई स्पर्धेसाठी अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-05-03/image (19).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

चीनमधील हेंगझोयू शहरात २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान होणार्‍या प्रतिष्ठेच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने फिटनेसच्या समस्येमुळे माघार घेतल्याची माहिती अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या प्रवक्त्याने दिली.


या आगामी आशियाई स्पर्धेसाठी अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेने तेलंगणामध्ये ज्वाला गुट्टा अकादमीत ४ ते ७ मे दरम्यान निवड चाचणी आयोजित केली आहे. या निवड चाचणीनंतरच आशियाई भारतीय बॅडमिंटन संघाची निवड केली जाणार आहे. दरम्यान या निवड चाचणीमध्ये आपण फिटनेसच्या समस्येमुळे हैराण असल्याने सहभागी होऊ शकणार नाही, असे सायना नेहवालने फेडरेशनला कळविले आहे. दरम्यान या निवड चाचणीसाठी भारताच्या अन्य बॅडमिंटनपटूंना फेडरेशनतर्फे निमंत्रित करण्यात आले आहे. सायनाने यापूर्वी दोन वेळेला राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे.


अखिल भारतीय बॅडमिंटन फेडरेशनतर्फे या निवड चाचणीसाठी भारताची दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणॉय, चिराग शेट्टी, सात्विक साईराज, ट्रेसा जॉली, गायत्री गोपिचंद यांची थेट निवड केली आहे. त्याचप्रमाणे विश्‍व चॅम्पियनशीप बॅडमिंटन स्पर्धेत आतापयर्ंत रौप्य आणि कांस्य पदक मिळविणारा किदांबी श्रीकांत, लक्ष सेन, पी. राजवत, मिथुन मंजुनाथ, साई प्रणित, आकर्शि काश्यप, मालविका बनसूल, अस्मिता चलिहा, युनाती पुडा यांचा निवड चाचणी स्पर्धेत सहभाग राहील.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/saina-nehwal-withdraws-from-asian-championship</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वादळ, गारपीट अन् मुसळधार पाऊस अशी आहे विदर्भाची स्थिती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Storm,-hail-and-heavy-rain-at-places-in-Vidarbha</link>
            <description>विदर्भ: कधी नव्हे असा उन्हाळ्यात पावसाळा सुरू आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारी अमरावती व गडचिरोली जिल्हा वगळता विदर्भाला झोडपून काढले. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे व वाहतूक विस्कळीत झाल्याने एकूणच जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुठेही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जिल्ह्य़ात घरांची पडझड झाली आहे.
पुलगाव परिसरात वादळी वार्‍यासह गारपीट
वर्धा : अवकाळी पाऊस व गारपीट झाली असून काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. देवळी, पुलगाव, दहेगाव, बाभूळगाव बोबडे, सोनोरा, इंझाडा, विजयगोपाल यासह परिसरात गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दहेगाव ते बाबुळगाव बोबडे रस्त्यावर वादळी वार्‍यामुळे झाडांची पडझड झाली असून वाहतूक खोळंबली आहे. या पावसामुळे तीळ, फूल, शेती, फळबाग लागवड व भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. दहेगाव ते सोनोरा रस्त्यावर पडलेली झाडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरून हटवली. त्यामुळे काहीशी वाहतूक सुरळीत झाली आहे
अवकाळी पावसाचा कहर सुरूच
भंडारा : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारीसुद्धा काही भागात पावसाने जोर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-03/image (18).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[विदर्भ: कधी नव्हे असा उन्हाळ्यात पावसाळा सुरू आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारी अमरावती व गडचिरोली जिल्हा वगळता विदर्भाला झोडपून काढले. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे व वाहतूक विस्कळीत झाल्याने एकूणच जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुठेही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जिल्ह्य़ात घरांची पडझड झाली आहे.
पुलगाव परिसरात वादळी वार्‍यासह गारपीट
वर्धा : अवकाळी पाऊस व गारपीट झाली असून काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. देवळी, पुलगाव, दहेगाव, बाभूळगाव बोबडे, सोनोरा, इंझाडा, विजयगोपाल यासह परिसरात गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दहेगाव ते बाबुळगाव बोबडे रस्त्यावर वादळी वार्‍यामुळे झाडांची पडझड झाली असून वाहतूक खोळंबली आहे. या पावसामुळे तीळ, फूल, शेती, फळबाग लागवड व भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. दहेगाव ते सोनोरा रस्त्यावर पडलेली झाडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरून हटवली. त्यामुळे काहीशी वाहतूक सुरळीत झाली आहे
अवकाळी पावसाचा कहर सुरूच
भंडारा : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारीसुद्धा काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. आणखी काही दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्हाभर अवकाळी पावसाचा प्रहार सुरू आहे. या पावसामुळे शेतपिकांसह अन्य मालमत्तांचे नुकसान झाले आहे. आतापयर्ंत कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी पावसामुळे सामान्य नागरिक मोठय़ा प्रमाणात प्रभावित झाले आहे. मंगळवारी संध्याकाळी लाखनी तालुक्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस बरसला. यात अनेक ठिकाणातील झाडे उन्मलून पडली.
वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट
चंद्रपूर : शहर तथा जिल्ह्यात सायं. ५ वाजताच्या सुमारास वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. या पावसाचा जोर इतका होता की आझाद बागेसमोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. यामुळे महापालिकेची पोलखोल झाली. गेल्या सात दिवसांपासून शहर तथा जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पाऊस पडत आहे. रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यानंतर सोमवारी सकाळी पाऊस झाला. त्यानंतर दुपारी संततधार पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजताचे सुमारास पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू असतानाच सर्वत्र जोरदार टपोर्‍या गारा पडल्या. गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. ही गारपीट सर्वत्र होती. तसेच आझाद बगीचासमोर गुडघ्याभर पाणी साचले होते. या भागातील अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरले.
पावसाचा कहर सुरूच
यवतमाळ : गेल्या एक आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतीपिकांसह फळबागा, भाजीपाला तसेच ग्रामीण भागातील घरांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने सर्वसामान्य नागरिकांच्या व शेतकर्‍यांच्या मनात या अवकाळी पावसाने धडकी भरवली आहे. मंगळवारी दिवसभर आकाश निरभ होऊन कडक ऊन तापले. आता अवकाळी पावसाचे संकट गेले असे वाटत असताना सायंकाळी ५ वाजतापासून जिल्ह्यातील अनेक भागात पुन्हा वादळी पावसाने धुमाकूळ घातला. ग्रामीण भागातील शेतशिवार जलमय झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी व सामान्य नागरिकही त्रस्त झाला असून एकदाचा थांब रे बाबा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.


दोन दिवसापासून पावसाने घेतली विश्रांती


अमरावती : दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसानंतर जिल्हयात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. दरम्यान पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून जनसामान्यानाही अवेळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.दोन दिवसापासून वातावरण काहीशे शांत असले तरी अधुनमधून निर्माण होणार्‍या गारव्यामुळे पाऊस कधी तांडव करेल याची शक्यता नाकारता येत नाही. दोन दिवसापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पावसाचा तांडव सुरू झाला आणि संपूर्ण शहर अंधारमय झाले होते. सकाळपर्यत संपूर्ण शहरात हैदौस माजला होता. शहरातील जवळपास सर्वच परिसरातील वीज बंद होती. रस्त्यावरील झाडे विजेच्या तारांवर पडल्यामुळे १२ ते २४ विज पूरवठा बंद होता. मनपा प्रशासन आणि महावितरण तसेच स्थानिक नागरिकांच्या मादतीमुळे सर्व परिस्थीती नियंत्रणात आली.


गडचिरोलीत अवकाळीची विश्रांती


गडचिरोली : मागील आठवडा भरापासून जिल्ह्यातील वादळीवार्‍याने अवकाळी पावसाने काही भागाड झोडपून काढले यात अनेक घरांची पडझड झाली तर काही घरांवरील छप्परे उडाले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. तर काही रिपरिप सुरू होती. आलेल्या अवकाळी पासवानू शेतकर्‍यांच्या उन्हाळी धान, मका व भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलास मिळाता. परंतु हवामान खात्याने २ ते ६ मे पयर्ंत पावसाचा अंदाज वर्तविल्याने नागरिकांत पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Storm,-hail-and-heavy-rain-at-places-in-Vidarbha</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आझाद पार्क सुधार समितीच्या श्रमदानाने बहरले परिसर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/-area-flourished-with-the-labor-donation-of-Azad-Park-Improvement-Committee</link>
            <description>

स्वत:च्या घराची व परिसराची स्वच्छता ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच 'स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे' असे म्हटले जाते. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिकदृष्टीने खूप महत्त्वाची असून, या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. स्वच्छतेची जाणीव ठेवत नागपूर महानगरपालिकेच्या हनुमाननगर झोनचे स्वच्छता कर्मचारी, अधिकारी आणि आझाद पार्क सुधार समिती यांच्या सहकार्याने आझाद पार्क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-05-03/03ab76e7-4f35-4f30-98a2-49705fc6708a.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

स्वत:च्या घराची व परिसराची स्वच्छता ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच 'स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे' असे म्हटले जाते. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिकदृष्टीने खूप महत्त्वाची असून, या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. स्वच्छतेची जाणीव ठेवत नागपूर महानगरपालिकेच्या हनुमाननगर झोनचे स्वच्छता कर्मचारी, अधिकारी आणि आझाद पार्क सुधार समिती यांच्या सहकार्याने आझाद पार्क गणेशनगर येथे श्रमदान व स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
'स्वच्छ मोहल्ला स्पर्धेत' सहभागी असलेल्या आझाद पार्क सुधार समितीच्या श्रमदानाने संपूर्ण परिसर स्वच्छ बहरल्याचे दिसून आले. श्रमदान आणि स्वच्छ जनजागृती उपक्रम हा स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचा सकारात्मक परिणाम असल्याचे दिसून येत आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या या र्शमदान व स्वच्छता जनजागृती उपक्रमात आझाद पार्क , गणेशनगर परिसरातील ६0 हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. परिसरातील नागरिकांनी सर्वप्रथम संपूर्ण परिसर स्वच्छ केला. नागरिकांनी स्वत: झाडू, फावडा आणि इतर साहित्य घेऊन परिसरातील मार्ग साफ केले. रस्त्यालगत असलेले गवत, झाडाचा पालापाचोळा, जमा झालेला कचरा, प्लास्टिक वेगळे केले. जमा झालेला ओला कचरा नागरिकांनी हिरव्या कचरा कुंडीत व सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत टाकला. विलगीकरण केलेला हा कचरा मनपाच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर समितीच्या सदस्यांद्वारे स्वच्छता जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले. यात कंपोस्टिंग सह स्वच्छते विषयी माहिती देण्यात आली. दरम्यान, स्पर्धेच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येत असून, परिसरात विविध जनजागृती बॅनर लावण्यात येत आहे. यात विशेषत: कचरा वर्गीकरण, प्लास्टिक पिशव्यांवर बंदी, अस्वच्छता पसरवू नये अशा बॅनरचा समावेश आहे, अशी माहिती परिसरातील नागरिक विलास गावंडे यांनी दिली.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/-area-flourished-with-the-labor-donation-of-Azad-Park-Improvement-Committee</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ फास्टॅग द्वारे दैनंदिन टोल वसुलीने गाठला 193 कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Daily-toll-collection-through-FASTag-hits-a-record-high-of-Rs-193-crore</link>
            <description>नवी दिल्ली. भारतात टोल वसुलीसाठी फास्टॅग प्रणालीची अंमलबजावणी म्हणजे सातत्यपूर्ण वाढीसह एक अभूतपूर्व यश आहे. 29 एप्रिल 2023 रोजी, फास्टॅग प्रणालीद्वारे एका दिवसात 1.16 कोटी व्यवहारांची नोंद होऊन 193.15 कोटी रुपयांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक वसुलीद्वारे दैनंदिन टोल संकलनाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला.
सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये फास्टॅग अनिवार्य केल्यापासून, फास्टॅग कार्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-05-03/fastag.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली. भारतात टोल वसुलीसाठी फास्टॅग प्रणालीची अंमलबजावणी म्हणजे सातत्यपूर्ण वाढीसह एक अभूतपूर्व यश आहे. 29 एप्रिल 2023 रोजी, फास्टॅग प्रणालीद्वारे एका दिवसात 1.16 कोटी व्यवहारांची नोंद होऊन 193.15 कोटी रुपयांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक वसुलीद्वारे दैनंदिन टोल संकलनाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला.
सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये फास्टॅग अनिवार्य केल्यापासून, फास्टॅग कार्यक्रमांतर्गत टोल प्लाझांची संख्या 770 वरून 1,228 पर्यंत वाढली आहे, ज्यात 339 राज्य टोल प्लाझांचा समावेश आहे. वापरकर्त्यांना सुमारे 97 टक्के प्रवेश दर आणि 6.9 कोटी पेक्षा जास्त फास्टॅग जारी करून, प्रणालीने राष्ट्रीय महामार्ग फी प्लाझा येथे प्रतीक्षा वेळ कमी करून वापरकर्त्यांना अधिक सुखकर अनुभव दिला आहे.
महामार्ग वापरकर्त्यांनी फास्टॅग चा सातत्यपूर्ण आणि प्रगतीशील अवलंब केल्याने केवळ टोल कार्यान्वयनाची कार्यक्षमता वाढली नाही तर रस्ते मालमत्तेचे अधिक अचूक मूल्यांकन देखील झाले आहे, ज्यामुळे भारताच्या महामार्गाच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी गुंतवणूक आकर्षित झाली आहे.
टोल संकलनातील परिणामकारकतेसोबतच, फास्टॅग ने संपूर्ण भारतातील 50 हून अधिक शहरांमध्ये 140 पेक्षा जास्त वाहनतळांवर पार्किंग शुल्कासाठी अखंड आणि सुरक्षित संपर्करहित देयक सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.
सर्व रस्ते वापरकर्त्यांसाठी अखंड आणि त्रासरहित टोलिंगचा अनुभव देण्याच्या वचनबद्धतेवर सरकार कायम आहे. या संदर्भात, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भारतात फ्री-फ्लो टोलिंग प्रणालीला परवानगी देण्यासाठी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) आधारित टोलिंग प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Daily-toll-collection-through-FASTag-hits-a-record-high-of-Rs-193-crore</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Health/hindu-hrudayasmarat-balasaheb-thackeray-aap-dawakhana</link>
            <description>‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.


हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आज मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत विस्तार करण्यात आला. या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजीटल अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘सामान्य माणसांचा विचार करून लोकाभिमुख, लोकोपयोगी निर्णय घेण्यात सरकार प्रयत्नशील असून, त्यामध्ये आपला दवाखाना ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे ३० चाचण्या मोफत कर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Health/2023-05-03/image (17).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.


हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आज मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत विस्तार करण्यात आला. या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजीटल अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘सामान्य माणसांचा विचार करून लोकाभिमुख, लोकोपयोगी निर्णय घेण्यात सरकार प्रयत्नशील असून, त्यामध्ये आपला दवाखाना ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे ३० चाचण्या मोफत करण्यात येतील.


या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूर येथून, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत उस्मानाबाद येथून तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी त्या-त्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणांहून लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आदी मान्यवरांसमवेत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. वर्षा शासकीय निवासस्थानी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपल्याला कोरोनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा धडा दिला आहे. छोट्या छोट्या आजारांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करावा लागेल. या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन आपण ठाणे येथून या योजनेची सुरुवात केली होती. त्याची अंमलबजावणी मुंबईमध्ये सुरू केली आणि आता संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू होत आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चालणारे हे सरकार आहे. त्यांनी देखील आरोग्य विषयाला प्राधान्य दिले होते. आज मुंबईमध्ये सुमारे २५० आपला दवाखाना कार्यरत आहेत. त्याचा लाभ लाखो रुग्णांना होत आहे. आता या योजनेमुळे ग्रामीण भागात सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. आरोग्य विभागांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे १५व्या वित्त आयोगाअंतर्गत स्थापित केली जाणार आहेत. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आपण या सेवेच्या विस्ताराची घोषणा केली होती. त्यानंतर काही महिन्यांतच आरोग्य विभागाने त्यावर अंमलबजावणी करीत सामान्य नागरिकांना मोफत आरोग्यसेवेसाठी हे दवाखाने उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी आरोग्य विभाग कौतुकास पात्र आहे.


मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत ६ हजार २०० रुग्णांना एकूण ५२ कोटी रुपयांहून अधिकची मदत करता आल्याचे नमूद करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत लाखो रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे. आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद मोदी हे देखील सामान्यांच्या आरोग्य सेवा आणि उपचारांबाबत संवेदनशील आहेत. त्यामुळे केंद्र स्तरावरून राबवण्यात येणाऱ्या आणि राज्याच्या योजना यामुळे डबल इंजिन सरकारचा राज्यातील जनतेला डबल फायदा होणार आहे. यापुढे जाऊन आपण जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये या सर्वच ठिकाणी आरोग्य सेवा सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व सामान्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडविण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य क्षेत्रातील या चांगल्या सुविधा खेड्या-पाड्यापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे, याचे समाधान आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महिला, कष्टकरी-कामगार आणि बळीराजाला दिलासा देण्यासाठी जाणीवपूर्क प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पातूनही पंचामृत संकल्पनेतून सर्व सामन्यांच्या हितांच्या गोष्टींना, विकासाला प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Health/hindu-hrudayasmarat-balasaheb-thackeray-aap-dawakhana</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘द केरळा स्टोरी' वादाच्या भोवऱ्यात; नेमका वाद काय ? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/The-Kerala-Story-in-controversy-what-exactly-is-the-dispute</link>
            <description>‘द केरळा स्टोरी’ हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र, केरळमधील राजकारण्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध दर्शवला आहे. तर, चित्रपट वितरकांनी मात्र चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यास बंदी घातली तरी तो प्रेक्षक ओटीटीवर जाऊन बघतील, त्यामुळे या बंदीला अर्थच राहणार नाही, असे म्हटले आहे.


सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ), द अपोझिशन युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ) आणि त्यांच्या युवा संघटनांनी राज्यात हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचाही याला विरोध असल्याचे सांगितल्या जात आहे.


‘फिल्म एक्झिबिटर्स युनायटेड ऑर्गनाय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-03/d81510a3ce.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[‘द केरळा स्टोरी’ हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र, केरळमधील राजकारण्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध दर्शवला आहे. तर, चित्रपट वितरकांनी मात्र चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यास बंदी घातली तरी तो प्रेक्षक ओटीटीवर जाऊन बघतील, त्यामुळे या बंदीला अर्थच राहणार नाही, असे म्हटले आहे.


सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ), द अपोझिशन युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ) आणि त्यांच्या युवा संघटनांनी राज्यात हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचाही याला विरोध असल्याचे सांगितल्या जात आहे.


‘फिल्म एक्झिबिटर्स युनायटेड ऑर्गनायझेशन ऑफ केरळ’च्या (एफईयूओके) सदस्यांनीही ‘द केरळा स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्यास त्याला काहीच अर्थ उरणार नाही. जेव्हा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होईल, तेव्हा प्रेक्षक तो तसाही पाहतीलच,’ असे म्हटले आहे. या संघटनेचे सदस्य असणारे आणि कोचीमधील एका चित्रपटगृहाचे मालक असलेले सुरेश शेणॉय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, बंदी हा चुकीचा पायंडा आहे. ही एकप्रकारची सेन्सॉरशिप असल्याची टीका केली आहे.




केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनीही ३० एप्रिल रोजी फेसबुक पोस्ट लिहून संघ परिवाराने खोटे पसरवण्यासाठी हा चित्रपट बनवला असल्याचे म्हटले आहे. ‘ट्रेलरवर एक नजर टाकल्यावर हा चित्रपट मुद्दाम जातीय ध्रुवीकरण आणि केरळविरुद्ध द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे, असा समज होतो. धर्मनिरपेक्षतेची भूमी असलेल्या केरळला धार्मिक कट्टरवादाचे केंद्र ठरवून ते संघ परिवाराच्या प्रचाराची पुनरावृत्ती करत आहेत. केरळमधील निवडणुकीच्या राजकारणात फायदा मिळवण्यासाठी संघ परिवाराने केलेल्या विविध प्रयत्नांच्या संदर्भात प्रचारात्मक चित्रपट आणि मुस्लिमांच्या इतर गोष्टींकडे पाहिले पाहिजे,’ असे त्यांनी म्हटले आहे. काही अभिनेत्यांनी मात्र चित्रपटांवर बंदी आणता कामा नये, असे मत व्यक्त केले आहे.




टीझरमध्ये काय दाखवले होते?


‘द केरला स्टोरी’ चित्रपटामध्ये केरळमधील 32,000 महिलांची हृदयद्रावक कथा दाखविण्यात आली आहे. महिलांना ISIS (इस्लामिक इराक आणि सीरिया) या दहशतवादी गटांमध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथी बनविण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. यावरूनच वादाला तोंड फुटले आहे. टीझरमध्ये अदा शर्मा बुरख्यात दिसून येत आहे. हिंदू धर्मातून इस्लाम धर्मात पाठविण्यात आल्याच ती सांगत आहे. याशिवाय शालिनी उन्नीकृष्णनला फातिमा बनवण्यात आले. तिला नर्स बनून जनतेची सेवा करायची होती, पण ती दहशतवादी बनते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. विपुल अमृतलाल शाह हे निर्मिते आहेत. चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर समोर येताच वादाला तोंड फुटले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/The-Kerala-Story-in-controversy-what-exactly-is-the-dispute</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कलिंगड खाण्याचे आरोग्यदायी फायदे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Health/Health-Benefits-of-Eating-Kalingad</link>
            <description>कलिंगड सर्वांना आवडणारे फळ आहे. हे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक फळ आहे. यामध्ये पाणी मुबलक प्रमाणात आढळते. हे उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर आहे.अनेक रोगांशी लढण्यात देखील हे प्रभावी आहे. या मध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ए, बी, सी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Health/2023-04-29/images_1555313381000_Watermelon_1492611949232.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कलिंगड सर्वांना आवडणारे फळ आहे. हे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक फळ आहे. यामध्ये पाणी मुबलक प्रमाणात आढळते. हे उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर आहे.अनेक रोगांशी लढण्यात देखील हे प्रभावी आहे. या मध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ए, बी, सी, आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम,पोटॅशियम आणि फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळते. चला याचे फायदे जाणून घेऊ या.


1 उच्च रक्तदाब मध्ये फायदेशीर- जर आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर आपल्याला कलिंगडाचे सेवन आवर्जून करावे.


2 वजन कमी करतो- कलिंगड वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले आहे. या मध्ये सिट्रालीन घटक आहे जे वजन कमी करण्यात मदत करतो. हे शरीरावरील चरबी कमी करण्यात मदत करतो. कलिंगड खाल्ल्याने पोट भरलेले वाटते. आपण जास्ती खात नाही आणि वजन वाढत नाही.


3 डिहायड्रेशन होऊ देत नाही- कलिंगडात 90 टक्के पाणी असते,हे शरीरातील द्रव पदार्थांची कमतरता दूर करतो. डिहायड्रेशन पासून वाचवतो.


4 हृदयाला निरोगी ठेवतो - कलिंगडात पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, जे हृदयासाठी फायदेशीर आहे. कलिंगड खाल्ल्याने हृदयाचेआरोग्य सुधरते.
 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Health/Health-Benefits-of-Eating-Kalingad</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 25 पैकी 18 बाजार समित्यांवर मविआची सरशी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/18-out-of-25-market-committees-headed-by-Maviya</link>
            <description>राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 पैकी 18 बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीची सरशी तर 5 बाजार समित्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. मंत्री संजय राठोडांना हा मोठा धक्का मानला जातो आहे. तर पुण्यातील भोर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसने 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय.
काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस राष्ट्रवादीने झेंडा फडकावलाय. काँग्रेस राष्ट्रवादी ला 15 जागांवर विजय मिळालाय. काँग्रेस ने 13 तर राष्ट्रवादीने 2 जागांवर विजय मिळवला. भाजपने 3 जागा खेचून आणल्या. अशोक चव्हाण यांचा मतदार संघ असले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-29/WhatsApp Image 2023-04-29 at 6.00.32 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 पैकी 18 बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीची सरशी तर 5 बाजार समित्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. मंत्री संजय राठोडांना हा मोठा धक्का मानला जातो आहे. तर पुण्यातील भोर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसने 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय.
काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस राष्ट्रवादीने झेंडा फडकावलाय. काँग्रेस राष्ट्रवादी ला 15 जागांवर विजय मिळालाय. काँग्रेस ने 13 तर राष्ट्रवादीने 2 जागांवर विजय मिळवला. भाजपने 3 जागा खेचून आणल्या. अशोक चव्हाण यांचा मतदार संघ असलेल्या भोकर बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. अशोक चव्हाणांना शह देण्यासाठी भाजपने मोठी ताकद लावली होती. अशोक चव्हाणांनी या बाजार समितीसाठी पूर्ण वेळ देत व्युव्हरचना आखली होती. बी आर एस ने निवडणुकीत एंट्री घेत आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. अखेर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी च्या पॅनल ने 15 जागा मिळवत बाजार समितीवर झेंडा फडकावला. भाजपला 3 जागांवर समाधान मानावे लागले. नवख्या असलेल्या बी आर एस ला एकही जागा मिळाली नाही. विजयानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
वाशिम बाजार समितीवर काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, भाजपा,वंचित बहुजन आघाडी यांच्या शेतकरी विकास पॅनलची सत्ता स्थापन करणार असल्याचा निकाल समोर आला आहे. 18 पैकी 12 जागेवर विजय मिळवला आहे. तर, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जी प अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे व ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी याच्या पॅनल 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत भाजप व शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवता आला असल्याने भाजप आमदार लखन मलिक व खासदार भावना गवळी याना धक्का मानला जात आहे.
संगमनेर बाजार समितीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची सत्ता आली आहे. भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गटाला खातेही उघडता आले नाही. सर्व 18 जागा थोरात गटाने मिळवल्या. प्रतिष्ठेच्या लढतीत थोरातांची सरशी झाली आहे. विखे पाटील यांच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. संगमनेरातील जनता थोरातांच्या पाठिशी आहे. संगमनेर बाजार समितीवर थोरातांनी फडकवला झेंडा. संगमनेरात थोरातांच्या कार्यकर्त्यांचा विजयाचा जल्लोष केला आहे.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे, शिवसेना, रिपाई पुरस्कृत पॅनलची आघाडीचे वर्चस्व. कार्यकर्त्यांनीं फटाके फोडून गुलाल उधळत केला एकच  जल्लोष केला. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वर्चस्व कायम होते. 18 पैकी 15 जागांवर भाजप शिवसेना पॅनलचा विजय झाला. आमदार मंगेश चव्हाण यांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी धरला ढोल ताशाचा तालावर ठेवा धरला. मंगेश चव्हाण समर्थकांची यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.






 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/18-out-of-25-market-committees-headed-by-Maviya</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ट्विटरने केले भारतातील सर्वात मोठ्या वृत्त एजन्सीचे अकाउंट ब्लॉक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Twitter-has-blocked-the-account-of-Indias-largest-news-agency</link>
            <description>ट्विटर उद्योगपती इलॉन मस्क यांच्या ताब्यात गेल्यापासून ट्विटरमध्ये अनेक मोठे निर्णय घेतले. अनेक कर्मचाऱ्यांना कमी करुन ब्लू टीकसाठी आता पैसे मोजावे लागत आहेत. दरम्यान, आता ट्विटरने भारतातील सर्वात मोठ्या वृत्त एजन्सी असलेल्या ANI चे अकाउंट ब्लॉक केलं आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-04-29/high.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ट्विटर उद्योगपती इलॉन मस्क यांच्या ताब्यात गेल्यापासून ट्विटरमध्ये अनेक मोठे निर्णय घेतले. अनेक कर्मचाऱ्यांना कमी करुन ब्लू टीकसाठी आता पैसे मोजावे लागत आहेत. दरम्यान, आता ट्विटरने भारतातील सर्वात मोठ्या वृत्त एजन्सी असलेल्या ANI चे अकाउंट ब्लॉक केलं आहे.


देशातील आघाडीची वृत्तसंस्था ANIचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. ट्विटरने शनिवारी दुपारी अचानक @ANI हँडल ब्लॉक केले. यानंतर, खात्यावर गेल्यावर, हे खाते अस्तित्वात नाही असे लिहिले. एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी ट्विट केले की, ट्विटरने एएनआयचे अकाउंट ब्लॉक केले आहे. प्रकाश यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करत म्हटले आहे की, ट्विटरने अकाउंट उघडणाऱ्याचे किमान वय १३ वर्षे असण्याचा नियम नमूद केला आहे. त्यांनी ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनाही टॅग केले. पुढच्या ट्विटमध्ये 'आम्ही १३ वर्षांपेक्षा कमी वयाचे नाही असं यात म्हटले आहे.


ANI ने ट्विटरवर स्वतःचे वर्णन 'भारताची नंबर 1 मल्टीमीडिया न्यूज एजन्सी' असे केले आहे. आतापर्यंत, एएनआय - एएनआय हिंदी, एएनआय एमपी-राजस्थान, एएनआय यूपी-उत्तराखंड इत्यादींचे इतर ट्विटर हँडल चांगले काम करत आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Twitter-has-blocked-the-account-of-Indias-largest-news-agency</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मॉरिशसमध्ये छत्रपती शिवराजांच्या पुतळ्याचे अनावरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Statue-of-Chhatrapati-Shivaraj-unveiled-in-Mauritius</link>
            <description>छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे शुक्रवारी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केले.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशनला निधी देण्याचा निर्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-04-29/Fu2sqWbX0AMQi6Q (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे शुक्रवारी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केले.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशनला निधी देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. मॉरिशसमधील मराठी मंडळ फेडरेशनला महाराष्ट्र भवनच्या विस्तारासाठी 8 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. मॉरिशसमधील 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. मॉरिशसमधील मराठी आणि महाराष्ट्रीयन बांधवांना राज्याशी सतत संपर्कात राहता यावे, यासाठी एक कक्ष स्थापन करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिमाखदार अनावरण सोहळ्याप्रसंगी मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू, इतर मंत्री, मॉरिशसमधील भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष आसंत गोविंद प्रामुख्याने उपस्थित होते. मॉरिशसमधील मराठी भगिनी आणि बांधव पारंपरिक पोषाखात कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला.
 




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Statue-of-Chhatrapati-Shivaraj-unveiled-in-Mauritius</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नवरदेवाच्या कारमधून उतरून बाईकवर नवरीचे पलायन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Husband-escapes-on-bike-after-getting-down-from-husbands-car</link>
            <description>बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात भर रस्त्यात नवरदेवाच्या गाडीतून उतरून नवरीने अपहरण झाल्याचं सांगत आरडाओरड केली त्यामुळे एकच खळबळ उडाली. नवरीने आरडाओरड केल्याने रस्त्यावर मोठा गोंधळ झाला. अपहरणाचं ऐकून लोकांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान नवरीचा हाय व्होल्टेज ड्रामा बराचवेळी सुरू राहिला. यानंतर नवरी नवरदेवाला सोडून एका बाईकवरून फरार झाली</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-29/pjimage_-_2020-06-08T100458.040.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात भर रस्त्यात नवरदेवाच्या गाडीतून उतरून नवरीने अपहरण झाल्याचं सांगत आरडाओरड केली त्यामुळे एकच खळबळ उडाली. नवरीने आरडाओरड केल्याने रस्त्यावर मोठा गोंधळ झाला. अपहरणाचं ऐकून लोकांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान नवरीचा हाय व्होल्टेज ड्रामा बराचवेळी सुरू राहिला. यानंतर नवरी नवरदेवाला सोडून एका बाईकवरून फरार झाली.


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना समस्तीपूर रोसडा मुख्य रस्त्यावरील आहे. गेल्या रात्री एक वरात अंगारघाटहून डिहुली गावात आली होती. इथे रितीरिवाजानुसार नवरी-नवरदेवाचं लग्न झालं आणि सकाळी नवरदेव नवरीला घेऊन परत जात होता. नवरदेवाची गाडी जेव्हा मुख्य रस्त्यावर आली, तेव्हाच नवरीने गाडीत सोबत असलेल्या छोट्या भावाला उलटी होत असल्याचं कारण सांगत गाडी थांबवली.


यानंतर नवरी गाडीतून खाली उतरली आणि तिने तिचं अपहरण होत असल्याचं सांगत आरडाओरड सुरू केली. हे बघून नवरदेवाकडील लोक हैराण झाले. आरडाओरड ऐकून लोकांनी तिथे गर्दी केली. बराच वेळी रोडवर हा ड्रामा सुरू होता. दरम्यान, नवरी तिच्या लहान भावासोबत एका बाइकवर बसली आणि नवरदेवाला तिथेच सोडून फरार झाली. नवरी म्हणाली की, तिच्या लहान भावाला उलटी होत होती. नवरदेवाला मोबाईल मागितला तर त्याने दिला नाही.


यावर नवरदेव म्हणाला होता की, नवरी म्हणाली होती की, तिच्या लहान भावाला उलटी होत आहे, तर मी गाडी थांबवली. त्यानंतर ती अपहरणाचा आरोप करू लागली होती. या घटनेनंतर नवरदेव नवरीशिवायच आपल्या घरी परतला. तर नवरी तिच्या माहेरी परत गेली. सध्या या घटनेची चर्चा रंगली आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Husband-escapes-on-bike-after-getting-down-from-husbands-car</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्र दिनी सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/On-Maharashtra-Day-child-marriage-prevention-oath-will-be-taken-in-all-Gram-Panchayats</link>
            <description>एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतींमध्ये होणा-या ग्रामसभेमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासंदर्भातील निर्देश संबंधितांना दिले आहेत.
नागपूर जिल्हा बालविवाह मुक्त अभियान राबविण्याकरीता जनजागृती होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शप</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-29/bikaner-gram-panchayats-pledge-not-to-have-child-marriages.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतींमध्ये होणा-या ग्रामसभेमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासंदर्भातील निर्देश संबंधितांना दिले आहेत.
नागपूर जिल्हा बालविवाह मुक्त अभियान राबविण्याकरीता जनजागृती होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये नुकतेच बालविवाह प्रतिबंधात्मक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. बालविवाहाचे प्रमाण आजही काही भागात आढळून येते. त्यामुळे बालविवाहास प्रतिबंधासाठी हागणदारीमुक्त गाव या संकल्पेवर आधारित बालविवाह मुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी पुढील काही दिवस विविध जनजागृतीविषयक कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून 1 मे रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा कृती दल समिती व मिशन वात्सल्य समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा महिला व बालविकास विकास अधिकारी अपर्णा कोल्हे, जिल्हा परिविक्षा अधिकारी चंद्रकांत बोंडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे, बालकल्याण समिती अध्यक्षा छाया गुरव, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बालविवाह प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच प्रशासनातर्फे जनजागृतीही करण्यात येत आहे. जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासनाला समाजाचेही सहकार्य आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/On-Maharashtra-Day-child-marriage-prevention-oath-will-be-taken-in-all-Gram-Panchayats</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्रीय मंत्री गडकरींनी भूषवले शांघाय सहकार्य संघटनेच्या परिवहन मंत्र्यांच्या 10व्या बैठकीचे अध्यक्षपद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Union-Minister-Gadkari-chaired-the-10th-meeting-of-Transport-Ministers-of-Shanghai-Cooperation-Organization</link>
            <description>केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिवहन मंत्र्यांची 10 वी बैठक झाली. या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली एससीओ ची बैठक होत आहे.  सध्या या संघटनेत भारत, चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या आठ सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे.  आजच्या बैठकीत, सर्व सदस्य देशांनी " अधिक कार्यक्षमता आणि शा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-29/image_6483441 (11).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिवहन मंत्र्यांची 10 वी बैठक झाली. या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली एससीओ ची बैठक होत आहे.  सध्या या संघटनेत भारत, चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या आठ सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे.  आजच्या बैठकीत, सर्व सदस्य देशांनी " अधिक कार्यक्षमता आणि शाश्‍वततेसाठी कार्बन मुक्त वाहतूक, डिजिटल परिवर्तन आणि नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी SCO सदस्य देशांमधील सहकार्याच्या संकल्पनेला" पाठिंबा दिला. 
परिवहन क्षेत्रात एससीओ सदस्य राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी एक विशेष कार्य गट स्थापन करण्यात आला आहे. हा गट वाहतुकीतील कार्बन उत्सर्जन कमी करणे, डिजिटल परिवर्तनाला चालना देणे, अधिक शाश्वत आणि कार्यक्षम वाहतुकीसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे यासंबंधीचे ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी बैठकांचे आयोजन करेल. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पने अंतर्गत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे केले आणि अमृतकाळात प्रवेश केला. हा काळ “सुवर्ण युग” असल्याचे गडकरी म्हणाले. अमृतकाळात, "हरित विकास" हे हरित गतिशीलतेला प्रोत्साहन देण्यासह अर्थव्यवस्थेतील कार्बनची तीव्रता कमी करण्यासाठी एक प्रमुख क्षेत्र म्हणून निवडले गेले आहे असे त्यांनी सांगितले.
हरित आणि स्वच्छ इंधनाचा अवलंब करून बदल घडवून आणणे, वाहतूक व्यवस्थेची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता सुधारणारे तंत्रज्ञान विकसित करणे, रस्ते बांधकाम क्षेत्राच्या विकासात शाश्वतता आणणे तसेच या क्षेत्रातील समकालीन आव्हानांवर प्रभावी उपाय विकसित करण्यासाठी रस्ते वाहतुकीमध्ये नवकल्पना आणणे याकरता, एससीओ सदस्य राष्ट्रांनी संशोधनासाठी सहकार्य करावे, असे गडकरी म्हणाले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Union-Minister-Gadkari-chaired-the-10th-meeting-of-Transport-Ministers-of-Shanghai-Cooperation-Organization</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 28 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधानांनी केले देशभरातील 91 एफएम ट्रान्समिटर्सचे उद्घाटन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-inaugurated-91-FM-transmitters-across-the-country</link>
            <description>महाराष्ट्रातील अचलपूर, अहेरी, हिंगोली, नंदुरबार, सटाणा, सिरोंचा आणि वाशिम येथील एफएम ट्रान्समिटर्सचे खासदार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  देशातील 100 व्हॅट क्षमतेच्या  91 एफएम ट्रान्समिटर्सचे उद्घाटन केले. यात महाराष्ट्रातील अचलपूर, अहेरी, हिंगोली, नंदुरबार, सटाणा, सिरोंचा  आणि  वाशिम  येथील  7 एफएम ट्रान्समिटर्सचा  समावेश आहे. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-28/image_6483441 (9).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्रातील अचलपूर, अहेरी, हिंगोली, नंदुरबार, सटाणा, सिरोंचा आणि वाशिम येथील एफएम ट्रान्समिटर्सचे खासदार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  देशातील 100 व्हॅट क्षमतेच्या  91 एफएम ट्रान्समिटर्सचे उद्घाटन केले. यात महाराष्ट्रातील अचलपूर, अहेरी, हिंगोली, नंदुरबार, सटाणा, सिरोंचा  आणि  वाशिम  येथील  7 एफएम ट्रान्समिटर्सचा  समावेश आहे. देशातील 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 84 जिल्ह्यांमध्ये हे 91 नवीन 100 W एफएम ट्रान्समीटर्स  बसवण्यात आले आहेत. 
आकांक्षीत जिल्ह्यांमध्ये आणि सीमावर्ती भागात व्याप्ती वाढवण्यावर या रेडिओ कनेक्टिव्हिटी विस्ताराचा विशेष भर आहे. यामुळे देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला आणखी चालना मिळणार आहे.  हिंगोली वाशिम आणि नंदुरबार हे जिल्हे निती आयोगाकडून आकांक्षीत जिल्हा म्हणून जाहीर केले आहेत तर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि सिरोंचा हे नक्षल प्रभावित तालुके आहेत आणि नाशिक जिल्यातील सटाणा हा तालुका आदिवासीबहुल आणि गुजरात सीमेलगत आहे. 
अमरावती जिल्ह्यातील  अचलपूर इथल्या  एफएम  रिले केंद्राच्या  उद्घाटनप्रसंगी राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे  उपस्थित होते.   इंटरनेटच्या युगात आकाशवाणी पिछाडीवर जाईल असं वाटत होतं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आकाशवाणीने अतिशय वेगाने अग्रेसर होत आहे असे  बोंडे म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे  एफ एम ट्रान्समीटरच्या  उदघाटन कार्यक्रमाला  गडचिरोलीचे खासदार अशोक नेते उपस्थित होते . गडचिरोली जिल्ह्यातील  अहेरी आणि सिरोंचा या दोन दुर्गम  तालुक्याच्या ठिकाणी एफएम रिले ट्रान्समिटर्स  दिल्याबद्दल नेते यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या एफ एम केंद्राची रेंज  35 किलोमीटर पर्यंत राहणार असून यामुळे लोकांना रेडियोवरील कार्यक्रम ऐकता येतील असे ते म्हणाले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-inaugurated-91-FM-transmitters-across-the-country</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 28 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उमेश कामतने मांडली नवरा होण्याची व्यथा म्हणाला, 'घराचा कॅफे केला बाईंनी' ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Umesh-Kamat-shared-the-wife-made-the-house-a-cafe</link>
            <description>मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणून उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्याकडे पाहिले जाते. नुकतेच उमेशने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने नवर्‍याची व्यथा मांडली आहे. उमेश आणि प्रिया द</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-28/pri-1-3_2023041008845.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणून उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्याकडे पाहिले जाते. नुकतेच उमेशने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने नवर्‍याची व्यथा मांडली आहे. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. उमेशने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत उमेश कॉफी बनवताना दिसतो आहे. तो कॉफी पावडर, दूध टाकून ती कॉफी बनवतो आणि त्यानंतर प्रियाला दोन वेळा आवाज देत कॉफी तयार असल्याचे सांगतो. प्रिया कॉफी, असेही तो एकदा बोलतो. मात्र प्रिया बापट काहीही प्रतिक्रिया देत नाही. त्यानंतर उमेश 'कॅपेचिनो फॉर प्रिया' असे बोलतो. त्यानंतर ती लगेचच 'आले' असा आवाज देते. यावर उमेश चिडतो. त्याने या व्हिडीओवर 'सारखे कॅफेमध्ये जाण्याची सवय असलेल्या बायकोला घरी कॉफी देणार्‍या नवर्‍याची कथा', असे लिहिले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Umesh-Kamat-shared-the-wife-made-the-house-a-cafe</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 28 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिनेत्रीने ब्रेस्ट मिल्क आणि बाळाच्या नाळेपासून बनवला दागिना! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/-Actress-made-jewelry-from-breast-milk-and-babys-placenta</link>
            <description>छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता धीरज धूपर हा 'ससुराल सिमर का' या मालिकेसाठी ओळखला जातो. तर त्याची पत्नी विन्नी अरोरा देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या वर्षीच विन्नीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर धीरज आणि विन्नी सोशल मीडियावर </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-28/dfuisl.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता धीरज धूपर हा 'ससुराल सिमर का' या मालिकेसाठी ओळखला जातो. तर त्याची पत्नी विन्नी अरोरा देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या वर्षीच विन्नीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर धीरज आणि विन्नी सोशल मीडियावर मुलासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

 दरम्यान, नुकताच विन्नीने सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांशी संपर्क साधला. विन्नीने अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिने खुलासा केला ही तिच्या गळ्यात असलेले पेन्डंट हे तिच्यासाठी खूप खास आहे. हे साधेसुधे पेंडंट नाही. कारण, ते तिच्याच दुधापासून आणि बाळाच्या नाळेपासून तयार करण्यात आले आहे.

ऑगस्ट महिन्यात धीरज धूपर आणि विन्नी हे पालक झाले. दरम्यान, १0 ऑगस्ट रोजी मुलाच्या जन्मानंतर धीरजने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या मुलाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्या फोटोत त्याच्या मुलाने त्याचे एक बोट धरले होते. हा फोटो शेअर करत धीरजने ही एकमेव जागा आहे जिथे मला जायचे आहे. तर विन्नीने शेअर केलेल्या फोटोमध्ये मुलाचे दोन पाय दिसत आहेत

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/-Actress-made-jewelry-from-breast-milk-and-babys-placenta</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 28 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Operation Kaveri: सुदान मधून आजवर ६00 हुन अधिक भारतीयांची सुखरूप सुटका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-under-operation-kaveri-Safe-release-of-more-than-600-Indians-from-Sudan</link>
            <description>सुदानमध्ये लष्करी आणि आरएसएफ या निमलष्करी गटात यादवी युद्धाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत या संघर्षात ४५९ हून अधिक जण मारले गेले असून, चार हजारांहून अधिक जण जखमी झाले आहे. अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ ) दिली आहे.


एप्रिलच्या मध्यापासूनच या संघषार्ला सुरूवात झाली असून, त्यानंतर भारताने ऑपरेशन कावेरी या मिशनच्या माध्यमातून आत्तापयर्ंत ६00 हुन अधिक भारतीयांची सुखरूप सुटका केली आहे. यामध्ये महाराष्ट्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-28/image (16).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सुदानमध्ये लष्करी आणि आरएसएफ या निमलष्करी गटात यादवी युद्धाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत या संघर्षात ४५९ हून अधिक जण मारले गेले असून, चार हजारांहून अधिक जण जखमी झाले आहे. अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ ) दिली आहे.


एप्रिलच्या मध्यापासूनच या संघषार्ला सुरूवात झाली असून, त्यानंतर भारताने ऑपरेशन कावेरी या मिशनच्या माध्यमातून आत्तापयर्ंत ६00 हुन अधिक भारतीयांची सुखरूप सुटका केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २४६ जणांचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी दिली.


भारताचे परराष्ट्र सचिव यांनी वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार, सुदानमध्ये १५ एप्रिलला युद्धाला सुरुवात झाली. यावेळीपासूनच आम्ही सुदानमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून होतो. आमचा अंदाज आहे की, सुदानमध्ये सुमारे ३५00 भारतीय आणि सुमारे १000 भारतीय वंशाची व्यक्ती आहेत. सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी नौदलाचे तिसरे जहाजदेखील बंदर सुदानमध्ये पोहोचले आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिवांनी दिली आहे. युद्धक्षेत्रात अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांना तेथून लवकरात लवकर बाहेर काढून सुरक्षितस्थळी पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.


जेद्दाहमधील व्यवस्थेबाबत आम्हाला सौदी सरकारकडून उत्कृष्ट सहकार्य मिळाले आहे, असे देखील परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले. 


आम्हाला सुदानमधून इतर देशांतील नागरिकांना देखील बाहेर काढण्याच्या विनंती करण्यात आली आहे. जो कोणी देश आमच्याशी संपर्क साधेल, त्यांना भारताकडून सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत, असे देखील परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले आहे. सुदानमध्ये अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरिकांच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील सरसावले आहेत. या नागरिकांना परत आणण्यासाठी लक्ष देऊन योग्य पावले उचलण्याची मागणी जयंत पाटील यांनी परराष्ट्र मंत्र्यांकडे ट्विटद्वारे केली आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-under-operation-kaveri-Safe-release-of-more-than-600-Indians-from-Sudan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 28 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिनेत्री अनन्या पांडेने सांगितल्या 'ड्रीम गर्ल २' गंमतीदार आठवणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/actress-ananya-pandey-shares-dream-girl-2-s-funny-memories</link>
            <description>बॉलीवूडची यंग आणि टॅलेंटेड अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या बालाजी टेलिफिल्म च्या ड्रीम गर्ल 2 मधील भूमिकेसाठी चर्चेत आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाने साकारलेल्या पूजाच्या भूमिकेबद्दल अलीकडेच चर्चा सुरू झाल्यानंतर अनन्या देखील तिच्या भूमिकेबद्दल खूप स्पर्धात्मक वाटत आहे. त्यामुळे, तिचे पात्र प्रसिद्धीच्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-28/image (15).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलीवूडची यंग आणि टॅलेंटेड अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या बालाजी टेलिफिल्म च्या ड्रीम गर्ल 2 मधील भूमिकेसाठी चर्चेत आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाने साकारलेल्या पूजाच्या भूमिकेबद्दल अलीकडेच चर्चा सुरू झाल्यानंतर अनन्या देखील तिच्या भूमिकेबद्दल खूप स्पर्धात्मक वाटत आहे. त्यामुळे, तिचे पात्र प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी, अनन्याने नुकतीच कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल सामन्यांदरम्यान चित्रपटाचे प्रमोशन केले.


या सामन्यादरम्यान अनन्याने सांगितले की तिने ड्रीम गर्ल 2 च्या सेटवर क्रिकेटचा आनंद कसा लुटला. ती  म्हणाली ,“मथुरेत आमच्या शूटिंगदरम्यान, आम्ही क्रिकेट खेळलो आणि मला हे मान्य करायलाच हवे की माझे सहकारी मैदानावर खूप प्रभावी होते, मात्र मी त्याला आऊट करण्यात यशस्वी झाली ." तिच्या  सहकार्यांनी, अनन्यासोबत ड्रीम गर्ल चॅलेंजही खेळले, ज्यामध्ये तिला वेगवेगळ्या सेलिब्रिटींची छायाचित्रे दाखवण्यात आली आणि त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यात आली.


ड्रीम गर्ल 2 चे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे, एकता आर कपूर आणि शोभा कपूर निर्मित आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे. संपूर्ण बॉलिवूडसह अनन्या पांडेचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि तिचे पात्र सर्वांच्या लाडक्या पूजाशी कसे संवाद साधते हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/actress-ananya-pandey-shares-dream-girl-2-s-funny-memories</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटते ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/chandrasekhar-bawankule-said-that-every-party-wants-its-leader-to-be-the-chief-minister</link>
            <description>येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच होतील, असे ठाम मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. 
ते म्हणाले, " प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे. यामुळे मुख्यमंत्री कोण व्हावे हे पक्षाने ठरवायचे असते. याशिवाय बहुमत सुद्धा महत्वाचे असते."


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांनी यावेळी अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगर पंचायतच्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-27/image (14).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच होतील, असे ठाम मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. 
ते म्हणाले, " प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे. यामुळे मुख्यमंत्री कोण व्हावे हे पक्षाने ठरवायचे असते. याशिवाय बहुमत सुद्धा महत्वाचे असते."


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांनी यावेळी अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगर पंचायतच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले," नगर पंचायतमधील काही नगरसेवकांनी तीव्र विरोध करीत मंजूर ठराव नामंजूर करण्याची मागणी केली. राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या कॉंग्रेस नगरसेवकांवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारवाई करतील का? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.


तुम्ही मोदीजींचे फोटो लावूनच जिंकले!


उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेतृत्त्वाविषयी अपशब्द बोलू नये. त्यांनी अनेकदा पंतप्रधान श्री  नरेंद्र मोदीजी व अमितभाई शाह यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. शिवसेनेचे आमदार मोदीजींचे फोटो लावून निवडून आणले आहेत. युतीत असताना मोदीजींचे तोंडभरून कौतुक करीत होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीवर बसल्यावर मोदीजींविषयी एकेरी बोलू नये, अन्यथा चुकीतून चूक होते. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा सल्ला बावनकुळे यांनी दिला.


• लोकाधिकार अबाधित ठेवून निर्णय 


रिफायनरी बारसू येथेच व्हावी यासाठी परवानगी द्यावी, असे स्पष्ट पत्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारला दिले होते. त्याचवेळी ठाकरे यांनी लोकसुनावणी घेतली असती तर त्यांना आता बोलता आले असते. बारसू प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर नेते याबाबत जनतेचे अधिकार अबाधित राखून योग्य निर्णय घेतील, अशी आशा मला आहे. 


बार्शी टाकळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी कॉंग्रेस नगरसेवकांनी विरोध केला. यातून कॉंग्रेसचे बेगडी प्रेम समोर आले. याबाबत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर द्यावे, अशीही मागणी मी करतो.


- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/chandrasekhar-bawankule-said-that-every-party-wants-its-leader-to-be-the-chief-minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशात 157 नवीन नर्सिंग महाविद्यायायांच्या उभारणीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Union-Cabinet-approves-construction-of-157-new-Nursing-Colleges-in-the-country</link>
            <description>देशातील नर्सिंग वर्कफोर्स (परिचारिका सेवा) बळकट करण्याच्या दिशेने महत्वाचे पाउल म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने 2014 पासून स्थापन झालेल्या सध्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या परिसरात 157 नवीन नर्सिंग महाविद्यालयांच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. यामुळे देशात  दर वर्षी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या जवळजवळ 15,700 नवीन पदवीधरांची भर पडेल. या निर्णयामुळे देशात, विशेषतः आरोग्य सेवांपासून वंचित जिल्हे आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये दर्जेदार, किफायतशीर आणि समान नर्सिंग प्रशिक्षण सुनिश्चित होईल. यासा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-27/photo.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशातील नर्सिंग वर्कफोर्स (परिचारिका सेवा) बळकट करण्याच्या दिशेने महत्वाचे पाउल म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने 2014 पासून स्थापन झालेल्या सध्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या परिसरात 157 नवीन नर्सिंग महाविद्यालयांच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. यामुळे देशात  दर वर्षी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या जवळजवळ 15,700 नवीन पदवीधरांची भर पडेल. या निर्णयामुळे देशात, विशेषतः आरोग्य सेवांपासून वंचित जिल्हे आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये दर्जेदार, किफायतशीर आणि समान नर्सिंग प्रशिक्षण सुनिश्चित होईल. यासाठी अंदाजे 1,570 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या यादीत महाराष्ट्रातील गोंदिया आणि नंदुरबार या दोन नर्सिंग महाविद्यालयांचा  समावेश आहे.
या उपक्रमामुळे आरोग्य क्षेत्रातील भौगोलिक आणि ग्रामीण-शहरी असमानता दूर होईल, ज्यामुळे नर्सिंग व्यावसायिकांची उपलब्धता कमी झाली आहे आणि आरोग्य सेवांपासून वंचित भागातील सेवांवर परिणाम झाला आहे.  या नर्सिंग महाविद्यालयांच्या स्थापनेमुळे आरोग्य सेवेतील पात्र मनुष्यबळाच्या उपलब्धतेला मोठी चालना मिळेल. हे सर्वांसाठी आरोग्य (UHC) या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग असून शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) पूर्ण करायला मदत करेल. या क्षेत्रातील संभाव्य गरजा पूर्ण करण्यासाठी नर्सिंग शिक्षणासाठीच्या नियमांच्या  संरचनेत सुधारणा देखील विचाराधीन आहेत.
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) कौशल्य विकासासाठी आणि परदेशातील पदांसाठी पात्र परिचारिकांच्या नियुक्तीसाठी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संस्थांसोबत सहयोग देखील करते.
विद्यमान वैद्यकीय महाविद्यालयांसह या नर्सिंग महाविद्यालयांचे सह-स्थान विद्यमान पायाभूत सुविधा, कौशल्य प्रयोगशाळा, क्लिनिकल सुविधा आणि प्राध्यापकांचा इष्टतम वापर करण्यास अनुमती देईल. या नर्सिंग महाविद्यालयात हरित तंत्रज्ञानाचा वापर देखील केला जाईल आणि उर्जा कार्यक्षमता आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी गरजेनुसार त्याचा अवलंब केला जाईल.
हा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याची सरकारची योजना आहे आणि नियोजनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तपशीलवार कालमर्यादा निश्चित केली आहे. केंद्रातील केंद्रीय आरोग्य सचिव आणि राज्यांमध्ये आरोग्य/वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखालील अधिकार प्राप्त समिती कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवेल. राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश नियमितपणे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला या योजनेंतर्गत नवीन नर्सिंग महाविद्यालयांच्या उभारणीसाठी केलेल्या कामांची प्रत्यक्ष प्रगती कळवतील.





 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Union-Cabinet-approves-construction-of-157-new-Nursing-Colleges-in-the-country</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भटक्या कुत्र्यांना काठीने हुसकावने हा गुन्हा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/hitting-stray-dogs-with-a-stick-is-a-crime</link>
            <description>भटक्या कुत्र्यांना, प्राण्यांना हुसकवण्यासाठी काठी वापरणार्‍या सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबईतल एका हाऊसिंग सोसायटीला या संदर्भातील तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी, आर. एन. लड्ढा यांनी हे आदेश दिले आहेत. प्राण्यांना भीती दाखवण्यासाठी, घाबरवण्यासाठी किंवा जखमी कर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-04-27/Madurai_Streetdog_Violence_24012021_1200 (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भटक्या कुत्र्यांना, प्राण्यांना हुसकवण्यासाठी काठी वापरणार्‍या सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबईतल एका हाऊसिंग सोसायटीला या संदर्भातील तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी, आर. एन. लड्ढा यांनी हे आदेश दिले आहेत. प्राण्यांना भीती दाखवण्यासाठी, घाबरवण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी काठीचा उपयोग होत असेल, तर ती प्राण्यांविरोधात क्रुरता ठरते, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.


सुरक्षा रक्षक प्राण्यांना भीती दाखवण्यासाठी काठी वापरत असतील तर तो काळजीचा विषय आहे. त्यामुळे हाऊसिंग सोसायटीने यासंदभार्तील याचिकाकत्यार्ची तक्रार दाखल करून घ्यावी, जेणे करून अशा सुरक्षा रक्षकांवर कारवाई करता येईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अशा प्रकारची अततायी कृती ही प्राण्यांविरोधातील कौर्य आहे, यामुळे प्राण्यांच्या वर्तणुकीवरही परिणाम होतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मुंबईतील आरएनए पार्क, सीएचएसएल सोसाईटीमधील काही परिसर भटक्या प्राण्यांना खाऊपिऊ घालण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी करणारी ही याचिका सोसाईटीमधील रहिवाशी परोमिता पुथरन यांनी दाखल केली होती. 


उच्च न्यायालयाच्या सूचनेवरून वेलफेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज या संघटनेच्या अधिकार्‍यांनी सोसायटीत भेट देऊन अशी जागा राखीव ठेवता येईल, असा अहवाल सादर केला होता. परोमिता यांनी प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी पुरवण्याची तयारी दर्शवली आहे, ती सोसायटीने विचारात घ्यावी असे न्यायालयाने म्हटले आहे. असे वाद परस्पर सामंजस्याने मिटवले पाहिजेत. आताचा उन्हाळा लक्षात घेता प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देणे ही सोसायटीची जबाबदारीचे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/hitting-stray-dogs-with-a-stick-is-a-crime</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रासह तेरा राज्यांना मलेरिया, डेंग्यूचा अलर्ट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Maharashtra-has-been-alerted-for-Malaria-Dengue</link>
            <description>

यंदा तापमानात सारखे चढ-उतार होत आहेत. कधी गारपीट तर कधी कडक उन्हाचा चटका सुरू आहे. या वातावरणामुळे मलेरियाचे जंतू व डेंग्यूचे विषाणू सक्रिय झाले असून, महाराष्ट्रासह तेरापेक्षा जास्त राज्यांचा सावधानतेचा इशारा हवामान विभागाच्या आरोग्य वार्ता विभागाने दिला आहे. हवामानातील बदल आपल्या आरोग्यवर तत्काळ परिणाम करतात. आजवर हे अलर्ट वैद्यकीय विभाग देत होता; मात्र आता हवामान शास्त्र विभाग देत आहे. भारतीय हवामान विभागाने ही सेवा सुरू केली असून यंदाचा पहिला मलेरियाचा अलर्ट नुकताचा दिला आहे.


जम्मू-काश्मिरपासून तामिळनाडू राज्यासाठी हे अलर्ट देण्यात आले आहे. हवामान विभागाने राज्यांची यादीच जाहीर केली आहे. यात जेथे कमाल तापमान ३३ ते ३९ अंश व किमान तापमान १६ ते १९ अंश आहे तेथे प्लास्मोडियम फॅल्सिफोरम व प्लास्मोडियम व्हायव्हॅक्स हे दोन विषाणू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-27/hpbanficlyifvn6a_1632292715.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

यंदा तापमानात सारखे चढ-उतार होत आहेत. कधी गारपीट तर कधी कडक उन्हाचा चटका सुरू आहे. या वातावरणामुळे मलेरियाचे जंतू व डेंग्यूचे विषाणू सक्रिय झाले असून, महाराष्ट्रासह तेरापेक्षा जास्त राज्यांचा सावधानतेचा इशारा हवामान विभागाच्या आरोग्य वार्ता विभागाने दिला आहे. हवामानातील बदल आपल्या आरोग्यवर तत्काळ परिणाम करतात. आजवर हे अलर्ट वैद्यकीय विभाग देत होता; मात्र आता हवामान शास्त्र विभाग देत आहे. भारतीय हवामान विभागाने ही सेवा सुरू केली असून यंदाचा पहिला मलेरियाचा अलर्ट नुकताचा दिला आहे.


जम्मू-काश्मिरपासून तामिळनाडू राज्यासाठी हे अलर्ट देण्यात आले आहे. हवामान विभागाने राज्यांची यादीच जाहीर केली आहे. यात जेथे कमाल तापमान ३३ ते ३९ अंश व किमान तापमान १६ ते १९ अंश आहे तेथे प्लास्मोडियम फॅल्सिफोरम व प्लास्मोडियम व्हायव्हॅक्स हे दोन विषाणू सक्रिय होण्याचा धोका असल्याचा अलर्ट दिला आहे. २५ ते २७ एप्रिल : या कालावधीत महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, पंजाब, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, गुजरात, २८ एप्रिल ते ४ मे : या कालावधीत महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, मिझोराम, त्रिपुरा, झारखंड, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशला अलर्ट देण्यात आला.


राज्यात २0२१ सालच्या तुलनेमध्ये २0२२ मध्ये हिवताप दूषित रुग्णांमध्ये २0 टक्के घट झाल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. २0२१ मध्ये तपासणी करण्यात आलेल्या १ कोटी ३४ लाख रक्तनमुन्यांपैकी १९ हजार रुग्ण आढळून आले. तर, २0२२ मध्ये तपासण्यात आलेल्या १ कोटी ६५ लाख नमुन्यांपैकी १५ हजार रुग्ण आढळून आले. २0२३ मध्ये आतापयर्ंत १४८७ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल रोजी साजरा केला जातो. यासाठी यंदा झीरो मलेरियाचे घोषवाक्य ठरवण्यात आले आहे. याच अनुषंगाने वर्षभर ग्रामीण व शहरी भागामध्ये हिवताप रुग्णसंख्या शून्य येईल, यादृष्टीने कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे.




राज्यात लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या ५ जिल्ह्यांमध्ये शून्य हिवताप दूषित रुग्णसंख्या आढळून आली आहे. तर, १ ते १00 रुग्णसंख्या असलेले भंडारा, र%ागिरी, धुळे, नंदुरबार, वर्धा, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, वाशिम, सांगली, बीड, सोलापूर, औरंगाबाद, जालना, यवतमाळ हे १६ जिल्हे आहेत. हिवतापाचे निदान सर्वसाधारणपणे रक्तरनमुन्यांची सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे तपासणी करून किंवा अँन्टीजेनयुक्त रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किटचा वापर करून केले जाते. सर्वसाधारणपणे रक्तनमुन्यांतील हिवताप परजीवी शोधण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राव्दारे तपासणी करण्याची पद्धत वापरली जाते. १४ दिवसांचा समूळ उपचारात गोळ्या पर्यवेक्षणाखाली दिल्या जातात. पी. फॅल्सीपॅरम रुग्णांना प्रायमाक्विन व आटीर्सुनेट गोळ्या दिल्या जातात.




मलेरिया अर्थात हिवताप हा आजार प्लाझमोडियम या परोपजीवी जंतूपासून होतो. राज्यात प्रामुख्याने प्लाझमोडियम व्हायवॅक्स व प्लाझमोडियम फॅल्सिपेरम या दोन जाती आढळून येतात. त्यापैकी प्लाझमोडियम फॅल्सिपेरम हा अत्यंत घातक असून, त्यामुळे मेंदूचा हिवताप होऊन रुग्ण दगावू शकतो. हिवतापाचा प्रसार दूषित अनाफिलीस डासाची मादी चावल्यामुळे होतो. थंडी वाजून ताप येणे, ताप हा सतत असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो, घाम येऊन अंग गार पडणे, ताप आल्यानंतर डोके दुखणे, उलट्या होणे ही मलेरियाची लक्षणे आहेत.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Maharashtra-has-been-alerted-for-Malaria-Dengue</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लग्नात मानपानावरून वर पक्ष आणि वधू पक्षात तुफान राडा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/At-the-wedding-the-bridegrooms-party-made-the-scene</link>
            <description>लग्न हा एक पवित्र सोहळा मानला जातो. असं म्हणतात की लग्नात फक्त पती पत्नी एकत्र येत नाहीत तर दोन कुटुंबही एकत्र येतात. पण ही दोन कुटुंब जर एकमेकांच्या विरोधात उभी राहिली तर? ते देखील लग्न मंडपातच? तर काय होईल? छत्रपती संभाजी नगरमध्ये असाच एक राडा झाला आहे. वर पक्ष आणि वधू पक्ष यांच्यात जोरदार हाणामारी झाली त्यामुळे या दोन्हीकडच्या लोकांना मंडपातून थेट रूग्णालयात न्यावं लागले आहे.



छत्रपती संभाजी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-27/fight-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लग्न हा एक पवित्र सोहळा मानला जातो. असं म्हणतात की लग्नात फक्त पती पत्नी एकत्र येत नाहीत तर दोन कुटुंबही एकत्र येतात. पण ही दोन कुटुंब जर एकमेकांच्या विरोधात उभी राहिली तर? ते देखील लग्न मंडपातच? तर काय होईल? छत्रपती संभाजी नगरमध्ये असाच एक राडा झाला आहे. वर पक्ष आणि वधू पक्ष यांच्यात जोरदार हाणामारी झाली त्यामुळे या दोन्हीकडच्या लोकांना मंडपातून थेट रूग्णालयात न्यावं लागले आहे.



छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील थापटी तांडा या गावात एक लग्न समारंभ होता. या लग्नाला पुण्याहून वर्‍हाडी आले होते. या लग्नाची मुलीकडच्या मंडळींकडून जोरदार तयारी सुरू होती. ठरल्याप्रमाणे लग्न सोहळा पार पडला. मात्र यावेळी वधू पक्ष आणि वर पक्षात वाद झाला. सुरूवातीला हा वाद किरकोळ होता. पण नंतर या वादाचे रूपांतर राड्यात झाले.



लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पुण्याहून आलेल्या वर्‍हाडातील काही लोकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे हा वाद चिघळला. हा वाद इतका वाढला की लग्न मंडपाला चक्क युद्धाच्या छावणीचे रूप आले. कारण शाब्दिक बाचाबाची थेट हाणामरी होईपयर्ंत पुढे गेली.



दोन्ही गटातील तरूण एकमेकांवर हल्ला चढवत होते. यात महिलांना मारहाण करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांकडून वाद वाढला. यात दोन्ही बाजूचे १0 ते १२ जण गंभीर जखमी झाले. जखमींना पाचोडच्या घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहेत. तर किरकोळ जखमींना व्यक्तींना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.



लग्नात मानपानावरून सुरू झालेला वाद हाणामारी पर्यंत  गेला आणि दोन्ही बाजूचे तरूण एकमेकांना भिडले थेट मारामारी सुरू झाली. एकमेकांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. दोन्ही गटांमधील लोकांनी पोलिसात तक्रार केलेली नाही. पण लग्नात झालेल्या हाणामारीची जोरदार चर्चा सुरू झाली.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/At-the-wedding-the-bridegrooms-party-made-the-scene</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केरळमधील वॉटर मेट्रोचा प्रयोग इतर राज्यांसाठी आदर्श ठरेल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Metro-in-Kerala-will-be-used-by-other-states</link>
            <description>कोची वॉटर मेट्रोचा प्रकल्पही मेड इन इंडिया असून अद्वितीय आहे. यासाठी मी कोची शिपयार्डचेही अभिनंदन करतो. वॉटर मेट्रोमुळे कोचीच्या आसपासच्या अनेक बेटांवर राहणा्या लोकांना स्वस्त आणि आधुनिक वाहतूक उपलब्ध होईल. यामुळे कोचीची वाहतूक समस्याही कमी होण्यास मदत होईल. बॅक वॉटर टुरिझमलाही नवे आकर्षण मिळणार आहे. केरळमध्ये होत असलेला हा प्रयोग देशातील इतर राज्यांसाठीह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-27/kochi metro rail (1).webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोची वॉटर मेट्रोचा प्रकल्पही मेड इन इंडिया असून अद्वितीय आहे. यासाठी मी कोची शिपयार्डचेही अभिनंदन करतो. वॉटर मेट्रोमुळे कोचीच्या आसपासच्या अनेक बेटांवर राहणा्या लोकांना स्वस्त आणि आधुनिक वाहतूक उपलब्ध होईल. यामुळे कोचीची वाहतूक समस्याही कमी होण्यास मदत होईल. बॅक वॉटर टुरिझमलाही नवे आकर्षण मिळणार आहे. केरळमध्ये होत असलेला हा प्रयोग देशातील इतर राज्यांसाठीही आदर्श ठरेल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. केरळच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेला कोची वॉटर मेट्रोचे पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी लोकार्पण केले, यावेळी ते बोलत होते.


कोची वॉटर मेट्रो ही केवळ देशातील पहिली जल मेट्रो नाही. तर ती आशियातील पहिली एकीकृत जल वाहतूक व्यवस्था आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला तिरुवनंतपुरम सेंट्रल स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला. त्याचबरोबर केरळमधील ३ हजार २00 कोटींहून अधिक विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद््घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.


केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे बेटवासीयांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होईल. वाहतूक व्यवस्था अक्षय ऊर्जा स्त्रोत वापरत असल्याने ती टिकाऊ आहे. बोटीची रचना एका अनोख्या पद्धतीने केली गेली आहे. जी नगण्य लहरी क्रियाकलाप सुनिश्‍चित करते आणि एक्वा वनस्पती आणि जीवजंतूंना त्रास देत नाही. कोची वॉटर मेट्रोमुळे दरवर्षी ४४ हजार टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात ३४ हजार प्रवासी वॉटर मेट्रोने प्रवास करू शकतील, असेही ते म्हणाले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Metro-in-Kerala-will-be-used-by-other-states</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 21 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ... म्हणून मानले सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/mp-supriya-sule-thanked-chief-minister-shinde-n-dycm-fadnavis</link>
            <description>राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पुन्हा बहाल केली असून, ही अतिशय आनंदाची बाब आहे यामुळे सदर विद्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-04-21/image (13).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पुन्हा बहाल केली असून, ही अतिशय आनंदाची बाब आहे यामुळे सदर विद्यार्थ्यांचे शिक्षण आता पुन्हा व्यवस्थित होऊ शकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत व्यक्त केला आहे. 


(ट्विटर - https://twitter.com/supriya_sule/status/1649280351427268608?s=20)


अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ही योजना राबविण्यात येते. यामध्ये परदेशातील विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण फी, आरोग्य विमा व व्हिसा शुल्क मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. परंतु अनेकदा नवे वातावरण व अन्य काही कारणांमुळे मुलांना एटीकेटी मिळते. त्यानंतर त्यांची शिष्यवृत्ती थांबविली जाते.या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. त्यामुळे त्यांना तेथे मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता. 


खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत शिवाय सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/mp-supriya-sule-thanked-chief-minister-shinde-n-dycm-fadnavis</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 21 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुमताच्या आकंठ प्रेमात असलेल्या यश चोप्रांनी पामेला सोबत का केलं लग्न? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Why-did-Yash-Chopra-marry-Pamela</link>
            <description>बॉलीवुड मधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा(Pamela Chopra )यांचं निधन झालं. पामेला यांना 15 दिवसांपूर्वी मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पामेला आणि यश यांच्या लग्नाचा किस्सा फार वेगळाच आहे. मुमताजच्या आकंठ प्रेमात असलेल्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-21/IMAGE_1681989649.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलीवुड मधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा(Pamela Chopra )यांचं निधन झालं. पामेला यांना 15 दिवसांपूर्वी मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पामेला आणि यश यांच्या लग्नाचा किस्सा फार वेगळाच आहे. मुमताजच्या आकंठ प्रेमात असलेल्या यश चोप्रांनी पामेला सोबत का केलं लग्न? जाणुन घेऊया.. यश चोप्रा आणि मुमताजचे किस्से आजही बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. यश आणि मुमताज दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि लग्नही करणार होते, परंतु मुमताजच्या कुटुंबीयांनी यशचे नाते नाकारले! त्यामुळे यश चोप्रा प्रचंड दु:खात बुडाले. यश आणि पामेला यांची पहिली भेट दिल्लीतील स्टार क्रिकेट शोमध्ये झाली होती. यश आणि पामेला या दोघांमध्ये थोडंसं अंतर होतं. यश त्याच्या चुलत भावाला भेटण्यासाठी अनेक वेळा गेला, पण पामेला सोबत मात्र ते भेटले नाहीत किंवा बोलले नाहीत.

पुढे पामेला यांची पहिली भेट यशजींच्या भाचीच्या लग्नाच्या संगीत सोहळ्यात झाली. तिथे यशने पामेला यांच्या गाण्याचे कौतुकही केले.यानंतर कुटुंबातील कॉमन फ्रेंडच्या आईच्या माध्यमातून लग्नाची चर्चा सुरू झाली. पामेला यांनी असेही सांगितले की, ती अशा कुटुंबातून आली होती जिथे खूप शिस्त होती, पण यशची पत्नी झाल्यानंतर तिला फिल्मी दुनियेची ओळख झाली,जिथे कलाकार सकाळी लवकर घरी यायचे आणि तर रात्री चित्रपट, गाणी, संगीत या सर्वांवर चर्चा चालू असायची. हळूहळू पामेला यांनाही या जगाची सवय झाली. यश आणि पामेला यांनी सुखी संसार केला. यशजींचा सिनेमांचा चढउतार काळ या पामेला यांनी पाहिलाय. या सर्व काळात पामेला पत्नी म्हणून यश चोप्रांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत.आज यश - पामेला दोघेही या जगात नाहीत. त्यांच्या मागे त्यांचं कुटुंब या दोघांचे संस्कार आणि वारसा जपतील यात शंका नाही.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Why-did-Yash-Chopra-marry-Pamela</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 20 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नवी दिल्लीत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेचे उद्घाटन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Inauguration-of-World-Buddhist-Conference-held-in-New-Delhi</link>
            <description>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत हॉटेल अशोका इथे आजपासून सुरु झालेल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी, पंतप्रधानांनी इथे आयोजित फोटो प्रदर्शन पहिले आणि बुद्धांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण केली. तसेच यावेळी उपस्थित एकोणीस मान्यवर बौद्ध भिक्खूना त्यांचा पोशाख चीवर भेट दिला.
यावेळी सर्वप्रथम पंतप्रधानांनी या परिषदेसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. भारताची ‘अतिथी देवो भव’ ही संस्कती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आमच्या देशात येणारे सगळे लोक देवासमान आहेत, अशी या बुद्धाच्या भूमीची परंपरा आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-20/PTI04_20_2023_000031B.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत हॉटेल अशोका इथे आजपासून सुरु झालेल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी, पंतप्रधानांनी इथे आयोजित फोटो प्रदर्शन पहिले आणि बुद्धांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण केली. तसेच यावेळी उपस्थित एकोणीस मान्यवर बौद्ध भिक्खूना त्यांचा पोशाख चीवर भेट दिला.
यावेळी सर्वप्रथम पंतप्रधानांनी या परिषदेसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. भारताची ‘अतिथी देवो भव’ ही संस्कती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आमच्या देशात येणारे सगळे लोक देवासमान आहेत, अशी या बुद्धाच्या भूमीची परंपरा आहे. आज जेव्हा गौतम बुद्धांची शिकवण आणि त्यांच्या आदर्शानुसार आयुष्य व्यतीत करणाऱ्या अनेक व्यक्ती इथे एकत्र आल्यामुळे, साक्षात बुद्धांच्याच अस्तित्वाचा अनुभव येतो आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  “बुद्ध हे एक व्यक्तिमत्व नाहीत, ते एक भावना आहेत” .बुद्ध हे असे चैतन्य आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन होते, बुद्ध हा एक विचार आहे जो परिवर्तन घडवून आणतो आणि गौतम बुद्ध हा विवेक आहे जो प्रकट करण्याच्या पलीकडचा आहे. “हा बुद्ध विवेक हा शाश्वत  आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. या ठिकाणी विविध क्षेत्रातले इतके लोक उपस्थित आहे, याचा अर्थ असा आहे की बुद्धाच्या विचारांचा प्रचंड प्रसार झाला आहे, जो संपूर्ण मानवतेला एका धाग्यात बांधून ठेवतो. जगाच्या कल्याणासाठी बुद्धाच्या कोट्यवधी अनुयायांची एकत्रित इच्छाशक्ती आणि निश्चय अतिशय महत्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रसंगाचे महत्व सांगताना पंतप्रधान म्हणाले, की ही पहिली जागतिक बौद्ध परिषद या दिशेने काम करण्यासाठी सर्व देशांना एक मंच उपलब्ध करून देईल.  हा भव्य सोहळा आयोजित केल्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि अंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाचे आभार मानले.
पंतप्रधानांनी बौद्ध धर्माशी असलेला आपला संबध अधोरेखित केला कारण वडनगर हे त्यांचे मूळ गाव एक महत्वाचे बौद्ध केंद्र आहे, युआन त्सांगने देखील वडनगरला भेट दिली होती. बौद्ध संस्कृतीशी असलेलं नातं समजावून सांगण्यासाठी त्यांनी सारनाथच्या संदर्भात काशीचा देखील उल्लेख केला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत काळ साजरा करत असताना जागतिक बौद्ध परिषद  हात आहे, याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की भारताने भविष्यासाठी मोठी उद्दिष्टे निश्चित केली असून जागतिक हितासाठी नवीन संकल्प केले आहेत. भारताने अलीकडच्या काळात विविध क्षेत्रांमध्ये प्राप्त केलेल्या अद्वितीय यशाची प्रेरणा स्वतः भगवान बुद्ध यांच्याकडून मिळालेली आहे, यावर त्यांनी भर दिला.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Inauguration-of-World-Buddhist-Conference-held-in-New-Delhi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 20 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत नागपूर महापालिकेला  १५ कोटीचा  पुरस्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/15-crore-award-to-Nagpur-Municipal-Corporation-in-city-beautification-and-cleanliness-competition</link>
            <description>राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्याबाबत घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये नागपूर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्य नगर विकास दिनाच्या अनुषंगाने गुरूवारी (ता.२०) मुंबई येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्य शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत विजेते ठरलेल्या ना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-20/FsX9zv8WIAI1gzN.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्याबाबत घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये नागपूर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्य नगर विकास दिनाच्या अनुषंगाने गुरूवारी (ता.२०) मुंबई येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्य शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत विजेते ठरलेल्या नागपूर महानगरपालिकेला पुरस्कार स्वरूपात १५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
मुंबई येथील एनसीपीए सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी यांची विशेष उपस्थिती होती. 
शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये सुंदर जलाशय/पाणीसाठे, सुंदर हिरवे पट्टे/जागा, सुंदर पर्यटन/वारसा स्थळ, सुंदर बाजार/व्यावसायिक ठिकाण या चार बाबींवर मूल्यांकन करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळे, शहरातील तलाव, ऐतिहासिक स्थळे, वारसा स्थळे, शहरातील वृक्षआच्छादन असलेली स्थळे यासोबतच स्वच्छतेसंबंधी राबविण्यात येणारी प्रकल्प आदींची माहिती स्पर्धेद्वारे सादर केली. याशिवाय जी-२० शिखर परिषदेच्या अनुषंगाने शहरात करण्यात आलेले सौंदर्यीकरण व निर्माण करण्यात आलेल्या सौंदर्यस्थळांची देखील माहिती राज्य शासनाकडे सादर करण्यात आली.
शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये "अ" व" ब" वर्ग महानगरपालिका गटामध्ये नागपूर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर द्वितीय क्रमांक ठाणे महानगरपालिका व तृतीय क्रमांक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्राप्त केला आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस अनुक्रमे १५ कोटी, १० कोटी व ५ कोटी या प्रमाणे पारितोषिक देण्यात आले. मनपाच्या या यशाबद्दल आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी आनंद व्यक्त करीत संपूर्ण नागपूरकरांचे अभिनंदन केले आहे. 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/15-crore-award-to-Nagpur-Municipal-Corporation-in-city-beautification-and-cleanliness-competition</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 20 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजुरीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती, निकषही निश्चित ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/cabinet-sub-committee-for-approval-of-margin-money-loan-to-sugar-mills</link>
            <description>

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांचेकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भांडवलासाठी मार्जिन मनी लोन मंजूर करण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


आतापर्यंत प्राप्त प्रस्ताव तांत्रिक व वित्तीय तपासणीकरीता साखर आयुक्त यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय ही या घेण्यात आला. या प्रस्तावांना अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीच्या मर्यादेपर्यंतच मंजूरी देण्यात येईल.


खेळत्या भांडवलासाठी सहकारी साखर का</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-04-20/image (12).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांचेकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भांडवलासाठी मार्जिन मनी लोन मंजूर करण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


आतापर्यंत प्राप्त प्रस्ताव तांत्रिक व वित्तीय तपासणीकरीता साखर आयुक्त यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय ही या घेण्यात आला. या प्रस्तावांना अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीच्या मर्यादेपर्यंतच मंजूरी देण्यात येईल.


खेळत्या भांडवलासाठी सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजूर करण्यासंदर्भात प्रस्तावावर बैठकीत सर्वकष विचार करण्यात आला. चर्चेअंती याबाबत निकष ठरविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.


हे निर्णय पुढीलप्रमाणे, यापूर्वी ज्या सहकारी साखर कारखान्यांनी राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) कडून उभारणीसाठी कर्ज घेतले आहे व त्याची परतफेड केली नाही अशा कारखान्यांना खेळते भांडवली कर्जासाठी अपात्र ठरवावे. यापूर्वी ज्या सहकारी साखर कारखान्यांनी राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC)  मार्फत मार्जिन मनी / खेळते भांडवली कर्ज घेतले आहे व त्याची परतफेड केली नाही अशा कारखान्यांना देखील अपात्र ठरविण्यात यावे. जे सहकारी साखर कारखाने राज्य शासनामार्फत किंवा बँकेमार्फत खाजगी कंपन्यांकडून भाडेतत्वावर चालविले जात आहेत अशा कारखान्यांना राज्य शासनामार्फत कर्ज उभारणी करण्यासाठी मान्यता देऊ नये.


राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC)  ने थेट कर्जासाठी असमर्थता दर्शविल्यास अशा सहकारी साखर कारखान्यांचे प्रस्ताव राज्य शासनास प्राप्त होतात. या सर्व कारखान्यांना FACR (Fixed Asset Coverage Ratio) नुसार जी उपलब्ध कर्ज मर्यादा शिल्लक आहे त्या मर्यादेतच राज्य शासनाने राष्ट्रीय सहकार विकास निगमकडे शिफारस करावी व अशी शिफारस करतांना किमान २५० रुपये प्रति क्विंटल (साखर विक्रीवर) टॅगींगद्वारे वसुली देणे सक्तीचे राहिल अशी अट राहील.


हे कर्ज व त्यावरील संपूर्ण व्याजाच्या परतफेडीकरीता संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तीक आणि सामूहिकरित्या जबाबदार राहतील. याबाबत संबंधित संचालकांनी कर्ज वितरणापूर्वी बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील. कर्जाची थकबाकी निर्माण झाल्यास एक महिन्याचे आत कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे व शासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात यावे. कारखान्यावर साखर आयुक्तालयाने निर्माण केलेल्या कार्यकारी संचालकांच्या पॅनेलवरील कार्यकारी संचालक नेमणूक करणे बंधनकारक राहील. शासकीय येणे बाकीच्या परतफेडीसाठी २५ रुपये प्रति क्विंटल टॅगिंग करुन भरणा करणे बंधनकारक राहील.




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/cabinet-sub-committee-for-approval-of-margin-money-loan-to-sugar-mills</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 20 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ घरात पाहुणे आलेत,चिंता नको अशी करा त्यांच्यासाठी झटपट तांदळाची खीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Make-this-quick-food-recipe-tandalachi-kheer</link>
            <description>शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्या आहेत. त्यामुळे बच्चे कंपनी आपल्या मित्रांबरोबर खेळ खेळण्यात मश्गुल झाले आहेत. अशात जर ही बच्चे कंपनी घरी आली तर त्यांच्यासाठी पौष्टिक आणि चविष्ट अशी गोड डिश बनवून द्या. ती म्हणजे ‘तांदळाची खीर’


तांदळाची खीर हे देशातील लोकप्रिय मिष्टान्न आहे. तांदूळ, सुकामेवा आणि केसर घालून हा गोड</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-04-20/image (11).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्या आहेत. त्यामुळे बच्चे कंपनी आपल्या मित्रांबरोबर खेळ खेळण्यात मश्गुल झाले आहेत. अशात जर ही बच्चे कंपनी घरी आली तर त्यांच्यासाठी पौष्टिक आणि चविष्ट अशी गोड डिश बनवून द्या. ती म्हणजे ‘तांदळाची खीर’


तांदळाची खीर हे देशातील लोकप्रिय मिष्टान्न आहे. तांदूळ, सुकामेवा आणि केसर घालून हा गोड पदार्थ तयार केला जातो. चला तर जाऊन घेऊया त्याला लागणारे साहित्य आणि कृती.. 


साहित्य :
१ लिटर ्रकीम दूध, 
१00 ग्रॅम साखर,
१ वाटी तांदूळ, 
१ मोठा चमचा तूप,
१ छोटा चमचा जायफळ-वेलची पूड,
केशर,
काजू, बदामाचे काप.


कृती : 


एका बाउलमध्ये तांदूळ पाण्यात १० ते १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा. त्यानंतर ते थोडावेळ उपसून ठेवा. नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या. तांदूळ जाडसर स्वरुपात वाटायचे आहेत. एका पॅनमध्ये तूप घालून त्यावर वाटलेले जाडसर तांदूळ गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यात एक लिटर दूध ओता. दूध उकळल्यानंतर त्यात केसर मिक्स करा. दूध सतत ढवळत राहा. जेणे करून ते पॅनला चिकटणार नाही. पाच मिनिटांसाठी दूध उकळू द्या. केसर मिक्स करा. यानंतर भाजलेले तांदूळ दुधामध्ये मिक्स करा. पॅनमधील सामग्री ढवळत राहा. तांदूळ चांगल्या पद्धतीने शिजू द्यावे. दूध घट्ट झाल्यानंतर त्यात साखर मिक्स करा. आता खीरमध्ये काजू-बदाम आणि चवीनुसार जायफळ-वेलची पावडर मिक्स करा. दोन ते तीन मिनिटांसाठी खीर शिजू द्या. खीर तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. आपली चविष्ट अशी तांदळाची खीर तयार झाली आहे...





 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Make-this-quick-food-recipe-tandalachi-kheer</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 20 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रशासक काळात दुसऱ्यांदा नागपूर महापालिकेची ‘गतिमानतेत’ बाजी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-Municipal-Corporation-won-in-Mobility</link>
            <description>राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने 'राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा' राबविण्यात आली होती. राज्य शासनातर्फे या स्पर्धेच्या पुरस्काराची घोषणा बुधवारी (ता. १९) करण्यात आली. यात राज्यातील महानगरपालिका गटातून नागपूर महानगरपालिकेच्या GeoCivic मालमत्ता कर व्यवस्थापन प्रणालीसाठी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-20/nmc (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने 'राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा' राबविण्यात आली होती. राज्य शासनातर्फे या स्पर्धेच्या पुरस्काराची घोषणा बुधवारी (ता. १९) करण्यात आली. यात राज्यातील महानगरपालिका गटातून नागपूर महानगरपालिकेच्या GeoCivic मालमत्ता कर व्यवस्थापन प्रणालीसाठी अर्थात ‘एंड टू एंड जीओसिविक प्रॉपर्टी टॅक्स मॅनेजमेंट सिस्टिम’ (End-to-End Geo Civic Property Tax Management System) साठी प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.


विशेष म्हणजे, प्रशासक कार्यकाळात सलग दुसऱ्या वर्षी नागपूर महानगरपालिकेला ‘राजीव गांधी गतिमानता पुरस्कार’ जाहीर झालेला आहे. मागील वर्षी महापालिकेच्या टॅक्स मॉनिटरिंग प्रणालीसाठी दुसरा पुरस्कार प्राप्त झाला होता. यावर्षी मात्र कर प्रणालीतील सुसूत्रतेसाठी पहिला पुरस्कार जाहीर झालेला आहे. मुंबईत लवकरच होणा-या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल. प्रथम पुरस्कार स्वरूपात नागपूर महापालिकेला राज्य शासनाकडून रोख १० लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येणार आहेत.


राज्य शासनातर्फे 'राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा' अंतर्गत २०२२-२३ साठी राज्यातील विविध कार्यालये, विभाग, महापालिका यांच्याकडून सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम यांचे प्रस्ताव मागविण्यात आलेले होते. राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेतील राज्यस्तरीय निवड समितीमार्फत पात्र व अंतिम विजेते ठरलेल्या स्पर्धकांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये प्रशासकीय गतीमानता पुरस्कारासाठी महानगरपालिका गटात नागपूर महानगरपालिकेचे नाव जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेत नागपूर महानगरपालिकेतर्फे 'लोकाभिमुखता (Public Oriented)' कार्यक्षेत्रात नागपूर महानगरपालिका मालमत्ता कर निर्धारण ते मालमत्ता कर वसुली पर्यंत कार्यप्रणालीच्या माध्यमातून भाग घेण्यात आलेला होता.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-Municipal-Corporation-won-in-Mobility</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 19 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आशा भोसले यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Lata-Dinanath-Mangeshkar-Award-to-Asha-Bhosle</link>
            <description>यावर्षीच्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदा या पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ गायिका आशा भोसले ठरल्या आहेत. दरम्यान, विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कारांचा वितरण सोहळा २</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-19/Asha-Bhosle-and-Lata-Mangeshkar.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[यावर्षीच्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदा या पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ गायिका आशा भोसले ठरल्या आहेत. दरम्यान, विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कारांचा वितरण सोहळा २४ एप्रिल रोजी पार पडणार आहे.
दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये या पुरस्काराविषयी माहिती देण्यात आली आहे. मंगेशकर कुटुंब गेल्या ३३ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. दरम्यान मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. यंदाचा प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा २४ एप्रिल २0२३ रोजी पार पडणार आहे. मुंबईतील सायन याठिकाणी असणा?्या श्री षण्मुखानंद हॉल इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २४ एप्रिल रोजी मास्टर दीनानाथजींच्या स्मृतिदिनी हा सोहळा होईल.
दरम्यान गेल्या वर्षीपासून, मंगेशकर कुटुंबीय आणि ट्रस्टकडून भारतर% लता दीदींच्या स्मरणार्थ ह्यलता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिला जातो. तो. हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच अशा व्यक्तीला दिला जातो ज्याने आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Lata-Dinanath-Mangeshkar-Award-to-Asha-Bhosle</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 19 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'एआय' तंत्रज्ञानामुळे नोकर्‍यांवर गदा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Jobs-Are-At-Risk-Due-To-AI</link>
            <description>गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) संदर्भात मोठा इशारा दिला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रत्येक कंपनीतील प्रत्येक उत्पादनावर प्रभाव पडणार आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे लेखन, कॉर्मस इंजनिअर यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रावर प्रामुख्याने प्रभाव पडणार आहे. त्यामुळे समाजाने सध्या नव्याने उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञानासाठी सज्ज असले पाहिजे, असे पिचाई यां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-04-19/0x0.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) संदर्भात मोठा इशारा दिला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रत्येक कंपनीतील प्रत्येक उत्पादनावर प्रभाव पडणार आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे लेखन, कॉर्मस इंजनिअर यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रावर प्रामुख्याने प्रभाव पडणार आहे. त्यामुळे समाजाने सध्या नव्याने उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञानासाठी सज्ज असले पाहिजे, असे पिचाई यांनी म्हटले आहे. पिचाई यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यावेळी ते म्हणाले, आर्टिफिशिअल इंटेलजन्समुळे मोठय़ा प्रमाणावर कामगार कपात होईल. लेखक, अकाऊंटंट, आर्किटेक्ट आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर अशा विविध क्षेत्रांवर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा प्रभाव पडेल. हे तंत्रज्ञान संबंधित क्षेत्रातील नोकर्‍यांवर व्यत्यय आणू शकते.


पुढील १0 वर्षांचा विचार केलात तर तुमच्यासोबत एक एआय तुमचा साथीदार असेल. समजा तुम्ही सकाळी ऑफिसला आलात आणि तुमच्याकडे शंभर गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला करायच्या आहेत. यामधील अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला पहिल्या करणे गरजेचे आहे हे देखील एआय तुम्हाला सांगेल, असेही पिचाई यांनी या वेळी स्पष्ट केले.


आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संदर्भात पसरवलेली चुकीची आणि खोट्या माहिती आणि बातम्यांमुळे होणारे संभाव्य नुकसान देखील सुंदर पिचाई यांनी हायलाइट केले आहेत. आगामी काळात ही मोठी समस्या बनेल, अशी देखील शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पिचाई यांनी गेल्या महिन्यात गुगल कर्मचार्‍यांना कंपनीच्या स्वत:च्या एआय बॉट बार्डशी संबंधित जोखमींबद्दल चेतावणी दिली होती. एआयतंत्रज्ञानावर गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. इलॉन मस्क, स्टीव्ह वोज्नियाक आणि अनेक संशोधकांनीही ते थांबविण्यात यावे, अशी विनंती केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Jobs-Are-At-Risk-Due-To-AI</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 19 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शुद्धीपत्रकातही पदव्युत्तर अपात्रच ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Post-graduate-is-also-ineligible-in-the-correction-sheet</link>
            <description>नागपूर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढलेल्या माहिती व जनसंपर्क विभागांतील विविध पदांची भरती प्रक्रिया पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी मन:स्ताप ठरत आहे. पदव्युत्तर पदवी अर्थात मास्टर्सची अर्ज स्वीकृती होत नसताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शुद्धीपत्रक काढून त्याचे स्पष्टीकरण जारी केले. मात्र आयोगाच्या शुद्धीपत्रकामध्येही पदव्युत्तर पदवी अर्थात मास्टर्सना अर्ज भरण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. एमपीएससीच्या या विवेकशून्य निर्णयामुळे पात्रता असूनही केवळ आयोगाच्या गलथानपणामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी प्रश्न निर्माण होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील या प्रकरणावर ट्वीट करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सारासार विवेकाने विचार न करता निर्णय घेतला असल्याचे नमूद करीत पदभरतीतील शैक्षणिक पात्रतेतील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे.
याशिवाय देशपातळीवर पत्रकारांसाठी काम करणारी संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ देखील या प्रश्नावर दखल घेतली आहे. संघटनेचे महराष्ट्र राज्याचे कार्यवाह आनंद आंबेकर यांनी संपूर्ण विषयाच्या अनुषंगाने सविस्तर निवेदन संघटनेचे राष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-04-19/mpsc-logo_202301950678.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढलेल्या माहिती व जनसंपर्क विभागांतील विविध पदांची भरती प्रक्रिया पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी मन:स्ताप ठरत आहे. पदव्युत्तर पदवी अर्थात मास्टर्सची अर्ज स्वीकृती होत नसताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शुद्धीपत्रक काढून त्याचे स्पष्टीकरण जारी केले. मात्र आयोगाच्या शुद्धीपत्रकामध्येही पदव्युत्तर पदवी अर्थात मास्टर्सना अर्ज भरण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. एमपीएससीच्या या विवेकशून्य निर्णयामुळे पात्रता असूनही केवळ आयोगाच्या गलथानपणामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी प्रश्न निर्माण होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील या प्रकरणावर ट्वीट करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सारासार विवेकाने विचार न करता निर्णय घेतला असल्याचे नमूद करीत पदभरतीतील शैक्षणिक पात्रतेतील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे.
याशिवाय देशपातळीवर पत्रकारांसाठी काम करणारी संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ देखील या प्रश्नावर दखल घेतली आहे. संघटनेचे महराष्ट्र राज्याचे कार्यवाह आनंद आंबेकर यांनी संपूर्ण विषयाच्या अनुषंगाने सविस्तर निवेदन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांना दिले. राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांशी या विषयावर चर्चा करून संपूर्ण विषयावर तातडीने कार्यवाही करून कुणीही पात्र विद्यार्थी पदभरती प्रक्रियेपासून वंचित राहू नये याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये गट-अ वरीष्ठ, गट-अ कनिष्ठ आणि गट-ब अशा श्रेणीचे हे ४२ पदांच्या भरतीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे काढण्यात आली होती. विशेष म्हणजे उपरोक्त सर्व ४२ पदांसाठी सारखीच शैक्षणिक आणि अनुभवाची पात्रता ठेवण्यात आली होती. शैक्षणिक पात्रतेच्या निकषात पत्रकारितेमध्ये पदवी किंवा पदविका ही अट ठेवण्यात आली. सदर बाब निदर्शनास येताच यासंदर्भात राज्यभरातील विद्यार्थ्यांनी विविध माध्यमातून आयोगापर्यंत मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. यानंतर १० एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संकेतस्थळावर शुद्धीपत्रक जारी करून त्यामध्ये १६ प्रकारच्या शैक्षणिक अर्हता ग्राह्य समज्याण येत असल्याचे नमूद केले. महत्वाचे म्हणजे, शुद्धीपत्रकानुसार नमूद १६ ग्राह्य शैक्षणिक अर्हता ह्या पदवी स्वरूपातील आहेत. अर्ज सादर करताना पदवीपेक्षा मोठी शैक्षणिक अर्हता पदव्युत्तर पदवी अर्थात मास्टर्स ला ‘यू आर नॉट इलिजिबल फॉर धिस पोस्ट’ असाच शेरा दिला जात आहे. आयोगानुसार २५ एप्रिल ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र पदवीपेक्षा जास्त शिक्षण घेणेच अपात्र ठरविणारे आयोग अपात्रांचे अर्ज सादर होउ शकेल अशी विवेकवादी भूमिका घेईल का, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.
अनेक विद्यापीठांमध्ये पत्रकारितेचे पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी असे कोर्सेस चालविले जात आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीमध्ये वरील सर्व कोर्सेस एकमेकांना पर्याय म्हणून दर्शविण्यात येतात. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगानुसार पदवी आणि पदविका हिच शैक्षणिक पात्रता महत्वाची असून यापेक्षा मोठी शैक्षणिक पात्रता आयोगाला मान्य नसल्याचे दिसून येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या जाचक नियमावलीमुळे पत्रकारितेचे शिक्षण घेउन अनेक प्रसार माध्यम संस्थांमध्ये कार्य करून पात्रता मिळविलेले पत्रकार अपात्र ठरले आहेत. एकीकडे वर्ग १ आणि २ च्या पदांसाठी जाहिरात काढायची आणि त्यासाठी पदवी आणि पदविका अर्थात डिप्लोमा ग्राह्य धरायचा पण पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना अपात्र ठरवायचे. हा नवा शोध महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लावल्याने संपूर्ण पदभरतीच्या पारदर्शतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
विद्यापीठांमधून मार्स्टसच्या पदव्याच बंद करा
दोन वर्ष पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी अभ्यास करायचा आणि पुढे जाउन कळते की या पदवीला अर्थच नाही तर मग अशा पदव्युत्तर पदव्या महाराष्ट्रातील विद्यापीठातून बंद कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. मागील वेळी पदभरतीमध्ये येणारी अडचण लक्षात घेता संतप्त विद्यार्थ्यांनी ‘आमच्या पदव्याच परत घ्या’ अशी भूमिका मांडली होती. वारंवार चूक लक्षात आणून देउनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पुन्हा तिच चूक केली जात असेल व विद्यार्थ्यांना असेच अपात्र ठरविले जाणार असेल तर विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून महाराष्ट्रातील विद्यापीठांतून मास्टर्सच्या पदव्या बंद करून विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याबाबत पुढाकार घेण्याची मागणी केली जाईल. तसेच मा. राज्यपालांकडे अपात्र ठरविल्या जात असलेल्या पदव्याही परत करू, असे वंचित विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Post-graduate-is-also-ineligible-in-the-correction-sheet</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 19 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समृद्धी महामार्ग ठरतोय मरणमार्ग… भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचा मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Samruddhi-Mahamarga-Death-News-2023</link>
            <description>नागपूर ते शिर्डी पर्यंत तयार झालेला समृद्धी महामार्ग हा मरणमार्ग ठरत आहे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले तेव्हापासून या महामार्गावर अनेक अपघात सातत्याने होत आहेत. मंगळवारी या महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचं निधन झालं. माजी क्रिकेटपटू प्रविण हिंगणीकर यांच्या पत्नी सुवर्णा यांचा या अप</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-19/Wife-killed,-ex-Vid-Ranji-captain_202304190830228637_H@@IGHT_300_W@@IDTH_500.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर ते शिर्डी पर्यंत तयार झालेला समृद्धी महामार्ग हा मरणमार्ग ठरत आहे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले तेव्हापासून या महामार्गावर अनेक अपघात सातत्याने होत आहेत. मंगळवारी या महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचं निधन झालं. माजी क्रिकेटपटू प्रविण हिंगणीकर यांच्या पत्नी सुवर्णा यांचा या अपघातात मृत्यू झाला. बुलडाण्यातील मेहकर जवळच्या लासुरा फाट्याजवळ क्रेटा गाडी उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन धडकली. या अपघातात हिंगणीकर यांच्या पत्नीचं निधन झालं तर एक जण जखमी झाला आहे. जखमीला मेहकरमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्रविण हिंगणीकर आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा पुण्याहून नागपूरला जात होते. कार चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. प्रविण हिंगणीकर हे विदर्भाच्या रणजी टीमचे कर्णधार होते. यानंतर त्यांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशनसाठी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या.

यानंतर 2018 साली हिंगणीकर यांची बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पिच क्युरेटर म्हणून नियुक्ती केली होती. रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भाकडून खेळताना प्रविण हिंगणीकर कर्णधारासोबतच ऑलराऊंडर आणि विकेट कीपर म्हणूनही मैदानात उतरले. प्रविण हिंगणीकर यांनी 52 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 29.52 च्या सरासरीने 2,805 रन केल्या, यामध्ये 3 शतकं आणि 16 अर्धशतकांचा समावेश होता. याशिवाय त्यांनी 47 विकेटही घेतल्या. 25 रनवर 5 विकेट ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Samruddhi-Mahamarga-Death-News-2023</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 19 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चीन पाकची मैत्री तुटण्याच्या उंबरठ्यावर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/China-Pak-friendship-on-the-brink-of-collapse</link>
            <description>चीन आणि पाकिस्तान गेल्या अनेक वर्षापासूनचे मित्र देश आहेत. या दोन्ही देशांची मैत्री संपूर्ण जगाने पाहिली आहे, चीनने अनेकवेळा पाकिस्तानला मदतीचा हात दिला आहे. पण, आता पाकिस्तानच्या एका चुकीमुळे या दोन्ही देशातील मैत्री तुटणार आहे. कराची पोलिसांनी चीनच्या नागरिकांचे व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये चीनच्या नागरिकांवर हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यामुळे आता कराची पोलिसांनी चीनी नागरिकांचे व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


पाकिस्तान सध्या म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-04-19/thediplomat-china-pakistan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चीन आणि पाकिस्तान गेल्या अनेक वर्षापासूनचे मित्र देश आहेत. या दोन्ही देशांची मैत्री संपूर्ण जगाने पाहिली आहे, चीनने अनेकवेळा पाकिस्तानला मदतीचा हात दिला आहे. पण, आता पाकिस्तानच्या एका चुकीमुळे या दोन्ही देशातील मैत्री तुटणार आहे. कराची पोलिसांनी चीनच्या नागरिकांचे व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये चीनच्या नागरिकांवर हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यामुळे आता कराची पोलिसांनी चीनी नागरिकांचे व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसापासून चीनच्या नागरिकांवर कराचीमध्ये हल्ले वाढले. चीनी नागरिकांच्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरू होती. गेल्या काही दिवसापासून सुरक्षेचा इशारा देऊनही चीनी व्यवसायिकांनी सुरेक्षेच्या प्रोटोकॉल लागू करण्यास अयशस्वी ठरले आहेत. यामुळे त्यांचे व्यवसाय सील करण्यात आले आहेत.


चायनीज रेस्टॉरंट, सुपरमार्केट आणि सागरी उत्पादनांच्या कंपनीसह अनेक व्यवसाय स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी 'सिंध सिक्युरिटी ऑफ व्हलनरेबल एस्टॅब्लिशमेंट्स अॅक्ट' मध्ये दिलेल्या मानक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न केल्यामुळे बंद केले आहेत. कराचीतील चिनी व्यवसायांना पुरेसे संरक्षण देण्यात अपयशी ठरल्याबद्दल स्थानिक आणि केंद्र सरकार दोघांसाठी ही लाजिरवाणी घटना आहे. कराची ही पाकिस्तानची व्यापारी राजधानी आहे.


पाकिस्तानचे हे पाऊल त्यांचा मित्र चीनला चिथावू शकतो. पाकिस्तानचे चीनशी सामरिक संबंध आहेत. पाकिस्तानमधील चिनी दूतावासाने सांगितले की, त्यांनी पाकिस्तानमधील "खराब होत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे" चिनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे, काही दिवसांनंतर, चीनने इस्लामाबादमधील आपल्या दूतावासाचा कॉन्सुलर विभाग "तात्पुरता" बंद केला.


पाकिस्तान सध्या मोठ्या संकटाच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं संयुक्त राष्ट्राकडून सांगण्यात आले आहे. २०१५ ते २०२० या कालावधीत देशावरील बाह्य कर्ज जवळपास दुप्पट झालं आहे. या कर्जामुळे २०२२ मध्ये आर्थिक संकट अधिक गडद झालं आहे. ९ मार्च रोजी स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या अहवालात म्हटलंय की जानेवारी २०२२ मध्ये देशावर ४२.४९ ट्रिलियन रुपयांचं कर्ज होतं आणि त्यात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/China-Pak-friendship-on-the-brink-of-collapse</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 19 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रात असा राबविल्या जाणार 'नव भारत साक्षरता कार्यक्रम’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/navbharat-literacy-program-to-be-implemented-in-maharashtra</link>
            <description>राज्यात ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमा’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभाग आणि स्वयंसेवकाचे सहकार्य घ्यावे. त्याचप्रमाणे निरक्षरांना साक्षर करण्याबरोबरच त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणही द्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.


केंद्र शासन पुरस्कृत ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ हा २०२३ ते २०२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाच्या सदस्यांसमवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, माहिती महासंचालक जयश्री भोज, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी, शालेय शिक्षण संचालक (योजना) महेश पालकर, शालेय शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी, संचालक (माध्यमिक) कृष्णकुमार पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मंत्री केसरकर यांनी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-04-19/image (10).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यात ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमा’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभाग आणि स्वयंसेवकाचे सहकार्य घ्यावे. त्याचप्रमाणे निरक्षरांना साक्षर करण्याबरोबरच त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणही द्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.


केंद्र शासन पुरस्कृत ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ हा २०२३ ते २०२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाच्या सदस्यांसमवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, माहिती महासंचालक जयश्री भोज, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी, शालेय शिक्षण संचालक (योजना) महेश पालकर, शालेय शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी, संचालक (माध्यमिक) कृष्णकुमार पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मंत्री केसरकर यांनी या योजनेची राज्यभरात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित विभागांच्या जबाबदारीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, महिला व बालविकास, आरोग्य, ग्रामविकास आदी विभागांतर्गत विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग घ्यावा. हा कार्यक्रम केवळ शिक्षणापुरता मर्यादित न राहता लाभार्थींना साक्षर झाल्यानंतर व्यावसायिक शिक्षण देण्यात यावे. यासाठी कौशल्य विकास विभागाचे सहकार्य घ्यावे. निरक्षरांना साक्षर करणे हा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याने यात सक्रिय सहभाग घेण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करावे. शिक्षकांसाठी जिल्हा आणि राज्य स्तरावर स्पर्धा आयोजित करावी. गावपातळीवर मदत होण्यासाठी कंपन्यांच्या सीएसआर निधीचे सहकार्य घ्यावे. यापूर्वी अशा मोहिमेमध्ये सहभाग घेतलेल्यांचे अनुभव विचारात घ्यावेत. उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना श्रेणी अथवा प्रमाणपत्र द्यावे, असेही त्यांनी सुचविले.


विद्यार्थ्यांना समाजाशी जोडले जाणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून साक्षरतेचे काम द्यावे, असे प्रधान सचिव श्री. रस्तोगी यांनी सुचविले. तर, महाविद्यालयांनी गाव दत्तक घेतले, तर ही योजना प्रभावीपणे राबविता येईल, असे माहिती महासंचालक श्रीमती भोज यांनी सांगितले.


शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी नव भारत साक्षता कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. या योजनेसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येईल, तसेच निरक्षरांचे सर्वेक्षण करून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सर्व प्रक्रिया पार पाडल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे स्वरुप


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील शिफारशींनुसार व संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार २०३० पर्यंत सर्व तरूण आणि प्रौढ, पुरूष आणि स्त्रिया अशा सर्वांनी १०० टक्के साक्षरता आणि संख्याज्ञान संपादन करणे हा योजनेचा मूळ हेतू आहे. राज्यात शिक्षण संचालनालय (योजना) तसेच महाराष्ट्र राज्य नव भारत साक्षरता परिषदेमार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.


या कार्यक्रमाअंतर्गत १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील शिकाऊ व्यक्तींमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण आदी महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे कला, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, क्रीडा, मनोरंजन तसेच स्थानिकांना स्वारस्य असलेल्या विषयांचे निरंतर शिक्षण देण्यात येणार आहे.


या योजनेमध्ये ‘प्रौढ शिक्षण’ ऐवजी ‘सर्वांसाठी शिक्षण’ ही संज्ञा वापरली जाणार आहे. याच्या अंमलबजावणीसाठी शाळा हे एकक असणार आहे. यासाठी लाभार्थी आणि स्वयंसेवी शिक्षक यांचे सर्वेक्षण शाळांकडून केले जाईल. शासकीय/ अनुदानित/ खाजगी शाळांमधील शिक्षकांव्यतिरिक्त शिक्षक पदाचे शिक्षण घेणारे/ उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी, पंचायत राज संस्था, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या तसेच एनवायकेएस, एनएसएस, एनसीसी यांचा देखील स्वयंसेवक म्हणून सहभाग असेल. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये, व्यावसायिक कौशल्य विकास, मूलभूत शिक्षण आणि निरंतर शिक्षण हे या योजनेचे पाच घटक आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या निधीसाठी केंद्राचा हिस्सा ६० आणि राज्याचा हिस्सा ४० टक्के असणार आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/navbharat-literacy-program-to-be-implemented-in-maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नक्की वाचा: 'या' दिवशी दिसेल अतिशय दुर्लभ असा 'हाइब्रिड सूर्य ग्रहण' ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/The-first-hybrid-solar-eclipse-20-April-2023</link>
            <description>यंदाचे पहिले आणि अतिशय दुर्लभ असे  'हाइब्रिड सूर्य ग्रहण २0 एप्रिल २0२३ रोजी दिसणार आहे. भारताच्या दक्षिण पॅसिफिक महासागरातून हे सूर्यग्रहण दिसेल. युट्यूब, टीवी चॅनेल्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून पाहता येणार आहे. कंकणाकृती ग्रहणाला तिथूनच सुरुवात होईल. पुढे पाश्‍चिम आस्ट्रेलियाच्या एक्समाउथ या ठिकाणी,पापुआंगिनी ,इंडोनेशियाची दक्षिण बेटे येथून मात्र खग्रास ग्रहण दिसेल. उर्वरित इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपीन्स ह्या पूर्व आशियातून हे ग्रहण खंडग्रास दिसेल. ग्रहणाच्या सुरवातीला आणि शेवटी हे ग्रहण कंकणाकृती दिसेल. मध्य काळात हे ग्रहण खग्रास दिसेल, एकाच वेळेस कंकणाकृती आणि खग्रास ग्रहण दिसत असल्यामुळे ह्याला हायब्रीड सूर्यग्रहण असे म्हणतात. दर दशकातून ए</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-04-18/hybrid-solar-eclipse.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[यंदाचे पहिले आणि अतिशय दुर्लभ असे  'हाइब्रिड सूर्य ग्रहण २0 एप्रिल २0२३ रोजी दिसणार आहे. भारताच्या दक्षिण पॅसिफिक महासागरातून हे सूर्यग्रहण दिसेल. युट्यूब, टीवी चॅनेल्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून पाहता येणार आहे. कंकणाकृती ग्रहणाला तिथूनच सुरुवात होईल. पुढे पाश्‍चिम आस्ट्रेलियाच्या एक्समाउथ या ठिकाणी,पापुआंगिनी ,इंडोनेशियाची दक्षिण बेटे येथून मात्र खग्रास ग्रहण दिसेल. उर्वरित इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपीन्स ह्या पूर्व आशियातून हे ग्रहण खंडग्रास दिसेल. ग्रहणाच्या सुरवातीला आणि शेवटी हे ग्रहण कंकणाकृती दिसेल. मध्य काळात हे ग्रहण खग्रास दिसेल, एकाच वेळेस कंकणाकृती आणि खग्रास ग्रहण दिसत असल्यामुळे ह्याला हायब्रीड सूर्यग्रहण असे म्हणतात. दर दशकातून एखाद्या वेळेसच असे दुर्मीळ हायब्रीड सूर्य ग्रहण होत असते आणि शतकात ही शक्यता केवळ तीन टक्के असते.
हे ग्रहण भारतीय वेळेनुसार 0७.0४.२६ वाजता सकाळी सुरु होईल. खग्रास स्थिती 0९.४६.५३ वाजता तर १२.२९.२२ वा ग्रहण समाप्ती होईल. संपूर्ण ग्रहणात खग्रास स्थिती १.१६ मिनिटे असेल, खंडग्रास स्थिती ३ तास असेल तर संपूर्ण ग्रहण ५ तास २४ मिनिताचे असेल. हे सूर्यग्रहण अश्‍विनी नक्षत्रात आणि मेष राषीत घडणार आहे. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जेव्हा एका रेषेत येतात तेव्हा चंद्र आणि सूर्य ग्रहणे घडत असतात. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्य ग्रहण आणि जेव्हा सूर्य आणि चंद्र यांचे मध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण होते. सूर्य आणि पृथ्वी याच्या मधून चंद्र भ्रमण करताना ५ डिग्रीच्या कोनाने फिरतो त्यामुळे चंद्र- सूर्य ग्रहणे नियमित होत नाही. केवळ चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या एका रेषेत येतो त्याच वेळेस ग्रहणे होत असतात. सूर्य ग्रहणाचे साधारणता खंडग्रास, खग्रास आणि कंकणाकृती असे ३ प्रकार मानले जातात,परंतु क्वचित घडणारे हायब्रीड सुर्य ग्रहण हा सुद्धा ४ था प्रकार मानला जातो. खंडग्रास ग्रहणात चंद्र हा सूर्याच्या बिंबाला पूर्णपणे झाकत नाही. खग्रास ग्रहणात मात्र चंद्रामुळे सूर्याचे बिंब पूर्णपणे झाकल्या जाते. कंकणाकृती सूर्य ग्रहनावेळी चंद्राचे पृथ्वी पासूनचे अंतर थोडे जास्त असते त्यामुळे सूर्य बिंब पूर्णपणे झाकल्या जात नाही. ह्या स्थितीत सूर्याचे बाह्य बिंब हे कंकणाकृती दिसते.
'हाइब्रिड सूर्य ग्रहण ही एक दुर्मिळ अवकाशीय घटना आहे. एखाद्या दशकात आखादे वेळी घडणारी ही घटना असते. पृथ्वीच्या गोल आकारामुळे आणि पृथ्वी वरील कमी अधिक उंची / अंतरामुळे एकाच दिवशी कुठे कंकणाकृती तर कुठे खग्रास सूर्यग्रहण पाहावयास मिळते .बहुदा जिथे सूर्य ग्रहण सुर्योदयावेळी आणि समुद्रातून दिसते तेव्हा ही शक्यता असते. समुद्र आणि जमीन ह्यातील उंची मुळे सुद्धा हायब्रीड सूर्यग्रहण दिसते.२0 एप्रिल रोजी होणारे सूर्य ग्रहण सकाळी होत आहे ,त्यामुळे सुरवातीला आणि शेवटी कंकणाकृती सूर्य ग्रहण दिसेल तर सूर्य जेव्हा वर येईल तिथून ते खग्रास ग्रहण दिसेल.विशेष म्हणजे २0 एप्रिल चे कंकणाकृती सूर्य ग्रहण पॅसिफिक महासागरातून दिसेल तर खग्रास ग्रहण ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया येथून दिसेल.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/The-first-hybrid-solar-eclipse-20-April-2023</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रणवीर सिंग झळकणार संजय भन्साळींच्या 'बैजू बावरा'मध्ये ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Ranveer-Singh-will-be-seen-in-Sanjay-Bhansalis-Baiju-Bawra</link>
            <description>रणवीर सिंग हा भारतीय चित्रपट विश्‍वातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. पद्मावत, बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला, सिम्बा यासारख्या कित्येक चित्रपटात आपल्या लाजवाब अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची छाप सोडली आहे. रणवीर सिंग आता लवकरच भन्साळी यांच्या एका बड्या प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याची चर्चा होत </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-18/ranveer-slb_2019-10-30-3-53-35_thumbnail.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[रणवीर सिंग हा भारतीय चित्रपट विश्‍वातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. पद्मावत, बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला, सिम्बा यासारख्या कित्येक चित्रपटात आपल्या लाजवाब अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची छाप सोडली आहे. रणवीर सिंग आता लवकरच भन्साळी यांच्या एका बड्या प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याची चर्चा होत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या बैजू बावरा या प्रोजेक्टमधून रणवीर सिंग पुन्हा पुनरागमन करणार असल्याचे म्हटले जात आहे.

रणवीर सिंगचे गेल्या काही दिवसातील सर्कस, जयेशभाई जोरदार हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाहीत. याबरोबरच यशराज फिल्म आणि आदित्य चोप्रा यांनीसुद्धा रणवीरबरोबर चित्रपट न करायचा निर्णय घेतल्याची चर्चा होत आहे. सूत्रांनी सांगितले की, राजेश खन्ना यांनी सलग नऊ फ्लॉप चित्रपट दिले होते पण यश चोप्रा यांच्या दागमधून त्यांनी जबरदस्त कमबॅक केले. रणवीरही भन्साळींच्या बैजू बावरामधून धमाकेदार कमबॅक करेल. रणवीरच्या करिअरमधील हा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरेल.

 दरम्यान, भन्साळी यांच्या बैजू बावरामध्ये रणवीरसह आलिया भट्टही दिसणार असल्याची चर्चा आहे. या दोघांची जोडी गली बॉयमध्ये लोकांच्या पसंतीस उतरली होती. अर्थात याबद्दल अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट लवकरच करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात झळकणार आहेत. यात जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Ranveer-Singh-will-be-seen-in-Sanjay-Bhansalis-Baiju-Bawra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रकाश आंबेडकर कधीपासून भविष्य सांगणारे झाले?:  नाना पटोले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Prakash-Ambedkar-becomes-a-fortune-teller-Nana-Patole</link>
            <description>वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत खळबळजनक दावा केला होता. येत्या १५ दिवसांत राज्यात दोन ठिकाणी मोठे राजकीय बॉम्बस्फोट होतील, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या दाव्यानंतर विविध राजकीय चर्चाही रंगू ल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-18/PRAKASH-AMBEDKAR-AND-NANA-PATOLE.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत खळबळजनक दावा केला होता. येत्या १५ दिवसांत राज्यात दोन ठिकाणी मोठे राजकीय बॉम्बस्फोट होतील, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या दाव्यानंतर विविध राजकीय चर्चाही रंगू लागल्या. दरम्यान, यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला आहे.'

नाना पटोले एका कार्यक्रमानिमित्त पुणे दौर्‍यावर होते. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याबाबत विचारण्यात आले असता, प्रकाश आंबेडकर कधीपासून भविष्य सांगणारे झाले, मला माहिती नाही, असा टोला त्यांना लगावला. तसेच आंबेडकरांनी राज्यात दोन राजकीय स्फोट होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे स्फोट नेमके कुठं होतात, ते बघू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

प्रकाश आंबेडकर रविवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना राज्याच्या राजकारणाबाबत मोठा दावा केला होता. येत्या १५ दिवसांत महाराष्ट्रात मोठं राजकारण बघायला मिळेल. दोन ठिकाणी मोठे राजकीय स्फोट होणार आहेत. त्यामुळे आपण १५ दिवस वाट बघुया, असं ते म्हणाले होते. तसेच राज्यातील सरकार पडणार का? असं विचारले असता, येत्या १५ दिवसांत सर्वांना सर्वकाही समजेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Prakash-Ambedkar-becomes-a-fortune-teller-Nana-Patole</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘हे’ आहे अतिहक अहदमच्या हत्येचे कारण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-Reason-For-Atiq-Ahmed-Murder</link>
            <description>लखनौ. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी रात्री उशिरा माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची सार्वजनिकरित्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या दोघांची हत्या सनी सिंग, लवलेश तिवारी आणि अरुण मौर्य नावाच्या तीन तरुणांनी केली होती. पण, हे तिन्ही तरुण फक्त मुखवटे आहेत का, त्यांच्यामागे कोणाचा तरी खरा चेहरा दडला आहे. यावर एसटीएफच्या स्थापनेच्या वेळीचे माजी आयपीएस आणि मुख्य अधिकारी राजेश पांडे यांनी भाष्य केलं आहे.


मुख्याधिकारी राजेश पांडे यांनी सांगितले की, या हत्येमागे अतिक अहमदचा गुरू असलेल्या चांद बाबाना मार्गातून हटवण्याचे काम अतिकने केले होते, हे त्यांचे समर्थक किंव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-17/clipboard11fasdds_2023041002509.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लखनौ. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी रात्री उशिरा माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची सार्वजनिकरित्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या दोघांची हत्या सनी सिंग, लवलेश तिवारी आणि अरुण मौर्य नावाच्या तीन तरुणांनी केली होती. पण, हे तिन्ही तरुण फक्त मुखवटे आहेत का, त्यांच्यामागे कोणाचा तरी खरा चेहरा दडला आहे. यावर एसटीएफच्या स्थापनेच्या वेळीचे माजी आयपीएस आणि मुख्य अधिकारी राजेश पांडे यांनी भाष्य केलं आहे.


मुख्याधिकारी राजेश पांडे यांनी सांगितले की, या हत्येमागे अतिक अहमदचा गुरू असलेल्या चांद बाबाना मार्गातून हटवण्याचे काम अतिकने केले होते, हे त्यांचे समर्थक किंवा बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल किंवा उमेश यांच्याही समर्थकांचा हात असू शकतो.


राजेश पांडे यांनी सांगितले की, 1989 मध्ये अतिक अहमद यांनी अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरला होता, पण त्यांच्यासमोर चांद बाबा होते. चांद बाबा आणि अतिक यांच्यात अनेक टोळीयुद्धे झाली होती. चांद बाबा हे अतिक अहमद यांचे शिक्षक असल्याचे सांगितले जाते. त्यानेच अतिक अहमदला बढती दिल्याचे बोलले जाते. चांद बाबा हा त्या काळातील सर्वात मोठा गुंड देखील मानला जात होता. अतीकचे गुन्हेगारी जगतात वाढलेले वर्चस्व चांद बाबा यांना चिडवू लागले होते.
त्यानंतर थेट मतमोजणीच्या दिवशी अतिक रोशनबागेतील चहाच्या टपऱ्यावर आपल्या गुंडासोबत बसला असताना चांद बाबा आपल्या गुंडासह तेथे आला. दोघांमध्ये जबरदस्त टोळीयुद्ध झाले त्यात चांद बाबा मरण पावला. चांदबाबाच्या हत्येवर प्रशासन काही कारवाई करण्यापूर्वीच निवडणुकीचा निकाल लागला. निवडणुकीत विजयी होऊन अतिक अहमद हे आमदार झाले.त्यांच्यातही मोठी टक्कर होती


माजी आयपीएस अधिकारी म्हणाले की, 25 जानेवारी 2005 रोजी बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) आमदार राजू पाल यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्यासह पाच आरोपींची नावे आहेत. तर चार अज्ञातांना आरोपी करण्यात आले. या प्रकरणात राजू पाल यांचे नातेवाईक उमेश पाल हे मुख्य साक्षीदार होते. 11 आरोपींपैकी अतिक अहमद आणि अशरफ यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सात आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.


राजेश पांडे यांनी सांगितले की, त्यावेळी राजू पाल यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड संताप होता, राजू पाल यांच्या समर्थकांनी हा संपूर्ण प्रकार घडवून आणला असण्याची शक्यता आहे. तपास जसजसा पुढे जाईल तसतशी नावे समोर येतील. एवढेच नाही तर उमेश पाल यांच्या समर्थकांची संख्याही कमी नव्हती. उमेश पाल हा पैसा, सत्ता आणि पदापेक्षाही मोठा माणूस होता. अशा स्थितीत ही सारी घटना त्यांच्याच समर्थकांनी घडवून आणली असावी, ही शक्यता नाकारता येत नाही.
 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-Reason-For-Atiq-Ahmed-Murder</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'त्या' श्री सदस्यांच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/heat-stroke-at-maharashtra-bhushan-award-ceremony-</link>
            <description>

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-17/lokshahi_2023-04_9f505e72-6320-403d-863b-50c726437672_Shweta_SK___2023_04_17T084534_763.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून, रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री आठच्या सुमारास आले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.


यावेळी माध्यम प्रतिनीधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उष्माघाताचा त्रास झाल्याने श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/heat-stroke-at-maharashtra-bhushan-award-ceremony-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मोठ्या प्रोडक्शन कंपनीने सोडली रणवीर सिंगची साथ; चित्रपट करण्यास दिला नकार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Big-production-company-quits-Ranveer-Singh</link>
            <description> 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'गली बॉय' आणि 'गोलियों की रासलीला: रामलीला' सारखे जबरदस्त आणि सुपरहिट चित्रपट देणारा बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे शेवटचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकले नाहीत. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर रणवीर सिंगचा एकही  चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकले नाहीत. कोरोना नंतर, 2021 मध्ये त्याचा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा बायोपिक 83 प्रदर्शित झाला आणि त्यानंतर जयेशभाई जोरदार (2022) चित्रपटगृहात दाखल झाला. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले.

जयेशभाई जोरदार या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर 16 कोटी रुपयांपेक्षा कम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-17/roRcDubtHl_UNPRxRtkLeneKIjbAYRkKXwSwKS30zQA.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'गली बॉय' आणि 'गोलियों की रासलीला: रामलीला' सारखे जबरदस्त आणि सुपरहिट चित्रपट देणारा बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे शेवटचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकले नाहीत. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर रणवीर सिंगचा एकही  चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकले नाहीत. कोरोना नंतर, 2021 मध्ये त्याचा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा बायोपिक 83 प्रदर्शित झाला आणि त्यानंतर जयेशभाई जोरदार (2022) चित्रपटगृहात दाखल झाला. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले.

जयेशभाई जोरदार या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर 16 कोटी रुपयांपेक्षा कमी कमाई केली. त्याच वेळी, काहीदिवसांपूर्वी  प्रदर्शित झालेल्या सर्कसने बॉक्स. ऑफिसवर फक्त 35.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पण या सिनेमाला प्रेक्षकांची विशेष प्रशंसा मिळाली नाही. रणवीर सिंगच्या तीन बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांनंतर, आता अशा बातम्या समोर आल्या आहेत ज्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की सलग तीन फ्लॉपनंतर यशराज फिल्म्स म्हणजेच YRF ने काही काळ रणवीर सिंगसोबत कोणताही चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, ‘YRF चे प्रमुख आदित्य चोप्रा आणि त्यांची मुख्य टीम सध्या YRF Spy Universe मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. त्यांनी अलीकडेच शाहरुख खानचा ‘पठाण’ हा एक जबरदस्त ब्लॉकबस्टर दिला आणि सलमान खानचा ‘टायगर ३’च्या प्रदर्शनासाठी ते तयारी करत आहेत. त्यामुळे त्यांना आता कोणताही सिनेमा फ्लॉप होण्याची रिस्क घ्यायची नाही. खासकरून शाहरुख खानच्या पठाणच्या यशानंतर आता YRF कोणतीही चूक करू इच्छित नाही.' वायआरएफशी संबंधित एका सूत्राने पोर्टलला सांगितले की, 'प्रत्येक चित्रपटाचे बजेट खूप मोठे असणार आहे आणि त्यामुळे त्रुटीसाठी जागा असू शकत नाही, असे बरेच काही धोक्यात आहे.'

सूत्राने पुढे सांगितले की, 'म्हणूनच, YRF ने रणवीर सिंगसोबत कोणताही चित्रपट साइन न करण्याचा निर्णय घेतला आहे कारण त्याने YRF सोबत केलेल्या सहा चित्रपटांपैकी फक्त एक फ्लॉप ठरला नाही. अर्थात, ते नॉन-स्पाय युनिव्हर्स चित्रपट देखील बनवतील, परंतु रणवीरने YRF सोबत केलेल्या 6 चित्रपटांपैकी फक्त एक फ्लॉप झाला आणि तो होता गुंडे (2014). हा चित्रपटही सेमी हिट ठरला होता. याशिवाय बँड बाजा बारात, लेडीज वर्सेस रिकी बहल (2011) आणि बेफिक्रे (2016) हे चांगले कमाई करणारे चित्रपट होते. दरम्यान, किल दिल (2014) आणि जयेशभाई प्रचंड फ्लॉप झाले. आता रणवीर सिंग यानंतर कोणत्या सिनेमात दिसणार याकडेच चाहत्यांचं लक्ष आहे. येणाऱ्या काळात तो आलिया भट्ट सोबत रॉकी और राणी कि प्रेमकहाणी या सिनेमात झळकणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Big-production-company-quits-Ranveer-Singh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तुमच्या केसांसाठी उत्तम ठरेल हे तेल, केसगळती होईल दूर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/This-oil-will-be-great-for-your-hair</link>
            <description>केसांची काळजी घेण्यासाठी तेल (oil) एक शक्तिशाली एजंट म्हणून काम करते. यामुळे केसांचे पोषण होते आणि टाळूचे आरोग्य (hair health) चांगले राहते. खरंतर, केसांच्या चांगल्या वाढीसाठी टाळू निरोगी असणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, आपण केसांना जास्तीत जास्त 3 वेळा आणि आठवड्यातून किमान 2 वेळा तेल लावण्याचे रुटीन फॉलो केले पाहिजे. मात्र केसांसाठी नक्की कोणते तेल (hair oil) वापरावे, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-04-17/Is-Vegetable-Oil-Good-For-Your-Hair-Banner.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केसांची काळजी घेण्यासाठी तेल (oil) एक शक्तिशाली एजंट म्हणून काम करते. यामुळे केसांचे पोषण होते आणि टाळूचे आरोग्य (hair health) चांगले राहते. खरंतर, केसांच्या चांगल्या वाढीसाठी टाळू निरोगी असणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, आपण केसांना जास्तीत जास्त 3 वेळा आणि आठवड्यातून किमान 2 वेळा तेल लावण्याचे रुटीन फॉलो केले पाहिजे. मात्र केसांसाठी नक्की कोणते तेल (hair oil) वापरावे, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.

यासोबतच केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत माहीत नसणे हेही आपले नुकसान करू शकते. केस गळती रोखणाऱ्या सर्वोत्तम तेलांबद्दल जाणून घेऊया.

भृंगराज तेल

केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी हे आयुर्वेदिक तेल वर्षानुवर्षे वापरले जात आहे. हे केस गळणे कमी करते आणि त्यांची वाढ सुधारते. भृंगराजच्या झाडापासून बनवलेल्या या तेलात फॅटी ॲसिड, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. जे केसांची मुळे मजबूत करण्याचे काम करतात आणि केसगळती कमी होते.

भोपळ्याच्या बियांचे तेल

भोपळ्याच्या बियांपासून बनवलेल्या तेलामध्ये अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात, ज्यांचे काम केस गळणे थांबवणे आणि त्यांची लांबी निरोगी करणे देखील आहे. भोपळ्याच्या बियांच्या तेलात अमीनो ॲसिड असते ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या दाट होतात.

रोजमेरी ऑईल

हे तेल केसांच्या वाढीच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते. यात वेगळ्या प्रकारचे अमीनो ॲसिड असते जे केस पातळ होण्यापासून रोखते. यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण अथवा रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची वाढ देखील चांगली होते.

आर्गन ऑईल

आर्गनच्या झाडापासून बनवलेल्या या तेलात फॅटी ॲसिड, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असते. हे तेल पौष्टिक असते आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्मांसाठी ओळखले जाते. अकाली केस पांढरे होण्याची समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर या तेलामुळे तुम्हाला या त्रासापासूनही आराम मिळू शकतो.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/This-oil-will-be-great-for-your-hair</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या समस्यांपासून बचावासाठी करा ‘हे’ उपाय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Remedies-to-prevent-summer-skin-problems</link>
            <description>उन्हाळ्यात (hot summer) त्वचेची अधिक काळजी घेणे (skin care) गरजेचे असते. सनबर्नपासून ते मुरुमांपर्यंत त्वचेशी संबंधित अनेक समस्यांचा या ऋतूमध्ये सामना करावा लागू शकतो. उन्हाळ्यात अनेक लोक त्वचेशी संबंधित अनेक समस्यांनी त्रस्त असतात. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही अनेक पद्धतीही वापरून पाहू शकता. यामुळे उन्हाळ्यातही त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होईल. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड (hydrated) राहील. तसेच याच्या मदतीने तुम्ही त्वचेला उन्हापासून वाचवू शकाल.

केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादने आणि महागड्या उत्पा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2023-04-17/large_skin.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[उन्हाळ्यात (hot summer) त्वचेची अधिक काळजी घेणे (skin care) गरजेचे असते. सनबर्नपासून ते मुरुमांपर्यंत त्वचेशी संबंधित अनेक समस्यांचा या ऋतूमध्ये सामना करावा लागू शकतो. उन्हाळ्यात अनेक लोक त्वचेशी संबंधित अनेक समस्यांनी त्रस्त असतात. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही अनेक पद्धतीही वापरून पाहू शकता. यामुळे उन्हाळ्यातही त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होईल. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड (hydrated) राहील. तसेच याच्या मदतीने तुम्ही त्वचेला उन्हापासून वाचवू शकाल.

केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादने आणि महागड्या उत्पादनांच्या वापराशिवायही तुम्ही तुमची त्वचा निरोगी ठेवू शकता. यामुळे तुमच्या त्वचेचे खोलवर पोषण होईल. उन्हाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या पद्धतींचा अवलंब करू शकता ते जाणून घेऊ या.

सनस्क्रीनचा वापर करा

उन्हाळा असो किंवा हिवाळा , त्वचेसाठी सनस्क्रीन नेहमीच वापरले पाहिजे. सनस्क्रीन हे अतिनील किरणांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी कार्य करते. या अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. तुम्ही उन्हात बाहेर जात असाल तर दर 2 ते 3 तासांनी सनस्क्रीन नक्कीच वापरा.

हायड्रेटेड रहावे

आपली त्वचा बाहेरून हायड्रेटेड ठेवण्यासोबतच आतूनही त्वचेला हायड्रेट ठेवा. यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते. त्वचेला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यायले पाहिजे. तसेच आहार जास्तीत जास्त द्रव पदार्थांचा समावेश करावा. तसेच काकडी, कलिंगड यासारख्या पदार्थांचेही तुम्ही सेवन करू शकता.

एक्सफोलिएट करावे

त्वचा एक्सफोलिएट करणे खूप महत्वाचे आहे. हे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. त्वचेसाठी तुम्ही होममेड स्क्रब देखील वापरू शकता. यामुळे त्वचेची छिद्र स्वच्छ राहू शकतील.

कठोर रासायनिक उत्पादनांचा वापर करणे टाळावे

कठोर रसायने असलेली उत्पादने त्वचेचे नैसर्गिक तेल काढून घेतात. त्यामुळे त्वचेवर जळजळ होते. त्यामुळे तुमच्या त्वचेला इजा होणार नाही असे पर्याय निवडा. केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरणे टाळावे.

नैसर्गिक उपाय

सनबर्नचा त्रास झाल्यास आराम मिळवण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. तसेचा त्वचेचा लालसरपणा आणि सूज दूर होण्यासही मदत मिळते. तसेच तुम्ही कोल्ड कॉम्प्रेस वापरू शकता.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Remedies-to-prevent-summer-skin-problems</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 15 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपुरातील नाईक तलाव व लेंडी तलाव पुनरूज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nitin-Gadkari-and-Deputy-Chief-Minister-Devendra-Fadnavis-Latest-News</link>
            <description>नागपूर, ता. १४ : नागपूर शहराच्या मध्य भागातील नाईक तलाव आणि लेंडी तलावाच्या पुनरूज्जीवन कार्याचे शुक्रवारी (ता.१४) केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

नाईक तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प रु. १२.९५ कोटीचा तर लेंडी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प रु. १४.१३ कोटीचा आहे. दोन्ही प्रकल्पात केंद्र शासनाचा 25 टक्के, राज्य शासनाचा 25 टक्के आणि महापालिकेचा 50 टक्के वाटा आहे.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी म्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-15/image_6483441 (8).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर, ता. १४ : नागपूर शहराच्या मध्य भागातील नाईक तलाव आणि लेंडी तलावाच्या पुनरूज्जीवन कार्याचे शुक्रवारी (ता.१४) केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

नाईक तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प रु. १२.९५ कोटीचा तर लेंडी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प रु. १४.१३ कोटीचा आहे. दोन्ही प्रकल्पात केंद्र शासनाचा 25 टक्के, राज्य शासनाचा 25 टक्के आणि महापालिकेचा 50 टक्के वाटा आहे.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले, तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे नाईक तलाव आणि लेंडी तलावामध्ये असलेली घाण स्वच्छ करून तलावाचे खोलीकरण केले जाणार आहे. त्यामुळे तलावात स्वच्छ पाणी राहील, तलावाचे सौंदर्यीकरण होईल, नागरिकांना फिरायला जागा निर्माण होईल. मात्र हे सर्व करताना तलावात घाण जाणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी येथील रहिवासी जनतेची आहे. तलावात अतिक्रमण आणि घाण होणार नाही, याची नागरिकांनी जबाबदारी घेण्याचे आवाहन यावेळी ना. गडकरी यांनी केले. तलावाचे सौंदर्यीकरण ठेवण्याची नागरिकांनी जबाबदारी स्वीकारल्यास या ठिकाणी फ्लोटिंग बोट ची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील गतवैभव प्राप्त असलेल्या नाईक आणि लेंडी तलावांचे पुनरुज्जीवन हा ऐतिहासिक क्षण असल्याचे नमूद केले. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी यांनी अमृतकाळात आणलेल्या अमृत योजने अंतर्गत तलावांचे पुनरुज्जीवन होणार आहे. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून दोन्ही तलावांचे पुनरुज्जीवन होणार असून या कार्यासाठी मध्य नागपूरचे आमदार श्री विकास कुंभारे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. 
 
 आमदार प्रवीण दटके यांनी प्रकल्पाच्या कार्यप्रति आनंद व्यक्त करीत स्थानिक नागरिकांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार असल्याचे सांगितले. त्यांनी या भागात उड्डाण पूल आणि विद्युत खांबांच्या विषयाकडे लक्ष वेधले. 
आमदार विकास कुंभारे यांनी दोन्ही तलावांच्या पुनरुज्जीवन कार्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्याबद्दल मध्य नागपूरच्या जनतेच्या वतीने ना. श्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nitin-Gadkari-and-Deputy-Chief-Minister-Devendra-Fadnavis-Latest-News</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 15 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विनोदी अभिनेता कुशल बद्रिके नकारात्मक भूमिकेत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Comedian-Kushal-Badrike-in-a-negative-role</link>
            <description>अभिनेता कुशल बद्रिके हा गेली अनेक वर्षे त्याचा विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला ओळखले जाते. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधील त्याच्या कामाचे नेहमीच भरभरून कौतुक होते. त्याच्या विनोदाच्या टायमिंगला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-15/f124334123 (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेता कुशल बद्रिके हा गेली अनेक वर्षे त्याचा विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला ओळखले जाते. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधील त्याच्या कामाचे नेहमीच भरभरून कौतुक होते. त्याच्या विनोदाच्या टायमिंगला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला कुशल आता पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेमध्ये दिसणार आहे. रावरंभा या ऐतिहासिक चित्रपटात कुशल नकारात्मक भूमिका साकारणार आहे.

कुशल सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या तो संजय जाधव यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला आहे. तर अशातच त्याच्या आणखी एका आगामी चित्रपटातील लूक आता समोर आला आहे. कुशल बद्रिके रावरंभा या ऐतिहासिक चित्रपटात क्रूरकर्मा कुरबतखान या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. त्याचे रूप भल्याभल्यांना धडकी भरवणारे आहे. नुकताच त्याचा या चित्रपटातील लूक समोर आला. त्यात त्याच्या नजरेतून या व्यक्तिरेखेच्या क्रूरपणाचा अंदाज येत आहे.

या भूमिकेबद्दल कुशल म्हणाला, बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तनतीचा राखणदार असलेला कुरबतखान हा विजापूरचा क्रूर हेर होता. बघणार्‍यांना चीड येईल अशी ही भूमिका साकारणे हे माझ्यातील अभिनेत्यासाठी आव्हानात्मक होते. त्यामुळे दिसण्यातला वेगळेपणा आणि लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारली आहे. ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल, अशी मला खात्री आहे. हा चित्रपट १२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Comedian-Kushal-Badrike-in-a-negative-role</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 15 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सौदी अरेबिया सर्वात श्रीमंत लीग सुरू करणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Saudi-Arabia-to-launch-richest-league</link>
            <description>जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डांच्या यादीत बीसीसीआयचा पहिला क्रमांका लागतो. पहिला टी-२0 वर्ल्डकप भारतीय संघाने पटकावला. कोणाच्या ध्यानीमानी नसताना महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील युवा संघाने टी-२0 विश्‍वचषकाला गवसणी घातली. ललित मोदींनी आयपीएलची कल्पना मांडली आणि ती यशस्वी करून दाखवली. आयपीएलमधून बीसीसीआयने दरवर्षी कोट्यवधींची कमाई सुरू केली. वर्षागणिक आयपीएलची लोकप्रियता वाढत गेली. बीसीसीआय अधिकाधिक श्रीमंत होत गेले. खेळाडूंचेही नशीब पालटले. जिथे प्रतिभेला व्यासपीठ मिळते, ही आयपीएलची टॅगलाईन. आयपीएलमुळे अनेक प्रतिभासंपन्न खेळाडूंचे कौ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-04-15/Untitled-1-7.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डांच्या यादीत बीसीसीआयचा पहिला क्रमांका लागतो. पहिला टी-२0 वर्ल्डकप भारतीय संघाने पटकावला. कोणाच्या ध्यानीमानी नसताना महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील युवा संघाने टी-२0 विश्‍वचषकाला गवसणी घातली. ललित मोदींनी आयपीएलची कल्पना मांडली आणि ती यशस्वी करून दाखवली. आयपीएलमधून बीसीसीआयने दरवर्षी कोट्यवधींची कमाई सुरू केली. वर्षागणिक आयपीएलची लोकप्रियता वाढत गेली. बीसीसीआय अधिकाधिक श्रीमंत होत गेले. खेळाडूंचेही नशीब पालटले. जिथे प्रतिभेला व्यासपीठ मिळते, ही आयपीएलची टॅगलाईन. आयपीएलमुळे अनेक प्रतिभासंपन्न खेळाडूंचे कौशल्य क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाले. मात्र आता आयपीएलच्या साम्राज्याला हादरा बसण्याची चिन्हं आहेत.

आयपीएलची संकल्पना ललित मोदींची. बीसीसीआयने त्यांच्या मागे संपूर्ण ताकद लावली आणि आयपीएल जगातली सर्वात श्रीमंत आणि यशस्वी स्पर्धा म्हणून नावारुपास आली. यानंतर जगभरात फ्रेंचाईजी क्रिकेटला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, बांगलादेश, पाकिस्तानमध्ये फ्रेंचायजी लीग स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. यंदाच्या वर्षात यूएई आणि दक्षिण आफ्रिकेतही टी-२0 लीगचं आयोजन करण्यात आले. त्यांना उत्तम प्रतिसादही मिळाला. यानंतर आता सौदी अरेबिया सरकारने टी-२0 लीग सुरू करण्यासाठी ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. जगातील सर्वात श्रीमंत टी-२0 लीग सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी आयपीएलमधील फ्रेंचायजी मालकांशीदेखील संपर्क साधला आहे.

वृत्तानुसार, सौदी अरेबिया सरकारच्या प्रतिनिधींनी आयपीएलमधील संघ मालकांशी संवाद साधला आहे. आखाती प्रदेशात टी-२0 फ्रेंचायजी लीग सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. या स्पर्धेला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग बनवण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी आयपीएल संघ मालकांशी संपर्क सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून सौदी सरकार या योजनेवर काम करत आहे.

लीग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सौदी सरकार भारतीय क्रिकेटपटूंच्या सहभागीसाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी सौदी सरकार बीसीसीआयशी संवाद साधू शकते. बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणताही भारतीय क्रिकेटपटू आयपीएलशिवाय परदेशात सुरू असलेल्या अन्य क्रिकेट लीगमध्ये खेळू शकत नाही. एखाद्या भारतीय खेळाडूला परदेशांमधील लीगमध्ये खेळायचे असल्यास त्याला बीसीसीआयसोबतचे संबंध पूर्णपणे तोडावे लागतात. त्यामुळे त्या खेळाडूसाठी टीम इंडियापासून आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धांचे दरवाजे बंद होतात. बीसीसीआयचे नियम अतिशय स्पष्ट आणि कठोर असल्याने सौदी सरकार त्यात बदल करण्याची गळ घालू शकते.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Saudi-Arabia-to-launch-richest-league</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 15 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुरोगामी महाराष्ट्रात पावणेदोन कोटी निरक्षर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Over-two-crore-illiterates-in-Maharashtra</link>
            <description>पुरोगामी महाराष्ट्रातील तब्बल १ कोटी ७५ हजार जनता निरक्षर आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राने १00 टक्के साक्षरतेचे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे, याची सवर्ंकष योजना प्रदत्त मंत्रिगट लवकरच तयार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्राची अंदाजित लोकसंख्या १२ कोटी ८ लाख मानली जाते. राज्यातील मोबाईलची संख्या आहे जवळपास १३ कोटी. ही आकडेवारी प्रगतीच्या खुणा दाखवणारी. तरीही या राज्यातील निरक्षर लोकसंख्येचा आकडा आहे १ कोटी ७५ लाख. सध्या भारतात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा आनंदो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-15/education-480.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुरोगामी महाराष्ट्रातील तब्बल १ कोटी ७५ हजार जनता निरक्षर आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राने १00 टक्के साक्षरतेचे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे, याची सवर्ंकष योजना प्रदत्त मंत्रिगट लवकरच तयार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्राची अंदाजित लोकसंख्या १२ कोटी ८ लाख मानली जाते. राज्यातील मोबाईलची संख्या आहे जवळपास १३ कोटी. ही आकडेवारी प्रगतीच्या खुणा दाखवणारी. तरीही या राज्यातील निरक्षर लोकसंख्येचा आकडा आहे १ कोटी ७५ लाख. सध्या भारतात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा आनंदोत्सव साजरा केला जातो आहे. साक्षरतेत नागपूर हे पुण्याच्याही पुढे असल्याचे पाहणीत आढळून आले.

केंद्र सरकारने अमृतकालानिमित्त देशाने साधलेल्या सामाजिक प्रगतीचा आढावा घेतला. त्यात प्रत्येक राज्यातील साक्षरतेचे प्रमाण शोधून अंदाज घेतला असता देशभरात १४ कोटी निरक्षर असल्याची माहिती समोर आली. त्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालय आणि केंद्र सरकारने राज्यवार निरक्षरतेचा आढावा घेणे सुरु केले. अमृतमहोत्सवी वर्षात सर्वसाक्षरतेकडे लक्ष द्या, असे निरोप पाठवितानाच राज्यांना निरक्षरांची आकडेवारी पाठविण्यात आली. निरक्षरांच्या आकड्याचा मंत्र्यांना धक्काच बसला, असे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा आकडा खरा आहे काय, याचा स्रोत कळू शकेल काय, अशी विचारणा केंद्र सरकारला केली असून दुसरीकडे हे निरक्षर हुडकून त्यांना साक्षर करण्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रात ८४ टक्के जनता साक्षर असल्याचे मानले जात होते. कोरोनामुळे २0२१ ची जनगणना अद्याप झाली नसली तरी जी अनुमाने सांख्यिकी विभागाने निश्‍चित केली आहेत, हे प्रमाण १00 टक्क्यांवर नेण्याचा मानस मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. विद्यापीठांचे प्रौढशिक्षण विभाग, निरंतर शिक्षण विभाग यांना कामी लावण्याची योजना आखण्याचेही ठरले. महाराष्ट्रात नंदूरबार या आदिवासी जिल्ह्यात सर्वांत कमी साक्षर असून तेथील साक्षरतेची टक्केवारी ६४.३८ इतकी आहे. जालना, धुळे, परभणी, गडचिरोली, या मानवी निर्देशांकात मागे असलेल्या जिल्ह्यांत निरक्षरांचे प्रमाण जवळपास २५ टक्के असल्याचा अंदाज आहे. या पाहणीत काही विचार करण्यासारखे निष्कर्ष समोर आले असून, नागपूरचे साक्षरता प्रमाण ८८.३९ टक्के इतके असून विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्‍या पुणे जिल्ह्यापेक्षा ते २ टक्क्यांनी जास्त आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Over-two-crore-illiterates-in-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सावधान… सूर्य आग ओकतोय, मुलांची काळजी घ्या… ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Health/Be-careful-the-sun-is-burning</link>
            <description>राज्यात सध्या उन्हाळा वाढला असून उन्हाचे चटके बसू लागले आहेत. सध्या तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरच सर्वत्र आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 या काळात प्रचंड उन्हाच्या झळांचा सामना करावा लागतो. दरम्यान अशातच वाढत्या पाऱ्यामुळे एका चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. हिंगोलीत उष्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Health/2023-04-14/download (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यात सध्या उन्हाळा वाढला असून उन्हाचे चटके बसू लागले आहेत. सध्या तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरच सर्वत्र आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 या काळात प्रचंड उन्हाच्या झळांचा सामना करावा लागतो. दरम्यान अशातच वाढत्या पाऱ्यामुळे एका चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. हिंगोलीत उष्माघाताने एका चिमुकल्या मुलीचा मृत्यू झालाय. नंदिनी शंकर खंदारे या पाच वर्षांच्या मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाला.
मुलीला अचानक ताप आणि उलटी जुलाब सुरु झाल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. मात्र तीव्र ताप तिच्या डोक्यात गेल्याने तिला उष्माघात झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यावेळी तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला आहे. 


उष्णतेपासून लहान मुलांची काळजी कशी घ्याल…
-    जर मुलाला बाहेर शाळेत पाठवत असाल तर त्याच्यासोबत पाण्याची बाटली जरूर द्यावी
-    रखरखत्या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी टोपी घालण्यास द्यावी
-    मुलांच्या शरीरात पाणी कमी होणार नाही याकडे लक्ष द्यावं. यावेळी ताज्या फळांचा रस किंवा लिंबूपाणी         प्यायला दिलं पाहिजे. 
-    सुती कपडे घालण्यास प्राधान्य द्यावं
-    मुलांना घरातील पदार्थ खाण्यास द्यावेत
-    हलका जरी ताप आला तरी मुलांना डॉक्टरांकडे न्यावं
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Health/Be-careful-the-sun-is-burning</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चंद्रावरच्या मातीच्या विटांनी चीन बांधणार चंद्रावर घर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/China-will-build-a-house-on-the-moon-with-clay-bricks</link>
            <description>कवींच्या कल्पना विश्वास आणि मुलांच्या परीकथांमध्ये चंद्राला विशेष स्थान आहे. चंद्रावर राहण्याचे मानवाचे स्वप्न लवकरच पूर्ण आहे. कारण येत्या पाच वर्षात चीन चंद्रावर घर बांधणार आहे. विशेष म्हणजे यासाठी चंद्रावरची माती वापरुन विटा बनवल्या जाणार आहेत. चंद्रावर लूनर बेस बनवण्याची चीनची योजना आहे. 
चंद्रावर नवी वस्ती निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत आहेत. अनेक देश वेगवेगळ्या मोहिमा आखत आहेत. चंद्रावर संशोधनासाठी देशांच्या जागा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. चीन आपल्या जागेत लूनर बेस उभारणार आहे. 
च</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-04-14/3e307bcf9c433a85d5de8c14c8740d83.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कवींच्या कल्पना विश्वास आणि मुलांच्या परीकथांमध्ये चंद्राला विशेष स्थान आहे. चंद्रावर राहण्याचे मानवाचे स्वप्न लवकरच पूर्ण आहे. कारण येत्या पाच वर्षात चीन चंद्रावर घर बांधणार आहे. विशेष म्हणजे यासाठी चंद्रावरची माती वापरुन विटा बनवल्या जाणार आहेत. चंद्रावर लूनर बेस बनवण्याची चीनची योजना आहे. 
चंद्रावर नवी वस्ती निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत आहेत. अनेक देश वेगवेगळ्या मोहिमा आखत आहेत. चंद्रावर संशोधनासाठी देशांच्या जागा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. चीन आपल्या जागेत लूनर बेस उभारणार आहे. 
चंद्राच्या तळाजवळ चीन एक कॅम्प उभारणार आहे. येथे शास्त्रज्ञांना राहता येईल अशा प्रकारचा लूनर बेस विकसीत करण्याची चीनची योजना आहे. 100 हून अधिक चिनी शास्त्रज्ञ, संशोधक आणि स्पेस संस्थांनी नुकतीच चीनमधील वुहान येथे एक परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये चीनच्या आगामी मोहिमांबाबत चर्चा करण्यासाठी तसेच चंद्रावर पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या योजनांवर चर्चा करण्यात आली. यातच लूनर बेस उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. 
चंद्राच्या मातीपासून विटा बनवण्यासाठी एक टीम 'चायनीज सुपर मेसन्स' नावाचा रोबोट तयार करत आहे. यनीज अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे तज्ज्ञ डिंग लीयुन यांनी याबाबतची माहिती दिली. चंद्रावर पाणी नाही. तसेत येथे गुरुत्वाकर्षण देखील काम करत नाही. चंद्रावर वारंवार भूकंप आणि भयंकर वैश्विक किरणोत्सर्ग होत असतात. अशा परिस्थितीत चंद्रावर लूनर बेस विकसीत करताना संशोधकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रत्यक्षात लूनर बेस उभारताना कोणत्या अडचणी येवू शकतात याबाबत वुहान येथील परिषदेत चर्चा करण्यात आली. 
चंद्रावर सातत्याने संशोधन सुरु आहे. यामुळे दीर्घकालीन चंद्र संशोधनासाठी येथे लूनर बेस उभारणे गरजेचे आहे. चीनच्या या विशेष मोहिमेचे नाव चेंज-8 असे आहे. या मोहिमेअंतर्गत 2028 च्या आसपास चंद्राच्या मातीपासून विटा बनवणारा रोबोट येथे लाँच केला जाणार आहे. हा रोबोच चंद्रावरची माती वापरुन येथेच वीटा तयार करुन लूनर बेस उभारणार आहे. या मोहिमे अंतर्गत 2025 पर्यंत चंद्राच्या सर्वात दुर्गम भागातून मातीचा पहिला नमुना आणण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी चीनने 2020 मध्ये चेंज-5 मोहिमेदरम्यान चंद्राच्या जवळून मातीचे नमुने आणले आहेत. पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये, चेंज-7 मिशन लाँच केले जाणार आहे.   
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/China-will-build-a-house-on-the-moon-with-clay-bricks</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अग्निशमन सेवा दिनी नागपुरात शहिद अग्निशमन जवानांना श्रद्धांजली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Tribute-to-martyred-firefighters-in-Nagpur-who-gave-fire-service</link>
            <description>नागपूर शहरात महानगरपालिकेच्या अग्निशमन सेवेमधील शहिद जवानांना अग्निशमन सेवा दिवसाच्या अनुषंगाने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महापालिकेमध्ये आयोजित कार्यक्रमात स्थानिक प्रशासक व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जवानांच्या स्मृतीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. विशेष म्हणजे, महापालिकेने दोन शहिद जवानांच्या पत्नींना अनुकंपा तत्वावर नोकरी दिली असून या कुटुंबियांचा आज त्यां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-14/DSC_2440.JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर शहरात महानगरपालिकेच्या अग्निशमन सेवेमधील शहिद जवानांना अग्निशमन सेवा दिवसाच्या अनुषंगाने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महापालिकेमध्ये आयोजित कार्यक्रमात स्थानिक प्रशासक व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जवानांच्या स्मृतीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. विशेष म्हणजे, महापालिकेने दोन शहिद जवानांच्या पत्नींना अनुकंपा तत्वावर नोकरी दिली असून या कुटुंबियांचा आज त्यांनी सन्मान केला.


यावेळी बोलताना मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी अहोरात्र जीवाची पर्वा न करता शहर आणि शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचे कार्य अग्निशमन विभाग सातत्याने करत आले आहे. या कार्यात अनेकांना आपल्या प्राणाची बाजी देखील लावावी लागली आहे. शहर वाढत असताना विभागाची जबाबदारी सुद्धा वाढत आहे. नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकास दर्जेदार अग्निशमन सुरक्षा सेवा प्रदान करण्यास नागपूर महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे सांगितले.


दुर्घटनेमध्ये होणारी हानी लक्षात घेता महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचा-यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळावी यासाठी कर्मचा-यांचे टर्म लाईफ इन्स्युरन्स काढण्याचा निर्णय देखील नागपूर महापालिकेने घेतला आहे. यासाठी त्यांच्या वार्षिक बजेटमध्ये देखील तरतूद करण्यात आली आहे.
१४ एप्रिल १९४४ रोजी लंडनहून कराची मार्गे मुंबईत गोदीत दाखल झालेल्या ‘एस.एस.फोर्ट स्टिकींग’ या जहाजाचा स्फोट होउन भीषण आग लागली. या आगीशी झुंज देताना अग्निशामक दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या दिवसाचे स्मरण म्हणून अग्निशमनाचे कार्य करताना प्राणाची आहुती देणा-या अग्निशमन सेवेतील शहिदांच्या कर्तव्याची जाणीव व प्रेरणा देणा-या सर्व हौतात्म्यांना या दिवशी संपूर्ण भारतात श्रद्धांजली अपर्ण केली जाते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Tribute-to-martyred-firefighters-in-Nagpur-who-gave-fire-service</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 92 वर्षीय अब्जाधीशाने 11 शब्दांत दिला पत्नीला घटस्फोट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/92-year-old-billionaire-divorced-his-wife-in-11-words</link>
            <description>92 वर्षीय अब्जाधीश रुपर्ट मर्डोक पुन्हा एकदा चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे रुपर्ट मर्डोक यांनी आपलं चौथं लग्नही मोडलं आहे. रुपर्ट मर्डोक यांनी आपली चौथी पत्नी जेरी हॉलला घटस्फोट दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी फक्त 11 शब्दांचा ई-मेल पाठवत जेरी हॉलसोबत नातं तोडलं आहे. रुपर्ट मर्डोक यांनी घटस्फोट देण्याआधी पत्नीला कोणत्याही प्रकारची चेतावणी दिली नव्हती असं वृत्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-04-14/rupert-murdoch-and-jerry-hall-to-end-their-6-year-long-marriage.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[92 वर्षीय अब्जाधीश रुपर्ट मर्डोक पुन्हा एकदा चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे रुपर्ट मर्डोक यांनी आपलं चौथं लग्नही मोडलं आहे. रुपर्ट मर्डोक यांनी आपली चौथी पत्नी जेरी हॉलला घटस्फोट दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी फक्त 11 शब्दांचा ई-मेल पाठवत जेरी हॉलसोबत नातं तोडलं आहे. रुपर्ट मर्डोक यांनी घटस्फोट देण्याआधी पत्नीला कोणत्याही प्रकारची चेतावणी दिली नव्हती असं वृत्त Vanity Fair या मॅगजिनने दिलं आहे. 'जेरी, दुर्दैवाने मी आपलं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे' असं त्यांनी या ई-मेलमध्ये लिहिलं होतं. 
जेरी हॉल ही सुपरमॉडल होती. रुपर्ट मर्डोक यांनी घटस्फोट देण्याचा निर्णय घेतल्याने जेरी हॉलला प्रचंड मोठा धक्का बसला असल्याचं तिच्या मित्रांनी सांगितलं आहे. दोघांमध्ये कधीही भांडण झालं नसताना घटस्फोटाचा निर्णय घेतल्याने तिला आश्चर्य वाटत आहे. रुपर्ट मर्डोक यांच्या अनेक आजारपणात आपण त्यांना सोबत दिली असं तिने म्हटलं आहे. दरम्यान रिपोर्टनुसार, जेरी हॉलला कॅलिफोर्नियामधील बंगल्यातून बाहेर पडण्यासाठी 30 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. 
रुपर्ट मर्डोक यांनी फूटनोटमध्ये उल्लेख केला आहे की, "आपण अनेक चांगले क्षण एकत्र घालवले. पण मला आता भरपूर काही करायचं आहे. न्यूयॉर्कमधील माझा वकील तुझ्याशी लवकरात लवकर संपर्क साधेल". गतवर्षी ऑगस्ट महिन्यात घटस्फोटाचा अंतिम निर्णय झाला. यानंतर जेरीला मर्डोक कुटुंबावर आधारित कार्यक्रमासाठी नव्या कल्पना सुचवण्यापासून रोखण्यात आलं. 
2013 मध्ये जेरी हॉल ऑस्ट्रेलियात असताना दोघांची भेट झाली होती. 2016 मध्ये त्यांनी लंडनमध्ये लग्न केले होते. पण लग्नाच्या सहा वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला आहे. या घटस्फोटाची संपूर्ण जगभरात चर्चा सुरु आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/92-year-old-billionaire-divorced-his-wife-in-11-words</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हेमा मालिनींनी आलिशान गाड्यांमधून न करता केला मेट्रो, रिक्षाने प्रवास ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Hema-Malini-traveled-by-metro</link>
            <description>अभिनेत्री-खासदार हेमा मालिनी या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने गेली अनेक वर्षे त्या प्रेक्षकांना भुरळ घालत आल्या आहेत. त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. एरवी आलिशान गाड्यांमधून प्रवास करणार्‍या हेमा मालिनी यांनी नुकताच 'मुंबई मेट्रो'तून प्रवासाचा आनंद घेतला.
हेमा मालिनी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-13/99428844.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेत्री-खासदार हेमा मालिनी या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने गेली अनेक वर्षे त्या प्रेक्षकांना भुरळ घालत आल्या आहेत. त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. एरवी आलिशान गाड्यांमधून प्रवास करणार्‍या हेमा मालिनी यांनी नुकताच 'मुंबई मेट्रो'तून प्रवासाचा आनंद घेतला.
हेमा मालिनी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात असतात. विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करीत त्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करीत असतात. तर आता त्यांनी त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यात त्या मुंबई मेट्रोतून प्रवास करताना दिसत आहेत.
हेमा मालिनी यांनी ट्विट करीत या प्रवासाचा अनुभव सांगितला. या प्रवासादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करीत लिहिले, 'आज मला तुमच्याबरोबर एक खास अनुभव शेअर करायचा आहे. मला कारने दहिसरला पोहोचायला दोन तास लागले. तो खूप कंटाळवाणा प्रवास होता. त्यामुळे संध्याकाळी मी परत येताना कारऐवजी मेट्रोने येण्याचा निर्णय घेतला. काय मजेदार अनुभव होता तो! मी अध्र्या तासात जुहूला पोहोचले.'
हेमा मालिनी यांना मेट्रोमध्ये पाहून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला होता. तर चाहत्यांनी त्यांच्याबरोबर मेट्रोत सेल्फीही काढले. इतकेच नाही तर मेट्रो प्रवासानंतर त्यांनी रिक्षा प्रवासाचाही आनंद घेतला. डी.एन.नगर ते जुहू असा त्यांनी रिक्षातून प्रवास केला. या प्रवासाचा व्हिडीओ पोस्ट करीत त्यांनी लिहिले आहे, हा व्हिडीओ मी रिक्षातून शूट केला आहे. मी स्वत: याचा खूप आनंद घेतला! आता त्यांच्या या सगळ्या पोस्ट्सवर प्रतिक्रिया देत त्यांचे चाहते त्यांच्या साधेपणाचे कौतुक करीत आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Hema-Malini-traveled-by-metro</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हिंमत असेल चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या: संजय राऊत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Take-Chandrakant-Patil-resignation-Sanjay-Raut</link>
            <description>महाविकास आघाडीत फूट पडत असल्याच्या चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत. कधी मित्रपक्ष काँग्रेस नाराज असल्याची चर्चा असते. तर, कधी अजित पवार हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा असतात. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही तीनही मित्रपक्ष आजही एकत्र आहोत.
आमचा एकमेकांशी संवाद आहे. काँग्रेस </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-13/sanjay-raut-and-patil-90_202111727961.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाविकास आघाडीत फूट पडत असल्याच्या चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत. कधी मित्रपक्ष काँग्रेस नाराज असल्याची चर्चा असते. तर, कधी अजित पवार हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा असतात. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही तीनही मित्रपक्ष आजही एकत्र आहोत.
आमचा एकमेकांशी संवाद आहे. काँग्रेस सोबत आमचा संवाद सुरू आहे. मी स्वत: सोनिया गांधींशी चर्चा केली आहे. स्वत: के सी वेणुगोपाल हे महाराष्ट्रात येऊन प्रमुख नेत्यांशी चर्चा करत आहेत. हे अत्यंत चांगले आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठेही मतभेद नाहीत. आमची वज्रमुठ दुसरी सभा नागपुरात होणार आहे. मी स्वत: सभेसाठी नागपुरात जाणार आहे. तीनही पक्षांचा बरोबरीचा सहभाग या सभेत असणार आहे.
महाविकास आघाडीचे सर्व नेते हे स्वत:हून पुढाकार घेत आहेत. महाराष्ट्रात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये रात्री ८ वाजता तब्बल दीड तास चर्चा झाली. शरद पवार यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे हे सिल्व्हर ओकवर गेले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. या भेटीसंदर्भात माहिती देताना राऊत म्हणाले की, शरद पवारांसोबत मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रदीर्घ बैठक पार पडली. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरविण्यावर चर्चा झाली. शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे मी सांगू शकतो.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Take-Chandrakant-Patil-resignation-Sanjay-Raut</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ यूपी पोलिसांकडून अतिक अहमदच्या मुलाचे एनकाउंटर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Atiq-Ahmed-son-encounter-by-UP-Police</link>
            <description>लखनऊ. उत्तर प्रदेशच्या राजकारणात बाहुबली म्हणून ओळख असलेल्या अतिक अहमद याचा मुलगा असद आणि शार्पशुटर गुलाम यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी झालेल्या चकमकीत ठार मारले. गेल्या काही दिवसांपासून उमेश पाल हत्याप्रकरणात या दोघांचा तपास सुरु होता. असद आणि गुलाम यांना पकडण्यासाठी 5 लाखांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. उत्तर प्रदेश पोलिसांकडून या दोघांचा कसून शोध सुरु होता. अखेर गुरुवारी सकाळी हे दोघेजण झाशीत असल्याचे पोलिसांनी क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-13/ch1740202-AY.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लखनऊ. उत्तर प्रदेशच्या राजकारणात बाहुबली म्हणून ओळख असलेल्या अतिक अहमद याचा मुलगा असद आणि शार्पशुटर गुलाम यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी झालेल्या चकमकीत ठार मारले. गेल्या काही दिवसांपासून उमेश पाल हत्याप्रकरणात या दोघांचा तपास सुरु होता. असद आणि गुलाम यांना पकडण्यासाठी 5 लाखांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. उत्तर प्रदेश पोलिसांकडून या दोघांचा कसून शोध सुरु होता. अखेर गुरुवारी सकाळी हे दोघेजण झाशीत असल्याचे पोलिसांनी कळाले. त्यानुसार उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली. यावेळी झालेल्या चकमकीत असद आणि गुलाम यांचा मृत्यू झाला. या दोघांकडूनही परदेशी बनावटीची पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांकडून सध्या असदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर असदचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात सोपवला जाईल.

गेल्याच महिन्यात 2007 च्या उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिक अहमद आणि आणखी दोघांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. 2005 मध्ये उत्तर प्रदेशातील बसपा आमदार राजू पाल यांची हत्या झाली होती. याप्रकरणात उमेश पाल हे प्रमुख साक्षीदार होते. आज अतिक अहमद याला न्यायालयीन सुनावणीसाठी प्रयागराजला आणण्यात आले. यावेळी अतिकला आपला मुलगा पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाल्याचे कळाले. ही बातमी कानावर पडताच अतिकला कोर्टातच रडू कोसळले. आज न्यायालयीन सुनावणीसाठी अतिकला गुजरातच्या साबरमती कारागृहातून प्रयागराजला आणण्यात आले आहे.
 
दरम्यान, भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करण्यात आले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आणि सामान्य लोकांना सुरक्षित वाटावे, यादृष्टीने ही कारवाई आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले. तर उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनीही या कारवाईनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. पोलिसांनी खूप चांगले काम केले आहे. आता न्याय झाला आहे, पोलिसांचे आभार, अशी प्रतिक्रिया जया पाल यांनी व्यक्त केली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Atiq-Ahmed-son-encounter-by-UP-Police</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सैनिकी मुलामुलींच्या वसतिगृहात प्रवेशाची संधी, असा करा अर्ज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Apply-for-admission-in-hostel-for-military-boys-and-girls</link>
            <description>माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह क्षमता 60 व माजी सैनिकी मुलींचे वसतिगृह क्षमता 70 आहे. नागपूर येथील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या आजी व माजी सैनिक पाल्यांना सवलतीच्या दरात, युध्द विधवांच्या व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2023-04-13/image (9).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह क्षमता 60 व माजी सैनिकी मुलींचे वसतिगृह क्षमता 70 आहे. नागपूर येथील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या आजी व माजी सैनिक पाल्यांना सवलतीच्या दरात, युध्द विधवांच्या व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना मोफत निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. जागा उपलब्ध असल्यास सर्व साधारण नागरिक पाल्यांना सुध्दा प्रवेश देण्यात येणार आहे.
असा करा अर्ज
आजी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना तसेच युध्द विधवांचे आणि सर्व साधारण नागरिकांचे पाल्य आणि अन्य नागपूर येथील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहेत आणि ते या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र.1, तिसरा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर येथून 50 रुपयांचा प्रवेश अर्जाचा नमुना व माहिती पुस्तिका घेऊन दिनांक 31 मे 2023 पर्यंत माजी सैनिक ओळखपत्र, गुणपत्रिका व शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्याच्या संस्थेच्या दाखल्याची छायांकित प्रतीसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नागपूर येथे जमा करावे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Apply-for-admission-in-hostel-for-military-boys-and-girls</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अनसोल्ड प्लेअरपुढे धोनीला पत्कारावा लागला पराभव ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Dhoni-had-to-face-an-defeat-due-to-unsold-player</link>
            <description>जगातील बेस्ट फिनिशरपैकी एक असेलेला एम एस धोनी शेवटच्या षटकात 20 धावा करण्यात अपयशी ठरला. राजस्थानचा गोलंदाज संदीप शर्माने धोनीला शेवटच्या तीन चेंडूवर 7 धावा करु दिल्या नाहीत. मैदानात अशाप्रकारे सामन्याला कलाटणी लागेल, असं कुणालाही वाटलं नसावं. संदीपने स्वत: भावनिक न होता कोणत्याही दबावात गोलंदाजी केली नाही. धोनीसारख्या फलंदाजासमोर तीन चेंडू अचूक लाईनवर फेकून संदीपने स्वत:ला सिद्ध करून दाखवलं. ज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-04-13/MS-Dhoni-Ravindra-Jadeja-Sandeep-Sharma-.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जगातील बेस्ट फिनिशरपैकी एक असेलेला एम एस धोनी शेवटच्या षटकात 20 धावा करण्यात अपयशी ठरला. राजस्थानचा गोलंदाज संदीप शर्माने धोनीला शेवटच्या तीन चेंडूवर 7 धावा करु दिल्या नाहीत. मैदानात अशाप्रकारे सामन्याला कलाटणी लागेल, असं कुणालाही वाटलं नसावं. संदीपने स्वत: भावनिक न होता कोणत्याही दबावात गोलंदाजी केली नाही. धोनीसारख्या फलंदाजासमोर तीन चेंडू अचूक लाईनवर फेकून संदीपने स्वत:ला सिद्ध करून दाखवलं. ज्याप्रकारे संदीपने शेवटच्या षटकाची सुरुवात केली होती, त्यानुसार असं वाटत होतं की, धोनी 21 धावा काढण्यात यशस्वी होईल.
धोनीसमोर गोलंदाजी करण्याचं संदीप शर्मापुढ आव्हान होतं. धोनीच्या फलंदाजीला पाहून कोणताही गोलंदाज दबावात येतो, हे सत्य सर्वांना माहित आहे. पहिला चेंडू संदीपने वाईड फेकल्यावर धोनी या षटकात काही ना काही कमाल करेल, असं चाहत्यांना वाटलं होतं. पण दबाव इतका होता की, संदीपने दुसरा चेंडूही वाईड फेकला. त्यानंतर सीएसकेला विजयासाठी 6 चेंडूत 19 धावांची आवश्यकता होती. चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. संदीप शर्माही दबावात असल्याचं दिसत होतं.
त्यानंतरच्या चेंडूवर मात्र धाव मिळाली नाही. पण त्यानंतरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर धोनीन सलग 2 षटकार ठोकले. धोनीने आक्रमक फलंदाजी केल्यामुळं सीएसके विजयाच्या दिशेनं वाटचाल करत होती. सामना जिंकण्यासाठी सीएसकेला 3 चेंडूत 7 धावांची आवश्यकता असताना संदीपने सटीक यॉर्कर फेकून 3 चेंडूत फक्त 3 धावा दिल्या आणि राजस्थान रॉयल्सचा विजय झाला.
विशेष म्हणजे, राजस्थान रॉयल्सला 3 धावांनी रोमांचक विजय मिळवून देणारा संदीप शर्मा आयपीएल 2023 च्या लिलावात विकला गेला नाही. याबाबत वक्तव्य करताना संदीप म्हणाला होता की, असे का घडले याचे मला आश्चर्य वाटते. संदीप त्याच्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो आंतरराष्ट्रीय स्तराचा गोलंदाज मानला जातो.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Dhoni-had-to-face-an-defeat-due-to-unsold-player</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ “नसीरुद्दीन शाहचा अपघात व्हावा, यासाठी मी नवस केला होता” नाना पाटेकरांचा खुलासा; ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/I-had-vowed-to-make-Naseeruddin-Shahs-accident-Nana-Patekars-disclosure</link>
            <description>राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारे मराठीत बरेच चित्रपट आले, त्यापैकी एक चित्रपट आजच्या काळाशीही सुसंगत आहे तो चित्रपट म्हणजे म्हणजे ‘सिंहासन’. १९७९ साली प्रदर्शित झालेला ‘सिंहासन’ कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाला आता ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचनिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला शरद पवार, जब्बार </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-13/60857166.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारे मराठीत बरेच चित्रपट आले, त्यापैकी एक चित्रपट आजच्या काळाशीही सुसंगत आहे तो चित्रपट म्हणजे म्हणजे ‘सिंहासन’. १९७९ साली प्रदर्शित झालेला ‘सिंहासन’ कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाला आता ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचनिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला शरद पवार, जब्बार पटेल, नाना पाटेकर, मोहन आगाशे, सुप्रिया सुळे अशा अनेक दिग्गजांची उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान ‘सिंहासन’ चित्रपटाच्यावेळी नेमकं काय घडलं? चित्रपटादरम्यानचे किस्से उपस्थितांनी सांगितले. शिवाय नाना पाटेकर यांनीही या चित्रपटादरम्यानच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या. नाना पाटेकरांनी नसीरुद्दीन शाह यांचा अपघात व्हावा यासाठी नवस केला होता हा गमंतीशीर किस्सा त्यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितला.
याबद्दल बोलताना नाना म्हणाले, “सिंहासननंतर जब्बार यांनी मला कोणत्याच चित्रपटात घेतलं नाही. मराठीत जब्बार हे नेहमी मोहन आगाशे यांना चित्रपटात घेत. हिंदीत श्याम बेनेगल, गोविंद नीहलानी हे ओम पुरी नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबर काम करत. मी खरंच सांगतो की मी देव मानत नाही यामागील कारण नसीरुद्दीन शाह. त्यावेळी मी नसीरुद्दीनला अपघात व्हावा, त्याचे हातपाय मोडावेत यासाठी बरेच नवस केले, जेणेकडून नसिरच्या भूमिका मला मिळतील, पण तो नवस काही पूर्ण झाला नाही यामुळेच माझा देवावरचा विश्वास उडाला. पण अगदी खरं सांगतो यांच्या नशिबी जे होतं ते त्यांच्या पदरात पडलं. आम्हालासुद्धा नंतरच्या काळात भरभरून मिळालं.”
सिंहासन चित्रपटाचं नाव आजही गाजलेल्या श्रेष्ठ अजरामर कलाकृतींमध्ये घेतलं जातं. या चित्रपटात अरुण सरनाईक, सतीश दुभाषी, डॉ. श्रीराम लागू, मोहन आगाशे, निळू फुले, दत्ता भट, नाना पाटेकर, असे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/I-had-vowed-to-make-Naseeruddin-Shahs-accident-Nana-Patekars-disclosure</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात 210 जणांना शासकीय सेवेचे नियुक्तीपत्र प्रदान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/210-government-service-appointment-letters-have-been-awarded-to-210-people-in-Nagpur-by-the-Union-Finance-Minister</link>
            <description>केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते आज नागपुरातील मध्य रेल्वेच्या अजनी येथील रेल्वे सामुदायिक सभागृहात रोजगार मेळा अंतर्गत केंद्रशासनाच्या सेवेत दाखल होणाऱ्या 210 उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधानांचे भाषण सर्वांनी यावेळी ऐकले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक वर्षात १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याच्या संकल्प सिद्धी करिता देशभरात 45 स्थानावर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या चौथ्या रोजगार मेळाव्यात 71 ह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-13/WhatsApp Image 2023-04-13 at 3.07.16 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते आज नागपुरातील मध्य रेल्वेच्या अजनी येथील रेल्वे सामुदायिक सभागृहात रोजगार मेळा अंतर्गत केंद्रशासनाच्या सेवेत दाखल होणाऱ्या 210 उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधानांचे भाषण सर्वांनी यावेळी ऐकले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक वर्षात १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याच्या संकल्प सिद्धी करिता देशभरात 45 स्थानावर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या चौथ्या रोजगार मेळाव्यात 71 हजार हून अधिक नवनियुक्तांना देशभरात विविध ठिकाणी नियुक्त पत्राचे वितरण झाले.
यावेळी बोलताना केंद्र शासनाच्या सेवेत नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांनी आपले ज्ञान वाढवण्यासाठी सतत अभ्यास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, आपल्या अभ्यासाचा जीवनात तसेच समाजासाठी उपयोग, हार्ड वर्क सोबतच स्मार्ट वर्क त्याचप्रमाणे आरोग्याची काळजी या पाच सूत्रीवर लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी केले.
नवनियुक्तांना संबोधित करताना त्यांनी सांगितलं की, भारत हा जगातील सर्वात युवक असलेला देश आहे. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करण्याकरिता केंद्रशासन विशेष लक्ष देत आहे. केंद्र शासनाने आतापर्यंत चार रोजगार मिळावे आयोजन केले असून यापैकी 22 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित पहिल्या मेळाव्यात 75 हजार 226, 22 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित दुसऱ्या रोजगार मेळाव्यात 71 हजार 56, 20 जानेवारी 2023 रोजी तिसऱ्या रोजगार मेळाव्यात 74,426 तर 13 एप्रिल 2023 रोजी आयोजित चौथ्या रोजगार मेळाव्यात 71 हजार 506  उमेदवारांना देशभरात नियुक्तीपत्र दिले जात असल्याची माहिती यावेळी कराड यांनी दिली.
याप्रसंगी कराड यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे राबवल्या जात असणाऱ्या मुद्रा योजना, स्टॅंड अप योजना, स्टार्टअप इंडिया यासारख्या विविध योजनांची माहिती सुद्धा उपस्थितांना दिली. मुद्रा योजनेला यावर्षी आठ वर्षे पूर्ण होत असून या योजनेअंतर्गत दहा लाखापर्यंतचे विनातारण कर्ज युवकांना त्यांचा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी दिले जात असून या योजनेअंतर्गत आतापर्यंत 39 कोटी लोकांनी मुद्रा योजनेचा लाभ घेतला असून 69 टक्के प्रमाण हे महिलांचा आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केलं.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/210-government-service-appointment-letters-have-been-awarded-to-210-people-in-Nagpur-by-the-Union-Finance-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यापीठाकडून घेतलेल्या पैशांतील अर्धेही कर्मचाऱ्यांना मिळत नाही… वाचा सविस्तर बातमी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Employees-dont-get-even-half-of-the-money-taken-from-the-university</link>
            <description>सफाईसाठी नियुक्त एजन्सींकडून विद्यापीठाकडून तब्बल २० हजार रुपये घेतले जातात मात्र प्रत्यक्षात एजन्सीद्वारे अर्धेही पैसे कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याचा प्रताप उघडकीस आलेला आहे. सदर बाब महाराष्ट्र राज्याची उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर शहरातील असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील हा प्रकार आहे. नागपूर विद्यापीठाद्वारे नियुक्त एजन्सींचा हा प्रताप शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी उघडकीस काढला आहे.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-12/WhatsApp Image 2023-04-12 at 3.16.02 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सफाईसाठी नियुक्त एजन्सींकडून विद्यापीठाकडून तब्बल २० हजार रुपये घेतले जातात मात्र प्रत्यक्षात एजन्सीद्वारे अर्धेही पैसे कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याचा प्रताप उघडकीस आलेला आहे. सदर बाब महाराष्ट्र राज्याची उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर शहरातील असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील हा प्रकार आहे. नागपूर विद्यापीठाद्वारे नियुक्त एजन्सींचा हा प्रताप शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी उघडकीस काढला आहे.
त्यांनी यासंदर्भात अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या सोबत कुलगुरूंचे कार्यालय गाठून त्यांच्या समस्येवर दाद मागितली आहे.
सविस्तर बातमी अशी की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे स्वच्छतेसाठी तीन एजन्सी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठ, कॅम्पसमधील विभाग, वसतीगृह आणि इतर कार्यालयांची स्वच्छता उत्तम व्हावी यासाठी खासगी एजन्सीला काम देण्यात आले आहे.
प्रति स्वच्छता कर्मचारी २०८८६ रुपये मासिक वेतन या दराने तिनही एजन्सीला विद्यापीठाद्वारे देयक दिले जाते. मात्र प्रत्यक्षात या तिनही एजन्सी सफाई कर्मचा-यांना केवळ ७ किंवा ८ हजार रुपये एवढेच वेतन देतात. एका कर्मचा-यामागे या एजन्सी १२ ते १३ हजार रुपये कमाई करते तर दुसरीकडे दिवसभर स्वच्छता कार्य करणा-या कर्मचा-यांना मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. किमान वेतन कायद्यानुसारही या कर्मचा-यांना पैसे मिळत नाही. त्यामुळे या कर्मचा-यांना न्याय मिळावा यादृष्टीने विद्यापीठाचे मा. कुलगुरू श्री. सुभाष चौधरी यांची भेट घेउन चर्चा केल्याचे यासंदर्भात बोलताना श्री. संदीप जोशी यांनी सांगितले.
कर्मचा-यांच्या हिताच्या दृष्टीने कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसादर दिलेला असून. शनिवारी १५ एप्रिल रोजी कुलगुरूंनी तिनही एजन्सींची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय न झाल्यास आक्रमक भूमिका घेउ, असा इशारा श्री. संदीप जोशी यांनी दिला.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Employees-dont-get-even-half-of-the-money-taken-from-the-university</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशभरातील ७१ हजार युवकांना मिळणार रोजगार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज नियुक्तीपत्रांचे वाटप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Distribution-of-appointment-letters-by-Prime-Minister-Modi-</link>
            <description>केंद्र सरकारच्या वतीने बुधवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेळाव्यात देशभरातील ७१ हजार युवकांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. पं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-12/pm-modi-at-work-93899867.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केंद्र सरकारच्या वतीने बुधवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेळाव्यात देशभरातील ७१ हजार युवकांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी गतवर्षीच्या २२ ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावा पार पडला होता.

ज्या पदांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत, त्यात ट्रेन मॅनेंजर, स्टेशन मास्तर, वरिष्ठ कर्मशियल कम तिकीट क्लार्क, पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, स्टेनोग्राफर, कनिष्ठ अकाउंटंट, पोस्टल अकाउंटंट, आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, जेई/सुपरवायझर, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, नर्स, प्रोबेशनरी अधिकारी, सहाय्यक, एमटीएस आदी पदांचा समावेश आहे.

रोजगार मेळाव्याचे निमित्त साधत पंतप्रधान यावेळी युवकांना मार्गदर्शनही करणार आहेत. रोजगार प्राप्त युवकांना ह्यकर्मयोगी प्रारंभ च्या माध्यमातून स्वत: प्रशिक्षित करण्याची संधी मिळेल, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. कर्मयोगी प्रारंभ ही नव्याने नेमण्यात आलेल्या लोकांसाठीचा एक ऑनलाईन ओरिएंटेशन कोर्स आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Distribution-of-appointment-letters-by-Prime-Minister-Modi-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मातामृत्यू घटवण्यात महाराष्ट्र देशात दुसरा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Maharashtra-is-second-in-the-country-in-reducing-maternal-mortality</link>
            <description>राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये मातामृत्यूचे प्रमाण प्रतिलाख जन्मांमागे ३८ वरून ३३ पयर्ंत घटले आहे. दोन वर्षांमध्ये प्रमाण १३ टक्क्यांनी कमी झाले आहे. मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यात महाराष्ट्र केरळनंतर देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. सुरक्षित मातृत्वाच्या विविध योजनांमुळे राज्याला उद्दिष्ट गाठण्यात यश येत आहे.
</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-12/CHild-Mother-Mortality.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये मातामृत्यूचे प्रमाण प्रतिलाख जन्मांमागे ३८ वरून ३३ पयर्ंत घटले आहे. दोन वर्षांमध्ये प्रमाण १३ टक्क्यांनी कमी झाले आहे. मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यात महाराष्ट्र केरळनंतर देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. सुरक्षित मातृत्वाच्या विविध योजनांमुळे राज्याला उद्दिष्ट गाठण्यात यश येत आहे.

प्रगत देशांमध्ये मातामृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने २0३0 पयर्ंत सर्व देशांमधील प्रमाण प्रतिलाख जन्मांमागे ७0 पयर्ंत कमी व्हावे, यासाठी उद्दिष्ट ठरवून दिले आहे. २0१८-२0२0 मध्ये देशातील मातामृत्यूचे प्रमाण १0३ इतके होते. त्यानंतर, २0२0-२२ या कालावधीत ९७ पयर्ंत म्हणजेच ६ टक्क्यांनी घटले आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आरोग्य संस्थांचे डिलिव्हरी पॉईंटमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. वर्ग-१ मध्ये उपकेंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे, वर्ग-२ मध्ये ग्रामीण रुग्णालये आणि काही प्रा. आरोग्य केंद्रे, वर्ग-३ मध्ये जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यांचा समावेश आहे. 'लक्ष्य' कार्यक्रमांतर्गत १९५ आरोग्य संस्थांची निवड करण्यात आली असून, प्रसूतीगिह आणि शस्त्रक्रियागृहांचे बळकटीकरण करण्यात आले आहेत.

मातामृत्यूची प्रमुख कारणे आणि टक्केवारी
१) प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीपश्‍चात रक्तस्त्राव : १८ टक्के
२) प्रसूतीदरम्यान वाढणारा रक्तदाब : १६ टक्के
३) प्रसूतीपश्‍चात जंतुदोष : १0 टक्के
४) तीव्र रक्तक्षय : ४ टक्के
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Maharashtra-is-second-in-the-country-in-reducing-maternal-mortality</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/ajit-pawar-latest-news-for-farmers-2023</link>
            <description>मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.


या पत्रात मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी व गारपिटीने पशुधनाच्या व घरांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करावी. वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या व पारस येथील दुर्दैवी घटनेत मृत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-04-12/image (8).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.


या पत्रात मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी व गारपिटीने पशुधनाच्या व घरांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करावी. वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या व पारस येथील दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना एनडीआरएफमधून ४ लाख व मुख्यमंत्री मदत निधीतून ६ लाख रुपयांची मदत करावी. निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार तसेच बेदाणा प्रक्रिया उद्योगांना भरीव मदत करावी. 


मागील खरीपात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करण्यात आली होती. २७ मार्च २०२३ च्या नवीन आदेशामुळे दुप्पट मदतीचा निर्णय बदलून एनडीआरएफच्या जुन्या निकषात मामुली वाढ केलेली आहे. या नवीन आदेशाचा फेरविचार करुन एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदतीबाबतचा निर्णय सरकारने घ्यावा.


सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषीत करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. तथापि यासाठी NDVI चा नवीन निकष निश्चित करण्यात आला आहे. या निकषामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. त्यामुळे या निकषाचा फेरविचार करावा अशी मागणीही अजित पवार यांनी पत्रात केली आहे.


याशिवाय पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द करण्याबाबत केंद्र सरकारशी बोलून केंद्र सरकारतर्फे रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून बँकांसाठी सुस्पष्ट परिपत्रक काढावे. पूर्व विदर्भातील टसर रेशीम शेती वाचवण्यासाठी वन अधिकारी व टसर शेती उत्पादक शेतकरी यांच्यात समन्वय साधून सुरक्षितपणे हा व्यवसाय पुढे कसा सुरू राहिल याबाबतीत सरकारने युध्दपातळीवर प्रयत्न करावेत अशा प्रमुख आठ मागण्या अजित पवार यांनी पत्रात केल्या आहेत.


दरम्यान हातातोंडाशी आलेला घास लागोपाठ आलेल्या अवकाळीने हिरावून घेतल्याने शेतकरी खचून गेला आहे. शेतीसाठी केलेला खर्चदेखील निघेल की नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/ajit-pawar-latest-news-for-farmers-2023</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सावधान… कोरोनाबाबत या शहराने केले आरोग्य यंत्रणेला अलर्ट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Health/Caution-This-city-has-alerted-the-health-system-regarding-Corona</link>
            <description>संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने पुन्हा एकदा आरोग्य सुविधेबाबत सतर्क होण्याची वेळ आली आहे. देशासह महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण हळुहळू वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाद्वारे सुरक्षात्मक उपाययोजना जसे, मास्क लावणे, हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे, खोकताना किंवा शिंकताना रूमाल कि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Health/2023-04-11/DSC_5497.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने पुन्हा एकदा आरोग्य सुविधेबाबत सतर्क होण्याची वेळ आली आहे. देशासह महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण हळुहळू वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाद्वारे सुरक्षात्मक उपाययोजना जसे, मास्क लावणे, हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे, खोकताना किंवा शिंकताना रूमाल किंवा टिशूचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये संपूर्ण देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली. ती परिस्थिती पुन्हा येउ नये म्हणून आरोग्य विभागाद्वारे आधीच सतर्कतेचा इशारा दिला जातो. नागपूर शहरात तर स्थानिक प्रशासनाने संपूर्ण आरोग्य यंत्रणेला अलर्ट केले आहे. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी येथील महापालिकेच्या रुग्णालयांमधील सुविधेचा आढावा घेतला. ऑक्सिजन, आयसीयू बेड्सची संख्या, औषधांचा साठा आदींबाबत स्वत: रुग्णालयांमध्ये पाहणी केली व आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.
नागपुरात महानगरपालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय गांधी नगर, पाचपावली स्त्री रुग्णालय आणि आसोलेशन असे तीन मोठे रुग्णालय आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने मॉकड्रील घेत संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. याशिवाय नागपुरात एम्स, मेडिकल, मेयो यासारखे मोठ्या शासकीय आरोग्य यंत्रणा देखील कोरोनाचा संभाव्य धोका थोपविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Health/Caution-This-city-has-alerted-the-health-system-regarding-Corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्य शासनाची मोठी घोषणा: वि. दा. सावरकरांचा जन्मदिवस आता ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून घोषित   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Veer-savarkars-birthday-is-now-declared-as-swatantryveer-gaurav-din</link>
            <description>वि. दा. सावरकर यांच्याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. नुकतेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली होती. आता २८ मे रोजी वीर सावरकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र सरकारने हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटरवरून ही घोषणा केली. येत्या २८ मे रोजी सावरकरांची जयंती राज्यात 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-11/image (7).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वि. दा. सावरकर यांच्याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. नुकतेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली होती. आता २८ मे रोजी वीर सावरकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र सरकारने हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटरवरून ही घोषणा केली. येत्या २८ मे रोजी सावरकरांची जयंती राज्यात 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरी केली जाईल, असे ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे.


(ट्विट:  https://twitter.com/CMOMaharashtra/status/1645646090577006592?s=20 )


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर गौरव दिनी आयोजित करण्यात येणार आहेत.


देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. वीर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला.


महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये वीर सावरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रातील आदर्श महापुरूष म्हणून ते आजही आदरणीय आहेत. त्यांच्या अतुलनीय योगदानाला आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि तरुण पिढीला त्यांच्या देशभक्ती, धैर्य आणि प्रगतीशील विचारांना पुढे न्यायचे असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस साजरा करणे आवश्यक आहे, असे मंत्री सामंत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा विचार करुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी २८ मे हा त्यांचा जन्मदिवस राज्य शासनाने ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करावा, अशी मागणी उद्योगमंत्री सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार यावर्षांपासून २८ मे हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Veer-savarkars-birthday-is-now-declared-as-swatantryveer-gaurav-din</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर ग्रामीण RTO झाले स्मार्ट: ‘बॉडीकॅम’ चा करणार उपयोग ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Nagpur-rural-RTO-goes-smart-officers-will-use-bodycam</link>
            <description>जिल्हयात रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (ग्रामीण) या  कार्यालयाने दोन बॉडी कॅम (शरीर कॅमेरा) खरेदी केले आहे. या बॉडीकॅमचा उपयोग वायुवेग पथक तसेच समृध्दी महामार्गावर कार्यरत असलेल्या तपासणी पथकात करण्यात येणार आहे.


वायुवेग पथकातील तसेच समृध्दी महाम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2023-04-11/image (6).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जिल्हयात रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (ग्रामीण) या  कार्यालयाने दोन बॉडी कॅम (शरीर कॅमेरा) खरेदी केले आहे. या बॉडीकॅमचा उपयोग वायुवेग पथक तसेच समृध्दी महामार्गावर कार्यरत असलेल्या तपासणी पथकात करण्यात येणार आहे.


वायुवेग पथकातील तसेच समृध्दी महामार्गावरील पथकातील अधिकारी हे तपासणीअंती आपल्या शरीरावर दर्शनी भागात बॉडीकॅम लावून वाहनांची तपासणी करण्याचे तसेच वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास रस्ता सुरक्षाबाबत व समृध्दी महामार्गावर वाहनांच्या स्थितीबाबत, नियमांबाबत समुपदेशन करण्याचे कामकाज करणार आहेत. कामकाज करीत असताना वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन केले गेले असेल तर ते लगेच बॉडी कॅमेरामध्ये येईल व त्याचा उपयोग अशा वाहनांवर कारवाई करण्यासही सोईचे होईल व रस्त्यावर होणाऱ्या अपघातास आळा बसणे शक्य होईल.  


अशाप्रकारचा हा उपक्रम पहिल्यांदाच राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (ग्रामीण) मार्फत राबविला जाणार आहे. वाहनधारक व चालक यांनी या उपक्रमाची नोंद घ्यावी, असे नागपूर(ग्रामीण)चे  प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी कळविले आहे.


अशी होईल कार्यवाही


- समृद्धीवर ट्रकसाठी ताशी ८० किमी, तर मोटार व हलक्या वाहनांसाठी १२०
किलोमीटर वेग निश्चित करण्यात आला आहे. 
- चालकाचे एक ते दोन तास सक्तीने समुपदेशन करण्यात येऊन 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Nagpur-rural-RTO-goes-smart-officers-will-use-bodycam</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 9 वर्षात 300 पटीने वाढली स्टार्टअप्सची संख्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Number-of-startups-increased-300-times-in-9-years</link>
            <description>गेल्या 9 वर्षांत भारतात स्टार्टअप्सची संख्या 300 पटीने वाढली आहे. केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीत बोलताना ही माहिती दिली.
राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारे, “राष्ट्रीय नवोन्मेष पुरस्कार” राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते “ग्रासरूट इनोव्हेटरना” प्रदान करण्यात आले, या कार्यक्रमात डॉ. जितेंद्र सिंह बोलत होते.
भारतातील तरुणांमध्ये प्रतिभा, क्षमता</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2023-04-11/startup-business-strategy-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गेल्या 9 वर्षांत भारतात स्टार्टअप्सची संख्या 300 पटीने वाढली आहे. केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीत बोलताना ही माहिती दिली.
राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारे, “राष्ट्रीय नवोन्मेष पुरस्कार” राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते “ग्रासरूट इनोव्हेटरना” प्रदान करण्यात आले, या कार्यक्रमात डॉ. जितेंद्र सिंह बोलत होते.
भारतातील तरुणांमध्ये प्रतिभा, क्षमता, नवोन्मेष आणि सर्जनशीलतेची कमतरता नव्हती, मात्र त्यांना राजकीय नेतृत्वाकडून पोषक वातावरण आणि योग्य आर्थिक आधाराची गरज होती, ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केली असे, डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. तसेच आपल्या ग्रामीण तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात नाविन्यपूर्ण प्रतिभा आहे तसेच औपचारिक शिक्षण पदवी आणि नवोन्मेषाची क्षमता यांचा परस्परांशी कोणताही संबंध नाही, हे आजच्या पुरस्कारांवरून स्पष्ट होते, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणून या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. हे शिक्षण धोरण केवळ शैक्षणिक पदवीवरच नव्हे तर कौशल्यावर भर देते तसेच व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार आणि कौशल्यानुसार उपजीविकेचे साधन मिळवण्यासाठी तयार करते, असे त्यांनी सांगितले.
ज्यांच्याकडे खूप उच्च औपचारिक शिक्षण नसले तरी आपली यशोगाथा तयार करण्यासाठी आणि स्वत:साठी उपजीविकेचे आकर्षक साधन निर्माण करण्यास सक्षम असणारे 'तळागाळातील नवोन्मेषक' भारतात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत, हे आज देण्यात आलेल्या पुरस्कारांचे स्वरूप आणि पुरस्कार विजेत्यांच्या व्यक्तिरेखेवरून सिद्ध होते, असे त्यांनी नमूद केले.
"नवोन्मेष आणि उद्यमशीलता" (एफआयएनई) महोत्सव आयोजित केल्याबद्दल डॉ जितेंद्र सिंह यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि राष्ट्रीय नवोन्मेष फाउंडेशनच्या (एनआयएफ) प्रयत्नांची प्रशंसा केली. औपचारिक अर्थाने उच्चशिक्षित नाहीत किंवा विज्ञानाचे विद्यार्थी नाहीत तरी ज्यांच्याकडे उपजत प्रतिभा आणि नवोन्मेष तसेच उद्यमशीलतेची जन्मजात योग्यता आहे, आणि हे त्यांच्यासाठी उपजीविकेचे साधन देखील बनू शकते,अशा लोकांमध्येही विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषला प्रोत्साहन देण्याचा हा एक अनोखा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Number-of-startups-increased-300-times-in-9-years</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वकील हा समाजाचा प्राण: ॲड. श्रीरंग भांडारकर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Lawyer-is-life-of-society-Srirang-Bhandarkar</link>
            <description>समाजातील सर्वच ज्वलंत प्रश्नांची जाण वकिलांना असते. त्या समस्यांचे समाधान देखील त्यांनाच शोधावे लागते. त्यामुळे वकील हा समाजाची नाडी म्हणजेच प्राण असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी केले.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील 'अनुगूंज २०२३' या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप पार पडला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. भांडारकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. 


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनात आयोजित समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू यांनी भूषविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. श्रीरंग भांडारकर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रवीणा खोब्रागडे, डॉ. अधरा देशपांडे उपस्थित होते. विद्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-10/image (5).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[समाजातील सर्वच ज्वलंत प्रश्नांची जाण वकिलांना असते. त्या समस्यांचे समाधान देखील त्यांनाच शोधावे लागते. त्यामुळे वकील हा समाजाची नाडी म्हणजेच प्राण असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी केले.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील 'अनुगूंज २०२३' या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप पार पडला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. भांडारकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. 


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनात आयोजित समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू यांनी भूषविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. श्रीरंग भांडारकर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रवीणा खोब्रागडे, डॉ. अधरा देशपांडे उपस्थित होते. विद्यापीठ गीत व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पुढे बोलताना या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून नवीन पिढीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे माझे भाग्य असल्याचे ॲड. भांडारकर म्हणाले. विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत ते दिवस विस्मरणीय होते, असे ते म्हणाले. या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन अनेक नामवंत न्यायाधीश, वकील झाले आहेत. त्यांचे कार्य तुम्हास प्रेरणादायी ठरणार आहे. शिवाय स्वतःला वकील म्हणून सिद्ध करण्यासाठी तुम्ही एक कठोर व्यक्ती असणे गरजेचे आहे. चांगला वकील होण्याकरिता सर्व भान विसरून तुम्हाला कायद्याचा अभ्यास करावा लागेल असे भांडारकर म्हणाले. चांगला वकील होण्याकरिता अधिक परिश्रम करून स्वतःला त्यामध्ये झोकून द्यावे लागेल असे ते म्हणाले. माजी विद्यार्थी म्हणून महाविद्यालयाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगत विधीक्षेत्रातील अन्य सहकार्यांना देखील याबाबत अवगत करणार असल्याचे ते म्हणाले.


सामाजिक जाणिवेची क्षमता निर्माण होईल - डॉ. कडू


यावेळी अध्यक्षीय भाषण करताना आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू यांनी  मार्गदर्शन करताना अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवेची क्षमता निर्माण होईल, असे प्रतिपादन केले. मुख्य अतिथींनी कायद्याच्या क्षेत्रात जे ध्येय तुम्हाला निश्चित करण्यास सांगितले आहे. ते ध्येय तुमच्या स्वतःच्या सहभागाशिवाय प्राप्त होऊ शकणार नाही. ध्येयाकडे वाटचाल करत असताना आनंदी जीवन जगण्याकरिता सामाजिक दायित्वाचे भान देखील विद्यार्थ्यांनी ठेवावे असे कडू म्हणाले. समाजातील समस्या ओळखून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशाच एका सामाजिक समस्याची दखल घेत अनुगूंज मध्ये विद्यार्थ्यांनी हाती घेतलेला 'हॅपी कॉलेज स्टोअर' हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. स्वतःमधील सर्वोत्कृष्ट गुण लक्षात घेत जिंकण्याचा प्रयत्न करावा. मात्र, त्याचा कधीही गर्व नसावा असे कडू म्हणाले.


प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. प्रवीणा खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांनी सुरू केलेला सामाजिक उपक्रम 'हॅपी कॉलेज स्टोअर' बाबत माहिती दिली. वार्षिक स्नेहसंमेलनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. सेमिस्टर आठच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पुरस्कार मिळवत चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ. रवी मोर, डॉ. चिन्मयी निमखेडकर, डॉ. अर्चना प्रांजळे, हर्षदा वाळके, डॉ. प्रवीणा उराडे, प्रा. ममता काचोरे, प्रा. मृण्मयी कुकडे,  प्रा. कल्याणी कापसे, प्रा. राहुल ढोबळे यांच्यासह अन्य शिक्षकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन हर्षिता पांडे व सची खरपे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रेयस कुंभलकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रेयस कुंभलकर, आदेश ठाकूर, दिशा छाजेड, सुरुची कानगो, अनिकेत दयानी, गणेश बिस्सा, मनीष पेरके, पृथ्वीराज सपकाळ, वेदिका तिवारी यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Lawyer-is-life-of-society-Srirang-Bhandarkar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ इन्स्टाग्रामवर नोकरीसाठी अर्ज करणार्‍या महिलेची फसवणूक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Fraud-of-a-woman-applying-for-a-job-on-Instagram</link>
            <description>जेव्हा तुम्ही नोकरीच्या शोधात असता, तेव्हा खोट्या जॉब पोस्टला बळी पडण्याची शक्यता अधिक वाढते. कंपन्यांमध्ये सातत्याने सुरू असलेल्या कपातीमुळे हजारो लोक नोकरीच्या शोधात आहेत. मात्र नवी नोकरी शोधताना सावधगिरीने नोकरी शोधायला हवी. नोकरी शोधत असताना संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. याचे कारण म्हणजे, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अर्ज करून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍या दिल्लीतील एका महिलेला तब्बल ८.६ लाख रुपये गंडा घा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-10/RD-instagram-scams-FT-GettyImages-1242479104-JVedit.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जेव्हा तुम्ही नोकरीच्या शोधात असता, तेव्हा खोट्या जॉब पोस्टला बळी पडण्याची शक्यता अधिक वाढते. कंपन्यांमध्ये सातत्याने सुरू असलेल्या कपातीमुळे हजारो लोक नोकरीच्या शोधात आहेत. मात्र नवी नोकरी शोधताना सावधगिरीने नोकरी शोधायला हवी. नोकरी शोधत असताना संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. याचे कारण म्हणजे, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अर्ज करून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍या दिल्लीतील एका महिलेला तब्बल ८.६ लाख रुपये गंडा घालण्यात आला.

दिल्लीत राहणार्‍या एका महिलेने इन्स्टाग्रामवर नोकरीची जाहिरात क्लिक करताच, तिची तब्बल ८.६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डिसेंबर २0२२ मध्ये तिच्या पतीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि सांगितले की त्याच्या पत्नीने इन्स्टाग्रामवर नोकरीची जाहिरात पाहिली आणि दिलेली लिंक उघडली. त्यानंतर तिला एअरलाईनजॉबऑलक्ष्ंडिया नावाच्या दुसर्‍या संकेतस्थळावर पाठवण्यात आले.

तिथे तिची माहिती विचारण्यात आली. महिलेने माहिती टाकल्यानंतर तिला राहुल नावाच्या व्यक्तीचा फोन आला. फसवणूक करणार्‍याने पीडितेला आधी ह्यनोंदणी शुल्क म्हणून ७५0 रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने महिलेला ह्यगेट पास फी, इन्शुरन्स, सिक्युरिटी मनीची मागणी केली. त्यावर महिलेने त्याच्या खात्यात ८.६ लाखांहून अधिक रक्कम ट्रान्सफर केली. मात्र समोरचा व्यक्ती आणखी पैशांची मागणी करतो आहे, हे पाहिल्यावर महिलेला शंका आली. त्यानंतर महिलेने ही घटना पोलिसांना सांगितली.

दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. डीसीपी संजय सैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान असे आढळून आले की, सर्वाधिक पैसे हरियाणातील हिसारमधून काढण्यात आले होते.

आरोपीच्या मोबाइलचे लोकेशनही याच ठिकाणी होते. त्यानंतर पथकातील सदस्यांनी छापा टाकून आरोपीला अटक केली. कोविड-१९ महामारीच्या काळात नोकरी गेल्यानंतर लोकांची फसवणूक सुरू केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Fraud-of-a-woman-applying-for-a-job-on-Instagram</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ श्रीनगरमध्ये मे महिन्यात जी-२0 बैठक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/G20-meeting-in-Srinagar-in-May</link>
            <description>चीन आणि पाकिस्तानाकडून सुरु असर्णाया कांगाव्याकडे दुर्लक्ष करत भारताने श्रीनगरमध्ये होणार्‍या जी-२0 बैठकीच्या तारीख निश्‍चित केल्या आहेत. ही बैठक २२ ते २४ मे दरम्यान श्रीनगरमध्ये होणार आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये जी-२0 बैठका होत आहेत. मात्र जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमधील बैठकांवर चीन आणि पाकि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-10/g20-presidency-c20-inception-conference-to-be-held-in-nagpur-between-march-20-23.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चीन आणि पाकिस्तानाकडून सुरु असर्णाया कांगाव्याकडे दुर्लक्ष करत भारताने श्रीनगरमध्ये होणार्‍या जी-२0 बैठकीच्या तारीख निश्‍चित केल्या आहेत. ही बैठक २२ ते २४ मे दरम्यान श्रीनगरमध्ये होणार आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये जी-२0 बैठका होत आहेत. मात्र जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमधील बैठकांवर चीन आणि पाकिस्तानने थयथयाट सुरु केला होता. याला आता भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या जी-२0 बैठकीवर चीनने आक्षेप घेत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तसेच अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांचे नाव बदलून थयथयाट केला होता. पाकिस्तानने श्रीनगरमधील जी-२0 बैठक घेण्यात येऊ नये यासाठी सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि चीनसारख्या गटातील आपल्या मित्रपक्षांची मदत घेतली होती.

भारताने श्रीनगरमध्ये होणार्‍या जी-२0 देशांच्या बैठकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पर्यटनावरील जी-२0 कार्यगटाची बैठक २२ ते २४ मे दरम्यान श्रीनगरमध्ये होईल, असे भारताच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, जी-२0 बैठकीची तयारी मागील वर्षीच सुरू झाली होती. देशातील सर्व २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये जी-२0 बैठका होत आहेत. अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर हे दोन्ही भारताचे अविभाज्य भाग आहेत, त्यामुळे भारताने आता श्रीनगरमधील बैठकीच्या तारखा जाहीर करत चीन आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/G20-meeting-in-Srinagar-in-May</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विश्वासघाताला भाजपात थारा नाही: चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्ट मत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/bawankule-clearly-said-there-is-no-room-for-betrayal-in-bjp</link>
            <description>विश्वासघाताचं राजकारण उद्धव ठाकरेंकडून झाले असून, भाजपात विश्वासघाती राजकारणाला अजिबात थारा नाही, असे थेट मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, " त्यामुळे भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येतील का? यावर शंका वाटते."



अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे संघटनात्मक दौऱ्यात माध्यमांशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जाहीर सभेत एखाद्या विषयाला घेऊन टिका केल्यास त्यावर  हरकत नाही. आम्ही कुणावर व्यक्तीगत टिका करत नाही. जाणीवपूर्वक व्यक्तिगत टिका टिप्पणी योग्य नाही. शरद प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-10/chandrashekhar-bavankule-on-uddhav-thackerey-202209879136_202211442202.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[विश्वासघाताचं राजकारण उद्धव ठाकरेंकडून झाले असून, भाजपात विश्वासघाती राजकारणाला अजिबात थारा नाही, असे थेट मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, " त्यामुळे भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येतील का? यावर शंका वाटते."



अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे संघटनात्मक दौऱ्यात माध्यमांशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जाहीर सभेत एखाद्या विषयाला घेऊन टिका केल्यास त्यावर  हरकत नाही. आम्ही कुणावर व्यक्तीगत टिका करत नाही. जाणीवपूर्वक व्यक्तिगत टिका टिप्पणी योग्य नाही. शरद पवार व अजित पवार सरकारवर टीका करीत असतात, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र २०२४ मध्ये भाजपा आणि शिवसेनेचे काम बघून अनेकजण इकडे आमच्याकडे उड्या मारतील. उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी अर्थसंकल्प वाचत होते, तेंव्हा विरोधकांचे चेहरे लहान झाले होते. यापुढचा  २०२४-२५ चा अर्थसंकल्प वाचताना विरोधक भाजपाकडेच येतील असा विश्वास मला आहे.



भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी दौऱ्यावर असून ते पदाधिकारी बैठक आणि बूथ बैठक, मोटारसायकल रॅलीसह सामाजिक बैठक व धन्यवाद मोदीजी या कार्यक्रमात सामील झाले. 



• प्रभू रामचंद्रांच्‍या दर्शनाचा अधिकार सर्वांना



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावरून सुरु असलेल्या चर्चेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात  श्री बावनकुळे म्हणाले, अयोध्येच्या दर्शनाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अनेकदा जातात. भव्य राममंदीर बनावे हे देशातील प्रत्येकाची इच्छा आहे. प्रभु रामचंद्र आराध्य दैवत असून त्यांच्या दर्शनाला जाण्याचा अधिकार सर्वांचा असून त्यावर टिका करू नये. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष  नाना पटोले यांनी देखील  दर्शनाला जाणार असे सांगितले. तेव्हा टिका केली का? असा सवाल केला 



• विरोधकांनी सरकारपुढे प्रश्‍न मांडावे 




निवडणूक लढवण्यासाठी कोणतीही डिग्री असण्याचा कायदा नाही. वस्तुस्थीती न स्वीकारता  केवळ टिका केली जाते. तुम्ही विकास झाला पाहिजे यासाठी टिका करा. राज्यात आणि देशातील प्रश्नाबाबत आंदोलन करा. अनेक विषय सरकारपुढे विरोधकांनी मांडावेत. मात्र महाराष्ट्र यापासून दूर जातो. जनतेच्या मनात नकारात्मक विचार पेरले जात आहेत. यातून आपण बाहेर निघायला पाहिजे. विरोधी पक्षाने महाराष्ट्राचे प्रश्न सरकारपुढे मांडायची गरज असून चुकीच्या गोष्टीवर बोलायला हरकत नाही.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/bawankule-clearly-said-there-is-no-room-for-betrayal-in-bjp</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ टीमला मोठा झटका, मुंबई-चेन्नई सामन्यातून ऑलराउंडर बाहेर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Big-blow-to-the-team,-all-rounder-out-of-Mumbai-Chennai-match</link>
            <description>मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. स्टार ऑलराउंडरला या महामुकाबल्याआधी दुखापत झाली आहे. त्यामुळे या ऑलराउंडरला सामन्याला मुकायला लागू शकतं.

आयपीएल 16 व्या मोसमात आज 8 एप्रिल रोजी एकूण 2 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिली मॅच ही राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2023-04-08/MI-vs-CSK-Match-Prediction-IPL.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. स्टार ऑलराउंडरला या महामुकाबल्याआधी दुखापत झाली आहे. त्यामुळे या ऑलराउंडरला सामन्याला मुकायला लागू शकतं.

आयपीएल 16 व्या मोसमात आज 8 एप्रिल रोजी एकूण 2 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिली मॅच ही राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात पार पडणार आहे. तर दुसरा सामना हा रंगतदार असणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांची लढत होणार आहे. दोन्ही संघ हे आयपीएलमध्ये यशस्वी ठरले आहेत. मुंबईने 5 तर चेन्नईने 4 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. यामुळे या दोन्ही संघातील सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. मात्र या दरम्यान टीमसाठी वाईट बातमी समोर आली आहे

चेन्नईच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे. चेन्नईचा स्टार ऑलराउंडर याला मुंबई विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागू शकतं. चेन्नईने स्टोक्सला 16 कोटी 25 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेलतलं होतं. मात्र आता स्टोक्सच्या या बातमीमुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. स्टोक्स मु्ंबई विरुद्ध्या सामन्यात खेळण्यासाठी पूर्णपणे फीट नसल्याचं म्हटलं जात आहे.

इंडियन एक्सप्रेसनुसार, स्टोक्सला शुक्रवारी सरावादरम्यान टाचेत दुखापत जाणवू लागली. रिपोर्टनुसार, स्टोक्सला 10 दिवस विश्रांतीचा सल्ला देअणयात आला आह. थोडक्यात स्टोक्सला येत्या 2-3 सामन्यांना मुकावं लागू शकतं. मात्र सीएसके टीम मॅनेजमेंटकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Big-blow-to-the-team,-all-rounder-out-of-Mumbai-Chennai-match</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयआयएमसी प्रवेश प्रक्रिया सुरू, 19 एप्रिलपर्यंत अर्जाची मुदत  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Latest-IIMC-admission-process-2023</link>
            <description>अमरावती. भारतीय जन संचार संस्थान  (IIMC) मधील पाच पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक सत्र 2023-24 साठी आयोजित या प्रक्रियेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2023 आहे. ऑनलाइन अर्ज राष्ट्रीय परीक्षा एजंसी (NTA) च्या अधिकृत वेबसाइट http://cuet.nta.nic.in वर उपलब्ध आहे.


आयआयएमसीमध्ये गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही विद्यार्थ्यांना कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET PG) 2023 द्वारे प्रवेश मिळेल. इंग्रजी पत्रकारिता, हिंदी पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्क, रेडिओ आणि टेलिव्हिजन पत्रकारिता</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-08/image_6483441 (3).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अमरावती. भारतीय जन संचार संस्थान  (IIMC) मधील पाच पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक सत्र 2023-24 साठी आयोजित या प्रक्रियेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2023 आहे. ऑनलाइन अर्ज राष्ट्रीय परीक्षा एजंसी (NTA) च्या अधिकृत वेबसाइट http://cuet.nta.nic.in वर उपलब्ध आहे.


आयआयएमसीमध्ये गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही विद्यार्थ्यांना कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET PG) 2023 द्वारे प्रवेश मिळेल. इंग्रजी पत्रकारिता, हिंदी पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्क, रेडिओ आणि टेलिव्हिजन पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया या विषयातील पीजी डिप्लोमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल.


                मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थी आयआयएमसीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.जे विद्यार्थी त्यांच्या बॅचलर पदवीच्या अंतिम वर्षात किंवा सेमिस्टर परीक्षेत बसले आहेत किंवा जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. निवड झाल्यावर, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या तात्पुरत्या मार्कशीटची किंवा प्रमाणपत्राची मूळ प्रत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावी लागेल.


                राष्ट्रीय परीक्षा एजंसी (NTA) च्या माहिती पुस्तिकेत, आयआयएमसी च्या अभ्यासक्रमांना 'सामान्य' श्रेणी अंतर्गत ठेवण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका कोड COQP17 असा आहे. संस्थानच्या  विविध अभ्यासक्रमांचे चाचणी पेपर अनुक्रमांक 1043 ते 1047 वर आहेत. इच्छुक  उमेदवारांनी प्रवेश परीक्षेशी संबंधित अपडेटसाठी  एनटीए  आणि आयआयएमसीच्या वेबसाइटला भेट देत राहण्याचा सल्ला प्रवेश प्रभारी प्रो. राकेश गोस्वामी यांनी दिला आहे.


प्रवेश प्रक्रिया संबंधी अधिक माहितीसाठी किंवा अडचणी संदर्भात विद्यार्थांनी आयआयएमसीच्या ०११-२६७४२९२०, २६७४२९४०, २६७४२९६० (२३३) या दूरध्वनी क्रमांकांवर अथवा मोबाईल क्रमांक ७८३८०५५४२० वर संपर्क साधावा.  विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती मिळवायची असल्यास ७०१४५५१४१० या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवू शकतात.


भाषिक पत्रकारितेसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाईल


मराठी, ओरिया,मल्याळम आणि उर्दू पत्रकारितेच्या डिप्लोमा कोर्ससाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी सूचना लवकरच आयआयएमसीच्या अधिकृत वेबसाइट www.iimc.gov.in वर उपलब्ध होईल अशी माहिती  प्रवेश प्रभारी प्रो. राकेश गोस्वामी यांनी दिला आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Latest-IIMC-admission-process-2023</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिनेत्री डोनल बिश्तने सांगितल्या एमएक्स प्लेयरच्या आगामी 'तू जख्म है 2' चे गमतीदार आठवणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/actress-donal-bisht-shares-funny-memories</link>
            <description>अभिनेत्री डोनल बिश्त हिने तीच्या एमएक्स प्लेयर वरील आगामी 'तू जख्म है 2' च्या आठवणी सांगीतल्या आहेत. तीला  तू जख्म है सीझन २ मध्ये तुझे पात्र कसे आहे?  असा प्रश्न विचारल्या असता ती म्हणाली की, मी एका मुलीची भूमिका करत आहे जी कदाचित दिसणार नाही पण खूप असुरक्षित आणि आपल्या विचारांवर ठाम आहे. ती कणखर आहे आणि परिस्थितीला सामोरे जाण्याच्या युक्त्या तिला माहित आहेत. काव्या त्रेहान कुटुंबातील कोणापेक्षाही बलवान आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ती न थांबता तिच्या मर्यादेपलीकडे जाते. सीझन 2 मध्ये, तुम्ही तिची लढाई पहाल आणि तिच्या अधिकारासाठी तिच्या मर्यादा तपासाल. तिच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणींना तोंड देण्याचा हा काव्याचा प्रवास आहे आणि ती प्रत्येक समस्येला सुंदरपणे हाताळते.


तर सीझन 1 रिलीज झाला तेव्हा गश्मीर महाजनीसोबतची तुझी केमिस्ट्री खूप चर्चेत होती. या स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-08/IMG-20230408-WA0002.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेत्री डोनल बिश्त हिने तीच्या एमएक्स प्लेयर वरील आगामी 'तू जख्म है 2' च्या आठवणी सांगीतल्या आहेत. तीला  तू जख्म है सीझन २ मध्ये तुझे पात्र कसे आहे?  असा प्रश्न विचारल्या असता ती म्हणाली की, मी एका मुलीची भूमिका करत आहे जी कदाचित दिसणार नाही पण खूप असुरक्षित आणि आपल्या विचारांवर ठाम आहे. ती कणखर आहे आणि परिस्थितीला सामोरे जाण्याच्या युक्त्या तिला माहित आहेत. काव्या त्रेहान कुटुंबातील कोणापेक्षाही बलवान आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ती न थांबता तिच्या मर्यादेपलीकडे जाते. सीझन 2 मध्ये, तुम्ही तिची लढाई पहाल आणि तिच्या अधिकारासाठी तिच्या मर्यादा तपासाल. तिच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणींना तोंड देण्याचा हा काव्याचा प्रवास आहे आणि ती प्रत्येक समस्येला सुंदरपणे हाताळते.


तर सीझन 1 रिलीज झाला तेव्हा गश्मीर महाजनीसोबतची तुझी केमिस्ट्री खूप चर्चेत होती. या सीझनमध्येही तेच पाहायला मिळेल का? अस विचारल्या असता ती म्हणाली..


अरे हो! नक्कीच! आमची केमिस्ट्री आणखी एका पातळीवर जाणार आहे. #वीआया किंवा #विराया च्या चाहत्यांमध्ये आधीच खूप चर्चा आणि उत्साह आहे. मला असे वाटते की आम्ही दोघांनीही आपापल्या पात्रांना न्याय दिला आहे, आणि ते रूपांतर पडद्यावर पण दिसते आहे हे पाहून मला आनंद झाला आहे. सीझन 2 मध्ये, चाहत्यांना विराज आणि काव्याची अधिक केमिस्ट्री दिसेल, जी त्यांना सीझन 1 मध्ये पाहायला मिळाली नाही. या सीझनमध्ये दोघांमध्ये अधिक प्रेम आणि रोमान्स आहे आणि त्यांना एकत्र पाहण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक पर्वणी आहे. तसेच, विराज आणि काव्या यांच्यातील सुंदर केमिस्ट्री पाहिल्यानंतर प्रेक्षक सीझन 3 साठी नक्कीच उत्सुक असतील याची मी खात्री देते.


चित्रीकरणादरम्यान घडलेले काही खास किंवा अनपेक्षित क्षण तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता का? यावर ती म्हणाली.


प्रत्येक दिवस माझ्यासाठी खूप खास होता कारण मी माझ्या गावी दिल्लीत शूटिंग करत होते आणि शूटिंग शेड्यूल दरम्यान माझ्या कुटुंबासोबत राहायला मिळालं. ऑनस्क्रीन चर्चा आणि तालीम आश्चर्यकारक असताना, काही अनपेक्षित क्षण पण  होते.


माझ्यासमोर आलेल्या आव्हानांपैकी एक म्हणजे माझे  पात्र काव्या ही एक मानसशास्त्रज्ञ आहे आणि मला या विषयाचा ऑनलाइन पुस्तके आणि अभ्यास साहित्याद्वारे सखोल अभ्यास करावा लागला, कारण मानसशास्त्रज्ञाची भूमिका करणे हे सोपे काम नाही. तुम्ही इतर लोकांची मने वाचू शकता आणि कथेतील लोकांना मदत करू शकता हे तुम्हाला श्रोत्यांना पटवून देणं खूप मोठं काम आहे. त्यामुळे त्या सर्व गोष्टी, भावनांचे चढ-उतार फार कठीण होते.


तुम्ही शेअर करू इच्छिता असा कोणताही बीटीएस क्षण?सीझन 2 मधील पाण्याखालील सीन करणे खूप कठीण होते, कारण मला 3 ते 4 मिनिटे माझा श्वास रोखून ठेवावा लागला. मला पोहता येत नव्हते आणि मला खूप भीती वाटत होती म्हणून हे सर्व जास्तच कठीण होते. या सीक्वेन्ससाठी मी घातलेला पोशाख पाण्यात भिजल्यावर जड व्हायचा. सीन च्या मागणीनुसार मला धरून पाण्यातून बाहेर काढणे विराज (गश्मीर महाजनी) साठी खूप अवघड होते. पाण्याखालील सीनसाठी अनेक रिटेक आणि शॉट्स घेण्यात आले. मला बऱ्याच वेळा पाण्याखाली राहावे लागले आणि बराच वेळ माझा श्वास रोखून ठेवावा लागला आणि काही वेळा मला बाहेर काढणे जवळजवळ अशक्य झाले कारण माझा ड्रेस फाटला. तथापि, मी ते करण्यास सहमती दर्शविली कारण ते मनोरंजक होते आणि यापूर्वी मी केले नव्हते. हे खूप दमवणारे आणि कठीण असताना, मला या मालिकेसाठी शूटिंग करताना आनंद झाला आणि मला आनंद आहे की मी या मालिकेतून खूप काही शिकले आणि एक अभिनेत्री म्हणून मी मोठी झाले. असे ती म्हणाली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/actress-donal-bisht-shares-funny-memories</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जीआय टॅग म्हणजे काय? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Commerce/What-is-a-GI-tag</link>
            <description>वाराणसी. वाराणसीचा प्रसिद्ध बनारसी पान आणि लंगडा आंबा नुकताच भौगोलिक मानांकन (GI) यादीत दाखल झाला आहे. 31 मार्च रोजी जीआय रजिस्ट्री, चेन्नई द्वारे तब्बल 33 उत्पादनांना जीआय प्रमाणपत्र देण्यात आले. त्यापैकी 10 युपीचे असून त्यात वाराणसीतील दोघांचा समावेश आहे. बनारसी पान आणि लंगडा आंबा शिवाय, या प्रदेशातील आणखी दोन उत्पादने, रामनगर भांता (वांगी) आणि चंदौसीची</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Commerce/2023-04-08/image_6483441 (2).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वाराणसी. वाराणसीचा प्रसिद्ध बनारसी पान आणि लंगडा आंबा नुकताच भौगोलिक मानांकन (GI) यादीत दाखल झाला आहे. 31 मार्च रोजी जीआय रजिस्ट्री, चेन्नई द्वारे तब्बल 33 उत्पादनांना जीआय प्रमाणपत्र देण्यात आले. त्यापैकी 10 युपीचे असून त्यात वाराणसीतील दोघांचा समावेश आहे. बनारसी पान आणि लंगडा आंबा शिवाय, या प्रदेशातील आणखी दोन उत्पादने, रामनगर भांता (वांगी) आणि चंदौसीची आदमचिनी चावल (तांदूळ) यांनाही जीआय टॅग देण्यात आले. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जीआय टॅग आहे तरी काय?भौगोलिक मानांकन दिला जातो म्हणजे नक्की काय होते? तुमच्या मनातील प्रश्नांची आम्ही येथे उत्तर देणार आहोत. चला जाणून घेऊ या सविस्तर
जीआय टॅग काय आहे?

WIPO या वर्ल्ड इंटरलॅक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइजेशननुसार, जीआय टॅग एक प्रकारचा लेबल आहे जो कोणत्याही उत्पादानाच्या भौगोलिक ओळखीच्या रूपात दिला जातो. वस्तूंचे भौगोलिक मानांकन 1999 मध्ये नोंदणी आणि संरक्षण कायद्यांतर्गत सुरू करण्यात आले होते. हा टॅग भारताच्या अंतर्गत कोणत्याही खास उत्पादनाला मिळणार आहे. हा टॅग एखाद्या खास मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्टला किंवा कोणत्याही खास पिकाला किंवा नैसर्गिक उत्पादनाला दिला जातो.
शेतकऱ्यांना फायदा

या उत्पादनांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश झाल्यामुळे त्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल. या उत्पादनांशी संबंधित कामात 20 लाख लोक गुंतले असल्याचे सांगितले जाते. याशिवाय 25,500 कोटी रुपयांची ही उत्पादने विकली जातात. त्यात आणखी वाढ होईल. GI टॅग मिळाल्यानंतर आता ही उत्पादने कॅनडामध्ये मिळू शकतात. दुबई, यूएसए, जपान आणि यूके सारख्या देशांतील शहरांमध्येही सहज उपलब्ध होईल.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Commerce/What-is-a-GI-tag</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सर्वत्र एकच प्रश्न विचारल्या जातोय 'कुठे आहे 'पुष्पा'?  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/One-question-is-being-asked-everywhere-where-is-pushpa</link>
            <description>पुष्पा मै झुकेगा नही साला... पुष्पराज प्रत्येकाच्या घरात करत पोहोचला. 'पुष्पा'च्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अद्याप संपलेली नसून प्रोडक्शन हाऊसने नुकताच एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओ पाहून 'पुष्पा' कुठे आहे? हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक झाले आहेत. अशातच, हा व्हिडिओ पाहून पुष्पा फ्रँचायझीचा पुढील चित्रपट 'पुष्पा-द रुल'ची अधिकृत घोषणा असल्याचे अंदाज सिनेप्रेमींद्वारा लावला जात आहे. हा क्रिप्टिक </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-08/pushpa-2.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुष्पा मै झुकेगा नही साला... पुष्पराज प्रत्येकाच्या घरात करत पोहोचला. 'पुष्पा'च्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अद्याप संपलेली नसून प्रोडक्शन हाऊसने नुकताच एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओ पाहून 'पुष्पा' कुठे आहे? हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक झाले आहेत. अशातच, हा व्हिडिओ पाहून पुष्पा फ्रँचायझीचा पुढील चित्रपट 'पुष्पा-द रुल'ची अधिकृत घोषणा असल्याचे अंदाज सिनेप्रेमींद्वारा लावला जात आहे. हा क्रिप्टिक व्हिडिओ सूचित करतो की पुष्पा तिरुपतीमध्ये तुरुंगातून पळून गेला असून आता बेपत्ता आहे.


(https://twitter.com/PushpaMovie/status/1643487881774743554?t=AfG5WkEqbYzYmOqeP0jr0A&s=19)


डिसेंबर 2021 मध्ये पुष्पा राज नावाचा जन्म झाला, ज्याने संपूर्ण देशाला वेड लावले. सर्व अडथळे आणि सीमा ओलांडून देशभरातील प्रेक्षकांशी कनेक्ट केले. छोट्या शहरातील रस्त्यांपासून ते क्रिकेट स्टेडियम, राजकीय रॅली आणि कॉर्पोरेट बोर्ड रूम्सपर्यंत, त्याचे डायलॉग्स गाजले, ज्यामुळे पुष्पा पॉवरहाऊस भारतीय सामान्य लोकांचे प्रतीक बनला. इतकंच नाही तर मुरादाबादमधील लग्नसोहळ्यात आणि इबीझामधील क्लबमध्येही चित्रपटाची गाणी वाजवण्यात आली. आयकॉनिक स्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' मधील वेधक अवताराने संपूर्ण देशाला चित्रपटासाठी एकजूट केले आणि त्या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट बनला. असे म्हणता येईल की, 'पुष्पा: द राइज' हा केवळ एक चित्रपट नसून प्रत्येकाला वाटणारी भावना आहे.


अशातच, 'द हंट फॉर पुष्पा' या अनोख्या कॉन्सेप्ट व्हिडिओसह, निर्माता मायत्री मूव्हीज ने चाहत्यांना पुष्पा कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे. हा व्हिडिओ आयकॉन स्टार अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या आधी रिलीज केला जाईल. 'पुष्पा: द रूल' स्पष्टपणे त्या चित्रपटासारखा दिसतो जो केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर दर्शकांच्या हृदयावर आणि मनावर राज्य करत संपूर्ण भारतातील चित्रपटासाठी एक नवी पातळी स्थापित करेल.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/One-question-is-being-asked-everywhere-where-is-pushpa</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिग बॉसमधील अब्दूची अचानक वाढायला लागली उंची ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Bigg-Boss-Abdu-height-suddenly-increase</link>
            <description>'बिग बॉस १६' या शोमधील काही स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे अब्दू रोझिक. अब्दूने 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश केला आणि अल्पावधीतच प्रेक्षका</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-08/abdu-rozik-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA['बिग बॉस १६' या शोमधील काही स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे अब्दू रोझिक. अब्दूने 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश केला आणि अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. सोशल मीडियावर तर अब्दूचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत. अब्दू उंचीने जरी लहान असला तरी त्याची प्रसिद्धी जगभर आहे. त्याचे वय १९ वर्षे असून उंची ३ फूट १ इंच आहे. आता अब्दूने सगळ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

अब्दू इतका ठेंगणा कसा? असा प्रश्न सगळ्यांनाच असेल. तर अब्दूला एका आजाराचा सामना करावा लागला होता. या आजारामुळे त्याची उंची वाढली नाही. शिवाय तेव्हा कुटुंबियांकडेही फारसे पैसे नसल्यामुळे अब्दूच्या आजारावर उपचार झाले नाही. पण आता अब्दूची उंची हळूहळू वाढत आहे. याबाबत त्याने स्वत:च खुलासा केला आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Bigg-Boss-Abdu-height-suddenly-increase</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 06 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हनुमान जयंतीच्या पर्वावर आदिपुरुष चा नवीन पोस्टर रिलीज  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/New-poster-release-of-Adipurush-on-the-occasion-of-Hanuman-Jayanti</link>
            <description>हनुमान जयंती च्या निमित्ताने दिग्दर्शक ओम राऊत यांनी आगामी चित्रपट 'आदिपुरुष' चा नवीन पोस्टर जारी केला आहे. पोस्टर मध्ये पवनपुत्र हनुमान राम भक्ती मध्ये लीन दिसून येत आहेत.


प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर फिल्म आदिपुरुष रिलीज च्या आधीपासूनच चर्चेत आहे. आदिपुरुष मध्ये भगवान राम, लक्ष्मण, सीता आणि पवनपुत्र हनुमान यांची कथा दाखविली जाणार आहे. चित्रपटा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-06/image_6487327.JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हनुमान जयंती च्या निमित्ताने दिग्दर्शक ओम राऊत यांनी आगामी चित्रपट 'आदिपुरुष' चा नवीन पोस्टर जारी केला आहे. पोस्टर मध्ये पवनपुत्र हनुमान राम भक्ती मध्ये लीन दिसून येत आहेत.


प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर फिल्म आदिपुरुष रिलीज च्या आधीपासूनच चर्चेत आहे. आदिपुरुष मध्ये भगवान राम, लक्ष्मण, सीता आणि पवनपुत्र हनुमान यांची कथा दाखविली जाणार आहे. चित्रपटाची कथा आणि लुक्समुळे बराच वाद होत आहे. आता हनुमान जयंतीच्या निमित्ताने फिल्म मेकर्स ने पवनपुत्र हनुमान चा नवा पोस्टर जारी केला आहे. यात हनुमंताच्या भूमिकेतील मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे भक्तीत तल्लीन दिसत आहे. 



पोस्टर मध्ये हनुमानाचे लुक थोडे बदलले दाखविण्यात आले आहेत. यापूर्वी वादग्रस्त ठरलेला लेदर जॉकेट पोस्टरमधून हटविण्यात आला आहे. पोस्टर मध्ये  हनुमंताने रुद्राक्षा ची माळ आणि जानवे धारण केल्याचे दिसत आहे. एका मोठ्या शिलेवर बसून हनुमान भक्तीत लीन झाले आहेत. बॅकग्राउंडला राम म्हणजेच प्रभासचा चेहरा दिसत आहे.




https://www.instagram.com/p/CqrT_PTvoaY/?igshid=YmMyMTA2M2Y=




प्रभास आणि देवदत्त नागे यांनी हा पोस्टर शेयर करीत  लिहिलंय, 'राम के भक्त और रामकथा के प्राणजय पवनपुत्र हनुमान!.' हनुमानाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे स्वतः हनुमान भक्त आहे. देवदत्त च्या फिटनेस ची सोशल मीडिया वर चांगलीच चर्चा सुरु आहे. 


https://www.instagram.com/p/CqrUrufKy9q/?igshid=YmMyMTA2M2Y=


याआधी आदिपुरुष चा एक पोस्टर रामनवमी च्या दिवशी रिलीज करण्यात आला होता. या पोस्टर मध्ये  राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान दाखविण्यात आले आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/New-poster-release-of-Adipurush-on-the-occasion-of-Hanuman-Jayanti</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 05 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'हा' शेतीपूरक व्यवसाय बदलू शकतो तुमचे भविष्य ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Commerce/Silk-resham-textile-industry-is-complementary-to-agriculture</link>
            <description>अत्याधुनिक युगात शेतीचे महत्व वाढले आहे. पारंपरिक शेतीला जोड उद्योग असणे आवशयक झाले असून, शासन देखील अशा अनेक व्यवसायाला आर्थिक मदत देत आहे. असे अनेक शेतीपूरक व्यवसाय आहेत जे आपले भविष्य बदलू आपल्याला आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध बनवू शकते. त्यातीलच एक म्हणजे रेशीम वस्त्र उद्योग, चला तर जाणून घेऊया रेशीम वस्त्र उद्योगाबद्दल...







उच्च दर्जाच्या वस्त्रांमध्ये रेशीम वस्त्रांचा समावेश होतो. कथा - पुराणांमध्ये ही रेशमी वस्त्रांचा उल्लेख आहे. काही हजार वर्षांपासून भारतात रेशमी वस्त्रांचा वापर होतो. इसवी सनाच्या आधी चीनमध्ये रेशमाचा वापर सुरू झाला, असा उल्लेख आहे. नंतर तो भारतात आला. भारतातील रेशीम उद्योगात महाराष्ट्राचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यातही विदर्भाचा वाटा मोठा आहे. एवढेच नाही विदर्भातील ‘टसर रेशीम’ने रेशीमच्या बाजारात स्थान नि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Commerce/2023-04-05/image (2).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अत्याधुनिक युगात शेतीचे महत्व वाढले आहे. पारंपरिक शेतीला जोड उद्योग असणे आवशयक झाले असून, शासन देखील अशा अनेक व्यवसायाला आर्थिक मदत देत आहे. असे अनेक शेतीपूरक व्यवसाय आहेत जे आपले भविष्य बदलू आपल्याला आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध बनवू शकते. त्यातीलच एक म्हणजे रेशीम वस्त्र उद्योग, चला तर जाणून घेऊया रेशीम वस्त्र उद्योगाबद्दल...







उच्च दर्जाच्या वस्त्रांमध्ये रेशीम वस्त्रांचा समावेश होतो. कथा - पुराणांमध्ये ही रेशमी वस्त्रांचा उल्लेख आहे. काही हजार वर्षांपासून भारतात रेशमी वस्त्रांचा वापर होतो. इसवी सनाच्या आधी चीनमध्ये रेशमाचा वापर सुरू झाला, असा उल्लेख आहे. नंतर तो भारतात आला. भारतातील रेशीम उद्योगात महाराष्ट्राचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यातही विदर्भाचा वाटा मोठा आहे. एवढेच नाही विदर्भातील ‘टसर रेशीम’ने रेशीमच्या बाजारात स्थान निर्माण केले आहे. यात रेशीम संचालनालय नागपूरचा वाटा महत्त्वाचा आहे. या रेशीम संचालनालयाची स्थापना 1 सप्टेंबर 1997 रोजी झाली होती. वर्ष 2022 संचालनालयासाठी रौप्य महोत्सवी वर्ष होते. खऱ्या अर्थाने रेशीम व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय ठरत आहे.



रेशीम उत्पादनात जगात चीनचा प्रथम तर भारताचा दुसरा क्रमांक आहे. रेशीमच्या बाजारात महाराष्ट्राच्या टसर रेशीम पैठणीला मोठी मागणी आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी परिसरात टसर आणि तुतीच्या रेशीम कापड आणि धाग्याची निर्मिती होते. टसर रेशीमच्या ‘कर्वती साडी’चा इतिहास सुमारे 400 वर्षे जुना आहे. आंधळगाव येथे कर्वती साडी विणण्याचा उद्योग पारंपरिक आहे. टसर रेशीम उद्योग प्रामुख्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या चार जिल्ह्यात होतो. ‘ऐन’ आणि ‘अर्जुन’ वृक्ष असलेल्या वन क्षेत्रात आदिवासी टसर रेशीमचे उत्पादन घेतात.




महाराष्ट्र राज्य ग्रामोद्योग महामंडळामार्फत पाचगणी येथे रेशीम संशोधन केंद्र सुरू झाल्यानंतर (1956) संशोधन करून सातारा व पुणे विभागातील जिल्हयांमध्ये तुतीची लागवण करून कोषांचे उत्पादन सुरू करण्यात आले. 1970 पासून शेतकरी व्यवसाय म्हणून रेशीम शेती करू लागलेत. रेशीम शेती हा शेतीला पूरक जोडधंदा होऊ शकतो हे लक्षात आल्याने, रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 1 सप्टेंबर 1997 रोजी रेशीम संचालनालय स्थापन करण्यात आले. संचालनालयाचे पहिले स्वतंत्र कार्यालय - जिल्हा रेशीम कार्यालय, नागपूर येथील कार्यालयात सुरू करण्यात आले.  







 महाराष्ट्रात रेशीम उत्पादनाचे प्रयोग



महाराष्ट्रात रेशीम उत्पादनाची सुरुवात 1956 मध्ये खादी ग्रामोद्योगाची पाचगणी केंद्रावर केली. 1970 मध्ये व्यावसायिक पातळीवर रेशमाची शेती सुरू झाली. जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई आणि विदर्भ विकास महामंडळामार्फत ‘रेशीम शेती उद्योग योजना’ राबविली जात होती. यात विदर्भ विकास महामंडळ ‘टसर रेशीम उद्योग योजना’ राबवत होते. टसरच्या कोषाच्या धाग्यावर प्रक्रिया करून आंधळगाव व मोहाडी परिसरात कर्वती साड्या विणल्या जात होत्या.       



1 सप्टेंबर 2007 पासून 1 सप्टेंबर हा दिवस (रेशीम संचालनालयाचा स्थापना दिवस) ‘रेशीम दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.



तुतीला ‘कृषी पिका’ची मान्यता



तुती रेशीम पिकाला 11 जानेवारी 2021 रोजी ‘कृषी पीक’ म्हणून मान्यता मिळाली आहे. तुतीच्या झाडाला ‘तुती वृक्षा’चा दर्जा मिळाल्यामुळे अनेक योजनात तुती पिकाला कृषी पिकांप्रमाणे लाभ मिळेल. याचा तुती उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळेल. रेशीम हा शेतीपूरक व्यवसाय ठरू शकतो. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Commerce/Silk-resham-textile-industry-is-complementary-to-agriculture</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नक्की वाचा : असंघटीत कामगारांसाठी महत्वाची बातमी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Integration-of-Umang-mobile-application-in-e-shram-portal</link>
            <description>केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने दिनांक 26.08.2021 रोजी वय वर्षे 16 ते 59 या गटातील असंघटीत कामगारांच्या ई-श्रम या आधार क्रमांकाशी जोडलेल्या राष्ट्रीय माहिती कोषाची सुरुवात केली. दिनांक 26 मार्च 2023 रोजी उपलब्ध माहितीनुसार या पोर्टलवर 28 कोटी 78 लाख असंघटीत कामगारांनी नोंदणी केली आहे. ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीचे राज्यनिहाय तपशील परिशिष्टात दिले आहेत.आर्थिक वर्ष 2019-20 ते 2024-25 या कालावधीत या माहितीकोषाच्या परिचालनासाठी 704.01 कोटी रुपयांची</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-04/kamgar.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने दिनांक 26.08.2021 रोजी वय वर्षे 16 ते 59 या गटातील असंघटीत कामगारांच्या ई-श्रम या आधार क्रमांकाशी जोडलेल्या राष्ट्रीय माहिती कोषाची सुरुवात केली. दिनांक 26 मार्च 2023 रोजी उपलब्ध माहितीनुसार या पोर्टलवर 28 कोटी 78 लाख असंघटीत कामगारांनी नोंदणी केली आहे. ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीचे राज्यनिहाय तपशील परिशिष्टात दिले आहेत.आर्थिक वर्ष 2019-20 ते 2024-25 या कालावधीत या माहितीकोषाच्या परिचालनासाठी 704.01 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 24 मार्च 2023 पर्यंत त्यापैकी सुमारे 418 कोटी रुपयांचा वापर करण्यात आला आहे.
तरतूद केलेल्या निधीचा वापर पुढील काळात अधिक चांगल्या पद्धतीने करता यावा यासाठी मंत्रालयाने अनेक पावले उचलली असून, ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी देशभरातील असंघटित कामगारांना नोंदणीचे बहु-पर्यायी मार्ग उपलब्ध करून देत आहे. गावपातळीवर नोंदणी सुविधा पुरविण्यासाठी सामान्य सेवा केंद्रे-विशेष उद्देश्य सुविधा यांच्याशी जोडलेल्या 4 लाखांहून अधिक ग्रामीण पातळीवरील उद्योजकांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.
ज्या राज्यांमध्ये सामान्य सेवा केंद्रे मोठ्या प्रमाणात कार्यरत नाहीत तेथे राज्य सेवा केंद्रांना असंघटीत कामगारांच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीची सुविधा पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. असंघटीत कामगारांना त्वरित नोंदणी तसेच अद्यायावतीकरण सुविधा पुरविण्यासाठी ई-श्रम पोर्टलमध्ये उमंग मोबाईल अप्लिकेशनचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. नोंदणीकरणाचे काम अधिक वेगाने व्हावे यासाठी सामान्य सेवा केंद्रांशी समन्वयातून नियमितपणे आढावा बैठका घेण्यात येत आहेत. राज्य सरकारांना ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी प्रक्रियेला प्रोत्साहन देणारे उपक्रम सुरु करता यावेत या उद्देशाने मदत म्हणून राज्यांना आयईसी (माहिती, शिक्षण आणि संवाद) निधीचे देखील वितरण करण्यात आले आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम पोर्टल वर अधिकाधिक प्रमाणात  नोंदणी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मंत्रालयातर्फे वेळोवेळी नोंदणी शिबिरे तसेच मोहिमा आयोजित करण्यात येत आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Integration-of-Umang-mobile-application-in-e-shram-portal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतीय महसूल सेवेच्या 75 व्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा NADT नागपूर येथे 5 रोजी समारोप  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/75th-batch-of-Indian-Revenue-Service-concluded-at-nadt--nagpur-on-5th-april-</link>
            <description>नागपूर येथे स्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी- एनएडीटी येथे भारतीय महसूल सेवा –आय.आर.एस. च्या 75व्या तुकडील 47 भारतीय महसूल सेवा-आयआरएस अधिकारी आणि रॉयल भूतान सेवेच्या 02 अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समारोप समारंभ  5 एप्रिल, बुधवार रोजी सकाळी 10 वाजता  होणार असून याप्रसंगी  केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  राहणार आहेत.   आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित राहतील.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर ही  केंद्र  सरकारच्या भारतीय महसूल सेवा (आयकर)  अधिकाऱ्यांसाठी असलेली सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा द्वारे आयआरएस अधिकाऱ्यांची  निवड केली जाते. थेट निवड झालेले हे  अधिकारी  प्रत्यक्ष कामावर रुजु होण्यापुर्वी  सुमारे 16 म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-04/NADT.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर येथे स्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी- एनएडीटी येथे भारतीय महसूल सेवा –आय.आर.एस. च्या 75व्या तुकडील 47 भारतीय महसूल सेवा-आयआरएस अधिकारी आणि रॉयल भूतान सेवेच्या 02 अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समारोप समारंभ  5 एप्रिल, बुधवार रोजी सकाळी 10 वाजता  होणार असून याप्रसंगी  केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  राहणार आहेत.   आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित राहतील.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर ही  केंद्र  सरकारच्या भारतीय महसूल सेवा (आयकर)  अधिकाऱ्यांसाठी असलेली सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा द्वारे आयआरएस अधिकाऱ्यांची  निवड केली जाते. थेट निवड झालेले हे  अधिकारी  प्रत्यक्ष कामावर रुजु होण्यापुर्वी  सुमारे 16 महिन्यांचे  सेवा अंतर्गत प्रशिक्षण घेतात. या प्रशिक्षणादरम्यान, अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर प्रशासनाच्या विविध पैलूंवर प्रशिक्षित केले जाते आणि त्यांना प्राप्तिकर कायद्यांमध्ये तसेच न्यायशास्त्र तसेच सहयोगी कायदे, सामान्य कायदे आणि व्यवसाय कायदे याबाबत विशेष माहिती प्रदान केली जाते.
अधिकारी प्रशिक्षणार्थींना खाती आणि लेखा प्रणालीचे सखोल प्रशिक्षण दिले जाते.  याशिवाय प्रशिक्षणार्थींना कर चोरी आणि  आर्थिक गैरव्यवहार कर प्रकरणे आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये तपासासाठी तयार करण्यासाठी फायनान्शियल फॉरेन्सिक्स आणि सायबर फॉरेन्सिक्समध्ये   देखील प्रशिक्षण  दिले जातात. प्रशिक्षणार्थी विशेषकरून करदात्याच्या सेवांबद्दल संवेदनशील असतात ज्याने करभरणा सुलभ होतो.  प्रशिक्षणाच्या व्यावहारिक बाबींमध्ये आयकर विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांशी तसेच संसदेसह भारतातील विविध घटनात्मक/वैधानिक संस्थांशी संलग्नता समाविष्ट आहे. या मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया. सेबी ,एनएसडीएल यांचा समावेश आहे.   आंतरराष्ट्रीय संघटनासोबत सुद्धा प्रशिक्षणार्थी  तेथील कर अधिकारक्षेत्रांमध्ये प्रचलित असलेल्या सर्वोत्तम पद्धतींशी अवगत होतात  .
भारतीय महसूल सेवेच्या 75 व्या बॅचमध्ये 49 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा तसेच  समावेश आहे भूतान रॉयल सर्व्हिसमधील 2 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. बॅचचे सरासरी वय 28 आहे . या बॅचमध्ये 15 महिला अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत .या  बॅचचे प्रतिनिधित्व भारतातील 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश करतात. सर्वाधिक अधिकारी प्रशिक्षणार्थी केरळ (9) आणि त्यानंतर उत्तर प्रदेश (8),झारखंड (6), महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रत्येकी (4) आणि बिहार (3) राज्यातील  आहेत. 73 टक्के अधिकारी प्रशिक्षणार्थींना अभियांत्रिकीची पार्श्वभूमी आहे.  वैद्यकीय विज्ञान पार्श्वभूमीतून 3 अधिकारी प्रशिक्षणार्थी, वाणिज्य शाखेतील 3 आणि कायद्याच्या  शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले  एक अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत. 53 टक्के अधिकारी प्रशिक्षणार्थी यांना कामाचा अनुभव  आहेत 33 टक्के अधिकारी प्रशिक्षणार्थीं ग्रामीण पार्श्वभूमी आणि बाकीचे  शहरी किंवा  निम-शहरी प्रदेशातून येतात.
अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर अधिकारी म्हणून काम करण्यासाठी आणि महसूल वाढीसाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये यांनी  सुसज्जीत केले जाते.  16 महिन्याचे  प्रशिक्षण  यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर अधिकारी प्रशिक्षणार्थींना देशभरातील आयकर  कार्यालयांमध्ये आयकर विभागाच्या सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त  केले जाते. हे अधिकारी महसूल संकलनाचे संचालन आणि राष्ट्र उभारणीत एक महत्त्वाची भूमिका बजावतात. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/75th-batch-of-Indian-Revenue-Service-concluded-at-nadt--nagpur-on-5th-april-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपुरात होणार स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे समापन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Swatantraveer-savarkar-Gaurav-Yatra-concludes-in-Nagpur</link>
            <description>स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी अपशब्द काढून आक्षेपार्ह विधान केले. महाराष्ट्राचे सुपूत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टीने सावरकर गौरव यात्रा काढली. या गौरव यात्रेचे समापन आज  मंगळवार 4 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता नागपुरातील शंकर नगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके व माजी महापौर सं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-04/yatra.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी अपशब्द काढून आक्षेपार्ह विधान केले. महाराष्ट्राचे सुपूत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टीने सावरकर गौरव यात्रा काढली. या गौरव यात्रेचे समापन आज  मंगळवार 4 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता नागपुरातील शंकर नगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके व माजी महापौर संदीप जोशी यांनी  दिली.
याप्रसंगी नागपुरातील सहाही विधानसभा क्षेत्रातून स्वातंत्र्यवीर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. पूर्व नागपूरमधून आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, नरेंद्र (बाल्या) बोरकर, मंडळ अध्यक्ष संजय अवचट यांच्या नेतृत्वात, उत्तर नागपूरमधून प्रा. संजय भेंडे, माजी आमदार मिलिंद माने, मंडळ अध्यक्ष संजयजी चौधरी यांच्या नेतृत्वात तर पश्चिम नागपुरातून माजी आमदार सुधाकरजी देशमुख, संजयजी बंगाले, मंडळ अध्यक्ष विनोद कन्हेरे यांच्या नेतृत्वात त्याचप्रमाणे दक्षिण-पश्चिम नागपुरातून शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, मंडळ अध्यक्ष किशोर वानखेडे यांच्या नेतृत्वात, दक्षिण नागपुरातून आमदार मोहन मते, भोजराज डुंबे, मंडळ अध्यक्ष देवेंद्र दस्तुरे यांच्या नेतृत्वात, मध्य नागपुरातून आमदार विकास कुंभारे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, किशोर पालांदूरकर यांच्या नेतृत्वात यात्रा काढण्यात येणार आहे. उपरोक्त मान्यवरांच्या नेतृत्वात सर्व यात्रा सायंकाळी 7 वाजता शंकर नगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ जमा होतील.
यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते मा. सुधांशूजी त्रिवेदी यांचे प्रमुख वक्ते म्हणून भाषण होईल. यासोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील संबोधन होईल.
स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रेच्या समापन प्रसंगी मंचावर मा. राजे मुधोजी भोसले, मा. गोंड राजे वीरेंद्र शाह, मा. राष्ट्र सेविका समिती प्रमुख शांताक्का, विदर्भ प्रांत संघचालक मा. राम हरकरे, मा. खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार अजय संचेती, माजी खासदार विकास महात्मे, मा. जसविंदरसिंह राजपाल, मा. रमेश ठुबरीकर, माजी आ. भोला बढेल, मा. महादेवराव बाजीराव, मा. चंद्रकांत वानखेडे, मा. मेहरसिंह मेहरोलीया, नॅशनल रेल्वे मजदुर युनियनचे कार्यकारी अध्यक्ष मा. हबीब खान, मा. डॉ. सुरेश यादव, मा. भैय्यासाहेब  बिघाने, मा. जयदीप कवाडे, भारतीय विचार मंचचे अध्यक्ष मा. रमेश पटेल, परमिंदरसिंग, भगीरथ महाराज, सद्गुरुदास महाराज विजयराव देशमुख, गुडुजी केवलरामानी यांची उपस्थिती असेल.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Swatantraveer-savarkar-Gaurav-Yatra-concludes-in-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्वच्छता चमूच्या सेवाकार्यासह नागपूर होतंय स्वच्छ  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-is-becoming-clean-with-the-services-of-the-nmc-swachhta-chamu</link>
            <description>नागपूर महानगरपालिकेच्या ‘स्मार्ट स्वच्छता टिम’ च्या साथीने  नागपूर स्वच्छ सुंदर होत आहे. सणासुदीच्या दिवशी  नागपूर शहरातील विविध भागातून काढण्यात येणाऱ्या अनेक शोभायात्रेच्या मार्गांची रात्रीच स्वच्छता करण्याचे महत्वाचे कार्य मनपाच्या स्वच्छता चमूद्वारे करण्यात येत आहे.
     नुकत्याच झालेल्या रामनवमी निमित्त नागपूर शहरात मध्य न</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2023-04-04/5.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर महानगरपालिकेच्या ‘स्मार्ट स्वच्छता टिम’ च्या साथीने  नागपूर स्वच्छ सुंदर होत आहे. सणासुदीच्या दिवशी  नागपूर शहरातील विविध भागातून काढण्यात येणाऱ्या अनेक शोभायात्रेच्या मार्गांची रात्रीच स्वच्छता करण्याचे महत्वाचे कार्य मनपाच्या स्वच्छता चमूद्वारे करण्यात येत आहे.
     नुकत्याच झालेल्या रामनवमी निमित्त नागपूर शहरात मध्य नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिर, पश्चिम नागपुरातील रामनगर चौकातील राम मंदिर यासह विविध भागातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेला लाखो नागपूरकरांनी उपस्थिती दर्शविली. शहरातील विविध भागातून काढण्यात येणा-या शोभायात्रेच्या मार्गावर स्वच्छता रहावी, मनपाच्या ‘स्मार्ट स्वच्छता टिम’ने स्वच्छता कार्य पार पाडले.
          शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या मार्गांवर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले तर अनेक ठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवर्षाव करण्यात आला. या संपूर्ण मार्गांवर स्वच्छता राखली जाईल याकडे मनपाद्वारे विशेषत्वाने लक्ष देण्यात आले. त्याचेच परिणाम शोभायात्रेचे मार्ग रात्रीच स्वच्छ करून ते सकाळपर्यंत वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आले. या स्वच्छतेच्या कार्यात मनपाच्या ६० कर्मचा-यांनी सकाळपाळीत तर १९० कर्मचा-यांनी रात्रपाळीत सेवा दिली. एकूण २५० स्वच्छता कर्मचा-यांच्या या सेवाकार्यात सर्व मार्गांवर ३० टाटा एस वाहने व ४ कॉम्पॅक्टरची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आली होती. मनपाच्या ‘स्मार्ट स्वच्छता टिम’ द्वारे रात्री उशीरापर्यंत स्वच्छता कार्य करण्यात येत आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-is-becoming-clean-with-the-services-of-the-nmc-swachhta-chamu</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Dec 2022 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nag-Nadi-Rejuvenation-Project-Unveiled-by-Hon.-Prime-Minister-Shri.-Narendra-Modi</link>
            <description>देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर शहरातील ऐतिहासिक नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे कोनशिला अनावरण रविवारी (ता.१२) झाले. याप्रसंगी राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर शहरातील ऐतिहासिक नाग नदीच्या पुनर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2022-12-12/nrr.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर शहरातील ऐतिहासिक नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे कोनशिला अनावरण रविवारी (ता.१२) झाले. याप्रसंगी राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर शहरातील ऐतिहासिक नाग नदीच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाने पुढे पाऊल टाकत प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू केली आहे. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी प्रदान केल्यानंतर रविवार (ता. ११) रोजी शहरातील विविध विकासकामांच्या लोकापर्ण प्रसंगी त्यांनी नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचेही कोनाशिला अनावरण मा. पंतप्रधानांनी केले.
नागपूर महानगरपालिका हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला. त्यांनी या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळ, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील जवळपास ५०० किमी सिवरलाईन नेटवर्कचे नूतनीकरण करण्यात येईल. या प्रकल्पाचा एकूण खर्च १९२७ कोटी एवढा आहे. प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महानगरपालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात हिस्सा आहे. केंद्र शासनाकडून १११५.२२ कोटी, राज्य शासनाकडून ५०७.३६ कोटी व मनपाकडून १५ टक्के म्हणजे ३०४.४१ कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून १३१८६१ घरांना सिवर नेटवर्कमध्ये जोडण्यात येईल. प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेकडून केली जाणार आहे. यासाठी नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा ते वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे, प्रसाधनगृह आदी कामे प्रकल्पांतर्गत होणार आहेत. नागपुरकरांसाठी महत्वपूर्ण ठरणारा आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nag-Nadi-Rejuvenation-Project-Unveiled-by-Hon.-Prime-Minister-Shri.-Narendra-Modi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 Apr 2022 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हार्दिक पटेलच्या डीपी वरून काँग्रेसचा झेंडा गायब ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Congress-flag-disappears-from-Hardik-Patel-DP</link>
            <description>अहमदाबाद : गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार समाजाचे नेते आणि काँग्रेसचे गुजरातमधील कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांच्या व्हॉट्सअपवरील नवीन डीपी ने चर्चेला उधान आलं आहे. हार्दिक पटेल यांनी व्हॉट्सअपला एक नवीन डीपी ठेवला असून यात ते भगवा गमछा परिधान करुन दिसत आहेत. विशेष म्हणजे आपल्या व्हॉट्अप बायोमधून त्यांनी काँग्रेसला गायब केल्याचं दिसून येत आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आपण प्रभू श्रीरामांना मानत असून, रामभक्त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2022-04-25/hardikpatel.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अहमदाबाद : गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार समाजाचे नेते आणि काँग्रेसचे गुजरातमधील कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांच्या व्हॉट्सअपवरील नवीन डीपी ने चर्चेला उधान आलं आहे. हार्दिक पटेल यांनी व्हॉट्सअपला एक नवीन डीपी ठेवला असून यात ते भगवा गमछा परिधान करुन दिसत आहेत. विशेष म्हणजे आपल्या व्हॉट्अप बायोमधून त्यांनी काँग्रेसला गायब केल्याचं दिसून येत आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आपण प्रभू श्रीरामांना मानत असून, रामभक्त असल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. तसेच वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ ४ हजार भगवद्गीता वाटप करणार आहेत. हिंदू असल्याचा गर्व असून राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. याबाबत चिंतन केले जाईल आणि लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही हार्दिक पटेल यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता त्यांच्या भगवाधारी डीपी मुळे विविध राजकीय तर्क लावले जात आहेत. 

गुजरातमधील पक्ष नेतृत्वाला कोणी काम करावे, असे वाटत नाही. पक्षात काम करू देत नाहीत. एखाद्याची पक्षासाठी काम करण्याची, संघर्ष करण्याची इच्छा असेल, तरी पक्ष म्हणून ते करू दिले जात नाही. असेच सुरू राहिल्यास आम्ही पक्ष म्हणून लोकांसाठी आवाज उठवणार तरी कसा, असा सवाल हार्दिक पटेल यांनी केला आहे. काँग्रेसचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेऊन हार्दिक पटेल यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. यासंदर्भात सार्वजनिकरित्या बोलण्यास हार्दिक पटेल यांना पक्षाकडून मनाई करण्यात आली होती. 

गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली असून, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हार्दिक पटेल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेस नेतृत्वाविरोधात विधाने करत आहेत. चांगला विरोधक म्हणून काँग्रेसला संघर्ष करायला हवा. विरोधी पक्ष म्हणून तसे करण्यास आम्ही असमर्थ ठरत असू, तर आम्हाला पर्यायांवर विचार करावा लागेल, असे सूतोवाच हार्दिक पटेल यांनी केले आहे. तसेच भाजप सक्षम पक्ष आहे, त्यांच्याकडे चांगले नेतृत्व आहे. याशिवाय, ते वेळेत आणि योग्य निर्णय घेतात, या शब्दांत हार्दिक पटेल यांनी कौतुक केले आहे. मात्र, याचवेळेस भाजप प्रवेशाचा कोणताही विचार नसल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Congress-flag-disappears-from-Hardik-Patel-DP</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 Apr 2022 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आश्चर्य…! राज्यातील 'या' शहरात मिळतंय 1 रुपये लीटर पेट्रोल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Surprise…!-In-this-city-of-the-state-petrol-is-available-at-Rs-1-per-liter</link>
            <description>मुंबई : देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतू ठाण्यात पेट्रोल 1 रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र हे पूर्णपणे सत्य असून पेट्रोल घेण्यासाठी येथे लोकांची लांबच लांब रांग आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या जन्मदिवसानिमित्त ठाण्यातील</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2022-04-25/1rs-petrol.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतू ठाण्यात पेट्रोल 1 रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र हे पूर्णपणे सत्य असून पेट्रोल घेण्यासाठी येथे लोकांची लांबच लांब रांग आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या जन्मदिवसानिमित्त ठाण्यातील कैलास पेट्रोल पंपावर 1 रुपये लिटर पेट्रोल दिले जात आहे. आज सरनाईक यांचा जन्मदिवस आहे.

1000 चालकांना दिले पेट्रोल 
ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेवक आशा डोंगरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीप डोंगरे आणि अब्दुल सलाम यांनी कैलास पेट्रोल पंपावर सकाळी 10 वाजता स्वस्त पेट्रोल देण्यास सुरुवात केली. सुमारे 1000 चालकांना 1 रुपये प्रतिलिटर पेट्रोल देण्यात आले. या पेट्रोलची किंमत 1 लाख 20 हजार इतकी होती. देशातील वाढत्या पेट्रोलच्या दरांविरोधात शिवसेनेच्या वतीने प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. यावेळी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळाली.

20 व्या दिवशी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल नाही
सोमवारी सकाळी देशातील बड्या तेल कंपन्यांनी सलग 20 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे. अशा परिस्थितीत 1000 चालकांना 1 रुपये लिटरने पेट्रोल दिल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Surprise…!-In-this-city-of-the-state-petrol-is-available-at-Rs-1-per-liter</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Apr 2022 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिलेला शब्द पाळणे ही आमची संस्कृती ---खा बाळू धानोरकर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-word-given-is-also-our-culture-----Balu-Dhanorkar</link>
            <description>कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असली पाहिजे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी लोकांनी आमच्याकडे सत्ता सोपविली आणि आम्ही दिलेला शब्द पाळला. शेतकऱ्यां करता मिनी बस ची  व्यवस्था करण्याचे दिलेले  आश्वासन आम्ही पाळले याचा आनंद असल्याचे प्रतिपादन  खा बाळू धानोरकर यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा च्या वतीने आयोजित वरोरा येथील बाजार समितीच्या 70 नवीन बांधकाम केलेल्या दुकानांचा आणि शेतकऱ्यांसाठी मिनी बसच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.




 याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाच्या उदघाटिका प्रतिभा धानोरकर , प्रमु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2022-04-23/baludhanorkar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असली पाहिजे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी लोकांनी आमच्याकडे सत्ता सोपविली आणि आम्ही दिलेला शब्द पाळला. शेतकऱ्यां करता मिनी बस ची  व्यवस्था करण्याचे दिलेले  आश्वासन आम्ही पाळले याचा आनंद असल्याचे प्रतिपादन  खा बाळू धानोरकर यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा च्या वतीने आयोजित वरोरा येथील बाजार समितीच्या 70 नवीन बांधकाम केलेल्या दुकानांचा आणि शेतकऱ्यांसाठी मिनी बसच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.




 याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाच्या उदघाटिका प्रतिभा धानोरकर , प्रमुख उपस्थिती म्हणून  जि प चे माजी बांधकाम सभापती, प्रकाश मुथा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  राजेंद्र चिकटे ,उपसभापती देवानंद मोरे ,माजी सभापती विशाल बदखल, सुनंदा जिवतोडे आणि संचालक वर्ग उपस्थित होते.


       याप्रसंगी बोलताना खा धानोरकर यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांकरता विमा काढण्याचे दिलेले आश्वासन लवकरच पूर्ण करण्यात येईल असे सांगत आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि बाजार  समित्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस एक हाती सत्ता मिळेल असा विश्वास व्यक्त केला.  आ प्रतिभा धानोरकर यांनी बाजार समितीने शेतकऱ्यां करता केलेल्या सहकार्याचे कौतुक करीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्याच्या हिताचे कामे यापुढे सातत्याने करत राहणार असल्याचे सांगितले. आपत्ती ग्रस्त शेतकऱ्यांचे धनादेश त्यांच्या घरी जाऊन दिले आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यातून त्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे त्या म्हणाल्या. प्रकाश मुथा यांनी बाजार समितीने केलेल्या चांगल्या कामामुळे व्यापाराची संधी उपलब्ध झाली, आणि बाजार समितीचे उत्पन्न भरघोस वाढले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे यांनी आपल्या कारकीर्दीत केलेल्या विविध लोकोपयोगी कामांचा आढावा उपस्थितांत पुढे मांडत, बाजार समितीचे उत्पन्न आज पाच कोटींच्या घरात असल्याचे प्रतिपादित केले. या  रकमेतून यापुढे शेतकरी हिताचे विविध उपक्रम राबविले जातील आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल असे त्यांनी सांगितले.


 याप्रसंगी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. गाळ्यांचे बांधकाम करणार्‍या मेहाडिया कन्स्ट्रक्शन च्या संचालकांचा ही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

 कार्यक्रमाचे संचालन सचिव चंद्रसेन शिंदे यांनी तर आभार उपसभापती देवानंद मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला सरपंच, सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष आणि व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/The-word-given-is-also-our-culture-----Balu-Dhanorkar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Apr 2022 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ औरंगाबादमध्ये सभा घ्यायची असेल तर… राज ठाकरेंच्या सभेआधीच मनसेला पोलिसांची सूचना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/If-you-want-to-hold-a-meeting-in-Aurangabad-Police-notice-to-MNS-even-before-Raj-Thackeray-meeting</link>
            <description>महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केल्यानंतर या सभेसंदर्भातील तयारीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केलीय. असं असतानाच आता औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या या नियोजित सभेची तारीख बदलण्याच्या सूचना केल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगत पोलिसांनी रमझान ईदनंतर म्हणजेच ३ मे नंतर राज यांनी सभा घ्यावी असं सुचवलं आहे.

</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2022-04-23/rajthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केल्यानंतर या सभेसंदर्भातील तयारीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केलीय. असं असतानाच आता औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या या नियोजित सभेची तारीख बदलण्याच्या सूचना केल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगत पोलिसांनी रमझान ईदनंतर म्हणजेच ३ मे नंतर राज यांनी सभा घ्यावी असं सुचवलं आहे.

नियोजित जागी सभा घ्यायची असल्यास तारीख बदलण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आलीय. रमजानच्या आधी राज यांची सभा झाली आणि त्यांनी काही आवाहन केल्यास तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत ही सभा रमजान ईदनंतर घ्यावी ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज यांची सभा घेण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत. या सभेसाठी एका लाखांहून अधिक लोक जमतील अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात आलीय. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही सभा शहरामधील गरवारे स्टेडियमवर घेण्यासंदर्भातील चाचपणी पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती समोर आलीय. पण मनसेचे पदाधिकारी याच मैदानामध्ये सभा घेण्याबद्दल आग्रही असल्याने तारीख बदलण्याची सूचना पोलिसांनी केलीय.

शहरामधील इतर ठिकाणांचीही चाचपणी केली जात असून पर्यायी ठिकाण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र राज यांनी घोषणा केल्याप्रमाणा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच ही भव्य सभा घेतली जाईल यावर मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा विचार करुन ही सभा पुढे ढकलण्याचा किंवा दुसऱ्या ठिकाणी घेण्यात यावी यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. सभा नियोजित ठिकाणीच घ्यायची असेल तर तारीख बदला आणि सभा रमजान ईद नंतर घ्या किंवा सभेचं ठिकाण बदला अशी पोलिसांची भूमिका आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/If-you-want-to-hold-a-meeting-in-Aurangabad-Police-notice-to-MNS-even-before-Raj-Thackeray-meeting</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Apr 2022 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Prashant-Kishors-entry-into-Congress-is-almost-certain</link>
            <description>राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे कांग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार पाठीमागच्या काही दिवसांमध्ये प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबीयांमध्ये एक बैठक पार पडली होती.

राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे कांग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2022-04-23/prashar-kishor.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे कांग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार पाठीमागच्या काही दिवसांमध्ये प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबीयांमध्ये एक बैठक पार पडली होती.

राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे कांग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार पाठीमागच्या काही दिवसांमध्ये प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबीयांमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत प्रशांत किशोर यांनी 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेससमोर एक प्रजेंटेशनही सादर केले. यावरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक समितीही बनवली होती. या समितीने एक अहवालही सादर केला आहे.

सांगितले जात आहे की, प्रशांत किशोर यांचा पक्षात प्रवेश करण्याबद्दल अद्यापही एकवाक्यता नाही. काही नेत्यांनी त्यांना पक्षात आल्यावर राजकीय रणनितीसोबतच इतरही काही जबाबदारी द्यावी असे म्हटले आहे. तर काहींनी त्यांना केवळ राजकीय रणनितीवरच लक्ष्य केंद्रीत करावे असे म्हटले आहे. प्रशांत किशोर हे केवळ सोनिया गांधी किंवा पक्षाचा जो कोणी अध्यक्ष असेल त्यांनाच जबाबदार राहून रिपोर्ट करु इच्छितात. त्यांना वाटते की ते आपले म्हणने स्पष्ट अध्यक्षांजवळ व्यक्त करु शकतात असा त्यांना पक्षाने अधिकार द्यावा.
सूत्रांच्या माहितीनुसार त्यांची पक्षातील जबाबदारी ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी विचारविनीमय केल्यानंतरच निश्चित केली जाईल. दरम्यान, यात एक अट आहे की, प्रशांत किशोर यांच्या भूमिकेवरुन जी एक समिती बनवली होती, त्या समितीचे म्हणने असे की, किशोर यांनी त्यांना काँग्रेससोबत काम करताना इतर पक्षांकडून स्वत:ला दूर करायला हवे. तसेच, पूर्णवेळ केवळ काँग्रेससोबतच काम करावे लागेल.

प्रशांत किशोर यांनी यापूर्वी अनेक राजकीय पक्षांसोबत काम केले आहे. यात तृणमूल काँग्रेस, जगमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस, काही प्रमाणात शिवसेना अशा पक्षांसोबत काम केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Prashant-Kishors-entry-into-Congress-is-almost-certain</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Apr 2022 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया या स्वनियमन संस्थेला माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Recognition-of-the-self-regulatory-body-Digital-Media-Publisher-and-News-Portal-Grievance-Council-of-India-by-the-Department-of-Information-and-Broadcasting</link>
            <description>भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठी धोरण आखले आहे. त्यानुसार "डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया" या स्वनियमन संस्थेला केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. या संस्थेशी संलग्न महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलचा मान्यता यादीत समावेश आहे. विशेष म्हणजे यात नागपुरातील 'द ऑनलाईन रिपोर्टर' या न्यूज पोर्टलचाही समावेश आहे.

भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील विभाग 87(2)अन्वये प्राप्त असलेल्या क्षमतेचा वापर करून याआधी अस्तित्वात असलेल्या माहिती तंत्रज्ञान कायदा (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना) नियम 2011च्या ऐवजी माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 (‘नवे माहिती तंत्रज्ञानविषयक नियम’) निश्चित केले. यासंदर्भातील अधिसूचना 25 फेब्रुवारी 2021 ला जारी करण्यात आली. सर्व महत्त्वाच्या मध्यस्थ संस्थांसाठी हे नियम 26 मे 2021 पासून अंमलात आले आहेत. त्यात डिजीटल माध्यमांसंदर्भात त्रि-स्तरीय संहिता देण्यात आली आहे. यात प्रकाशक स्वतः पहिल्या पातळीवर, दुसऱ्या पातळ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2022-04-23/eportal-news.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठी धोरण आखले आहे. त्यानुसार "डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया" या स्वनियमन संस्थेला केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. या संस्थेशी संलग्न महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलचा मान्यता यादीत समावेश आहे. विशेष म्हणजे यात नागपुरातील 'द ऑनलाईन रिपोर्टर' या न्यूज पोर्टलचाही समावेश आहे.

भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील विभाग 87(2)अन्वये प्राप्त असलेल्या क्षमतेचा वापर करून याआधी अस्तित्वात असलेल्या माहिती तंत्रज्ञान कायदा (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना) नियम 2011च्या ऐवजी माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 (‘नवे माहिती तंत्रज्ञानविषयक नियम’) निश्चित केले. यासंदर्भातील अधिसूचना 25 फेब्रुवारी 2021 ला जारी करण्यात आली. सर्व महत्त्वाच्या मध्यस्थ संस्थांसाठी हे नियम 26 मे 2021 पासून अंमलात आले आहेत. त्यात डिजीटल माध्यमांसंदर्भात त्रि-स्तरीय संहिता देण्यात आली आहे. यात प्रकाशक स्वतः पहिल्या पातळीवर, दुसऱ्या पातळीवर स्व-नियमन संस्थ आहे. तिसऱ्या पातळीवर केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय असे स्वरुप आहे. प्रकाशकांनी मिळून स्व-नियमन संस्था उभी करायची होती. ज्याचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश किंवा समकक्ष व्यक्ती असावा. यातील सभासद विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ असावेत. न्यूज पोर्टल चा प्रकाशक हा या  स्वनियमन संस्थेचा सभासद असणे अनिवार्य आहे. न्यूज पोर्टल प्रकाशकांकडून बातम्यांमध्ये चुका झाल्यास किंवा एखाद्या व्यक्तीने, संस्थेने तक्रार केल्यास कायद्याने चौकशीसाठी स्वनियमन संस्था कार्य करेल. पुढील कारवाईची दखल माहिती आणि प्रसारण मंत्रालय घेईल, असे केंद्र शासनाच्या धोरणात सांगितले आहे. 
 
या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यातील पोर्टलधारकांनी (प्रकाशकांनी) मिळून स्व-नियमन संस्था उभी केली. त्यास केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मंत्रालयाने 20 एप्रिल 2022 च्या पत्राद्वारे मान्यता दिलेली आहे. तशी माहिती माहिती व प्रसारण खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. 

डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया या स्वनियमन संस्थेचे अध्यक्ष म्हणून मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे ख्यातनाम व ज्येष्ठ अधिवक्ता श्री. फिरदोस मिर्झा यांची निवड करण्यात आली आहे. तसेच या  स्वनियमन संस्थेचे सदस्य म्हणून श्री ई. झेड. खोब्रागडे (निवृत्त सनदी अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवा) श्री. विनायक देशपांडे, (कुलगुरू जी.एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती, महाराष्ट्र), श्री. डॉ. विकास पाठक, (माजी प्राध्यापक, एशियन स्कूल ऑफ जर्नलिझम आणि उपराजकीय संपादक, आउटलुक मासिक, नवी दिल्ली), श्री. आनंद देशपांडे, (अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ), डॉ. कल्याण कुमार, (सचिव, एल्गार प्रतिष्ठान तथा अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ), श्री. देवनाथ गंडाटे, (पत्रकार तथा डिजिटल मीडिया अभ्यासक) यांचा समावेश आहे.


▪️मान्यता प्राप्त अधिकृत न्यूज पोर्टल यादी

1. khabarbat.in
2 . bramhawarta.in 
3. thevidarbhagazette.com 
4. news34.in 
5. aatmnirbharkhabar.com 
6. publicpanchanama.com 
7. dakhalnewsbharat.com 
8. policewalaa.com 
9. purogamisandesh.in 
10. yuvamarathanews.com 11. politicsspeciallive.com 12. varhaddoot.com 
13. mybhuminews.com 
14. suryamarathinews.com 15. chandradhun.com 
16. indiadastaknewstv.com 17. loktantrakiawaaz.co.in 18. chandrapurvarta.in 
19. vidarbhaathawadi.in 
20. adharnewsnetwork.com 21. mh34updatenews.com
22. impact24news.com 
23. abhivrutta.com 
24. khabarbatchikhalichi.com 25. mbnews24taas.in 
26. bhumiputrachihak.com
27. wazir.org.in 
28. chandrapurkranti.in
29. mahadarpannews.com 30. rashtrahitnews.in 
31. purogamiekta.in 
32. safarkikhabar.com 
33. chandrapurexpress.in 
34. lokwachaknews.com 
35. rokhthok.com
36. maharashtra24marathi.in
 37. jwalasamachar.in 
38. hasariduniya.com
39. aamchavidarbha.com
40. janlakshya.com
41. khabardarmaharashtra.com
42. kasamadetimes.in
43. pratikarnews.com
44. chandabusiness.in
45. vadgaonnews.in
46. pmdigitalnews.in
47. marathienewsnetwork .com
48. globalmaharashtranews.com
49. exposedbylimeshkumar.com  
50. theonlinereporter.com
51. vansamachar.in
52. crimetapasdiary.in
53. Lokbatmidar.com
54. vidarbhawatan.com
55. dincharyanews.in
56. Lokdarshan.in
57. thegdv.com
58. godavaritimes.live
59. vruttwani.com
60. vidarbhakrantinews.com
61. dedhakkaexpress.com
62. patrakarshakti.com
63. thechandrapurtimes.com
64. Gondwanadarpan.com
65. Publicsamachar.in
66. policepatrakar.in
67. bsmews24.com
68. shivshaktitimesnews.com
69. Politicaltadka.com
70. whnews.in
71. ibmtv9.in
72. crimeoperation.com ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Recognition-of-the-self-regulatory-body-Digital-Media-Publisher-and-News-Portal-Grievance-Council-of-India-by-the-Department-of-Information-and-Broadcasting</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 24 Sep 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून होणार सुरू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Maharashtra-State-Reopening-Schools-from-October-4</link>
            <description>मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या मात्र ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या शाळांसंदर्भात महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. 24</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2021-09-24/Maharashtra-School-Reopen.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या मात्र ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या शाळांसंदर्भात महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. 24) दिली.

मिळालेल्या माहितीनुसार ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव  पाठवला होता. या प्रस्तावावर विचार आणि चर्चा करून मान्यता देण्यात आली आहे. अखेर या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शाळा सुरू होणार अशी चर्चा होतीच. मात्र आता शाळा सुरू करण्याबाबत नियमावली कशी असणार आहे याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष असणार आहे. एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. तर दुसरीकडे शाळा सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Maharashtra-State-Reopening-Schools-from-October-4</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 22 Sep 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जागतिक ‘कार फ्री’ दिना निमित्त सायकल रॅलीचे आयोजन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/-bicycle-rally-on-the-occasion-of-World-Car-Free-Day</link>
            <description>स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने जागतिक ‘कार फ्री’ दिनानिमित्त आज बुधवारी २२ सप्टेंबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सिव्हिल लाईन्स येथील लेडीज क्लब चौकातून सकाळी ६.३० वाजता रॅलीला सुरूवात झाली आणि याद्वारे ‘कार सोडा, सायकल आणि मेट्रो पकडा’ आणि पर्यावरण संरक्षणासाठी मेट्रोचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.

महा मेट्रो, नागपूर महानगरपालिका, नागपूर पोलिस, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-09-22/nocaray.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने जागतिक ‘कार फ्री’ दिनानिमित्त आज बुधवारी २२ सप्टेंबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सिव्हिल लाईन्स येथील लेडीज क्लब चौकातून सकाळी ६.३० वाजता रॅलीला सुरूवात झाली आणि याद्वारे ‘कार सोडा, सायकल आणि मेट्रो पकडा’ आणि पर्यावरण संरक्षणासाठी मेट्रोचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.

महा मेट्रो, नागपूर महानगरपालिका, नागपूर पोलिस, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, मिल्स अँड मिलर्स, सायकल फॉर चेंज, इंडिया पेडल्स, लाफ्टर रायडर अँड रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला होता.

 पर्यावरणाच्या दृष्टीने मेट्रो आणि सार्वजनिक वाहुतुक फायदेशीर: मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.
जागतिक ‘कार फ्री’ सायकल रॅली मध्ये नागपूर महानगर पालिका आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले कि नागपूर मध्य भारतातील सर्वात मोठे शहर असून येथे नॉन मोटराइज्ड ट्रान्स्पोर्टला (NMT) प्रोत्साहन देण्यात येत आहे. ‘कार फ्री डे ’ च्या निमित्ताने सर्व नागरिकांना त्यांनी आवाहन केले कि दैनंदिन वापरामध्ये कमीत कमी मोटराइज्ड वाहनाचा उपयोग करावा, शहरात उत्कृष्ट दर्ज्याची मेट्रो सेवा तसेच सार्वजनिक वाहुतुक सेवा उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. हे पर्यावरण आणि स्वास्थाच्या दृष्टीने फायदेमंद आहे.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. मेट्रो प्रवासा सोबतच फिडर सर्विस देखील उपलब्ध आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता मेट्रो ट्रेन मध्ये सायकल नेता येते आणि नागरिकांची याला पसंती मिळत आहे. त्यामुळे आता मेट्रो सोबत सायकल अशी पर्यावरणपूरक प्रवासी सेवा नागरिकांच्या फायद्याची ठरणार आहे. मेट्रोसह्या डब्ब्यांमध्ये सायकल स्वारांकरिता योग्य सूचना फलक तसेच सायकल ठेवण्याकरिता उपयुक्त जागा नेमली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/-bicycle-rally-on-the-occasion-of-World-Car-Free-Day</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 22 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कर्तव्यात कसूर केलेल्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीची कारवाई; सर्व जिल्हा रुग्णालयांचे १५ दिवसात हेल्थ ऑडीट करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Health-audit-of-all-district-hospitals-will-be-done-in-15-days</link>
            <description>मुंबई, : भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल समितीने काल सादर केला. त्यांच्या शिफारशीनुसार या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली, एसएनसीयूच्या विभाग प्रमुख तसेच परिसेविका यांच्यावर निलंबनाची आणि दोन अधिपरिसेविका व एक बालरोगतज्ज्ञ यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज ये</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-22/healtaudit.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई, : भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल समितीने काल सादर केला. त्यांच्या शिफारशीनुसार या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली, एसएनसीयूच्या विभाग प्रमुख तसेच परिसेविका यांच्यावर निलंबनाची आणि दोन अधिपरिसेविका व एक बालरोगतज्ज्ञ यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
दरम्यान या दुर्घटनेचा बोध घेऊन राज्य शासनाच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचे 15 दिवसात हेल्थ ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य आयुक्त डॉ.रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून आरोग्यसंस्थांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सर्व पालकमंत्र्यांना पत्र देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, चौकशी समितीच्या अभिप्रायानुसार एसएनसीयूमधील इलेक्ट्रीक सर्कीटमध्ये आग लागल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. या दुर्दैवी घटनेत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. नागपूर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या घटनेची चौकशी केली. त्यामध्ये या कक्षाची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि त्यांच्यावर पर्यवेक्षणाची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांना निलंबित, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिला बडे यांची अकार्यकारी पदावर बदली, वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना मेश्राम आणि परिसेविका ज्योती भारसकर यांच्यावर निलंबनाची तर कंत्राटी अधिपरिसेविका स्मिता आंबिलडुके आणि शुभांगी साठवणे यांच्यावर सेवा समाप्तीची तसेच कंत्राटी बालरोग तज्ज्ञ डॉ.सुशिल अंबादे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Health-audit-of-all-district-hospitals-will-be-done-in-15-days</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईतील सुरु असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Guardian-Minister-Aditya-Thackeray-reviewed-the-ongoing-and-proposed-projects-in-Mumbai</link>
            <description>मुंबई : पर्यावरण तथा वातावरणीय बदल, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे कुर्ला संकूल येथील कार्यालयास भेट दिली. मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचा आढावा यावेळी श्री. ठाकरे यांनी घेतला.

श्री. ठाकरे यांच्या मुंबई महानगर विकास प्राधिकरण कार्यालय भेटीदरम्यान त्यांनी पश्चिम द्रूतगती महामार्ग, वरळी-शिवडी कनेक्टर, नरिमन पॉईंट – कफ परेड कनेक्टर, कलानगर उड्डाणपूल, धारावी टी जंक्शन ते पश्चिम द्रूतगती महामार्ग उड्डाणपूल या विकासकामांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त   आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महानगपालिकेचे अतिक्त आयुक्त पी. वेलारसू, एमएमआरडीएचे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-14/adityathakrye.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पर्यावरण तथा वातावरणीय बदल, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे कुर्ला संकूल येथील कार्यालयास भेट दिली. मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचा आढावा यावेळी श्री. ठाकरे यांनी घेतला.

श्री. ठाकरे यांच्या मुंबई महानगर विकास प्राधिकरण कार्यालय भेटीदरम्यान त्यांनी पश्चिम द्रूतगती महामार्ग, वरळी-शिवडी कनेक्टर, नरिमन पॉईंट – कफ परेड कनेक्टर, कलानगर उड्डाणपूल, धारावी टी जंक्शन ते पश्चिम द्रूतगती महामार्ग उड्डाणपूल या विकासकामांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त   आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महानगपालिकेचे अतिक्त आयुक्त पी. वेलारसू, एमएमआरडीएचे सहाय्यक महानगर आयुक्त बी. जी. पवार तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पश्चिम द्रूतगती महामार्गावरील दहिसर ते माहिमपर्यंत प्रस्तावित WEH रोड सरफेस अपग्रेड आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंट, टनेल, ब्रिजखालील अर्बन स्पेस यांचे काम लवकरच सुरू होत आहे. पश्चिम द्रूतगती महामार्गावर रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच तो हरित करण्याबाबत यावेळी मंत्री श्री. ठाकरे यांनी सूचना केल्या.

मुंबई महापालिका बांधत असलेला कोस्टल रोड आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरण बांधत असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण झाल्यानंतर वरळी-शिवडी कनेक्टर खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या प्रकल्पांच्या प्रगतीची मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी माहिती घेतली.

नरिमन पॉईंट- कफ परेड कनेक्टर हा प्रकल्प मच्छिमारांच्या बोटींना कसलाही अडथळा निर्माण होऊ न देता या व्यावसायिक व निवासी क्षेत्रातील वाहतूक सूलभ करेल. या प्रकल्पासाठीचे डिझाइन जूनपर्यंत तयार असेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. हे सर्व प्रकल्प मुंबईच्या प्रवास सुलभतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या प्रगतीचीही मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी माहिती घेतली.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरण कार्यालयाच्या भेटीनंतर वांद्रे कुर्ला संकुल ते नंदादीप गार्डन, पश्चिम द्रृतगती महामार्ग या उड्डाणपुलाच्या कामाची स्थळपाहणी केली. यावेळी श्री. ठाकरे यांनी काम कशा पद्धतीने चालू आहे याची पाहणी करीत, हे काम करणाऱ्या कंत्राटदार तसेच या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत संवाद साधला. या स्थळपाहणी दरम्यान प्रस्तावित धारावी टी जंक्शन ते नंदादीप उद्यान, पश्चिम द्रूतगती महामार्ग या उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात देखील माहिती घेतली.

आदित्य ठाकरे यांनी कलानगर उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. या कामांचा आढावा घेत असताना उड्डाणपुलाखालील भागाचे सुशोभिकरण, ग्रीन स्पेसमध्ये वाढ करणे, नंदादीप गार्डनचा विस्तार, प्रस्तावित कलानगर जंक्शन गार्डन आणि बीकेसी आर्ट डिस्ट्रिक्ट योजनांवरही चर्चा केली.

ही विकासकामे जोमाने सुरू असतानाच मुंबईतील उड्डाणपुलाखालील जागांमध्ये ग्रीन स्पेस निर्माण करणे तसेच ती जागा सर्वसामान्य जनतेच्या वापरासाठी तयार करणे, अशा जागांचा उपयोग खेळण्यासाठी, बसण्यासाठी, चालण्यासाठी एकंदरीतच मुंबईतील धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना थोडासा विरंगुळा मिळू शकेल यासाठी व्हावा प्रयत्न करण्याचे निर्देश श्री.ठाकरे यांनी दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Guardian-Minister-Aditya-Thackeray-reviewed-the-ongoing-and-proposed-projects-in-Mumbai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 09 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आतापर्यंत राज्यात ११० लाख क्विंटल कापसाची हमी भावाने खरेदी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Till-now-110-lakh-quintals-of-cotton-has-been-procured-at-guaranteed-price-in-the-state</link>
            <description>मुंबई : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ आणि भारतीय कापूस महामंडळ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-सीसीआय) यांच्याकडून हमी दराने दि. २७ नोव्हेंबर २०२० पासून कापूस खरेदी प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यत ११० लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून जवळपास ४ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे, अशी माहित</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-09/kapus-hamibhav.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ आणि भारतीय कापूस महामंडळ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-सीसीआय) यांच्याकडून हमी दराने दि. २७ नोव्हेंबर २०२० पासून कापूस खरेदी प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यत ११० लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून जवळपास ४ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे यांनी दिली.

कापूस खरेदीची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी सुरु असून राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची ५१ खरेदी केंद्र सुरु असून १५२ जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीज सुरु आहेत. तर सीसीआयची ८८ खरेदी केंद्र सुरु आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर रक्कम अदा करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी केंद्राकडे नोंद करावी, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक श्री. उन्हाळे यांनी केले आहे.

मागील वर्षी राज्यात गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी करण्यात आली असून कोविडच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन कालावधीत सुद्धा सर्व उपाययोजना करुन कापूस खरेदी प्रक्रिया सुरु ठेवण्यात आली होती. यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांची एकाचवेळी खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही यादृष्टीने सर्व उपायोजना करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी कापूस खरेदी प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, ग्रेडर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, अशी माहिती श्री. उन्हाळे यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Till-now-110-lakh-quintals-of-cotton-has-been-procured-at-guaranteed-price-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठा आरक्षणासाठी सर्वांच्या सहकार्याने न्यायालयीन लढाई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Court-battle-for-Maratha-reservation-with-the-cooperation-of-all---CM-Uddhav-Thackeray</link>
            <description>मुंबई : मराठा समाजाला आरक्षणाची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने  न्यायालयीन लढ्यासाठी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-08/maratha-aarakshan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मराठा समाजाला आरक्षणाची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने  न्यायालयीन लढ्यासाठी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली, त्यावेळी श्री.ठाकरे बोलत होते.

यावेळी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, ज्येष्ठ विधीज्ञ विजयसिंह थोरात, मुख्य सचिव संजय कुमार, शिष्टमंडळासोबत आमदार विनायक मेटे, विनोद पाटील यांच्यासह विविध प्रतिनिधी उपस्थित होते.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी राज्यशासन सर्व प्रयत्न करत आहे. आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन एक टीम म्हणून प्रयत्न केले जातील.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Court-battle-for-Maratha-reservation-with-the-cooperation-of-all---CM-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी २४.४३ कोटी रुपये समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्तांकडे वर्ग ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/24-crore-for-salaries-of-teachers-and-staff-in-social-work-colleges</link>
            <description>मुंबई : राज्यातील सर्व विभागातील ५१ समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून १२६७ कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री.धनंजय मुंडे यांनी विशेष लक्ष घालून सोडविला आहे. या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी २४.४३ कोटी रुपये निधी मंजूर करून समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्तां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-08/dhananjaym.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील सर्व विभागातील ५१ समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून १२६७ कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री.धनंजय मुंडे यांनी विशेष लक्ष घालून सोडविला आहे. या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी २४.४३ कोटी रुपये निधी मंजूर करून समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे.

राज्यभरात विभागनिहाय मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर, नागपूर, नाशिक, अमरावती अशा ७ विभागांमध्ये कमी अधिक मिळून ५१ समाजकार्य महाविद्यालये आहेत यामध्ये सर्वाधिक २० महाविद्यालये नागपूर विभागात आहेत.

समाज कार्य महाविद्यालयांचे सहाय्यक अनुदान या लेखाशीर्ष अंतर्गत आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ८०% उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.

या लेखाशीर्ष अंतर्गत १२९.५० कोटी इतकी आर्थिक तरतूद असून आज प्राप्त झालेल्या २४.४३ कोटींसह विभागाने या लेखाशीर्षावर आजपर्यंत १०३.३६ कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून ही रक्कम या लेखाशीर्षाच्या उद्दिष्टाच्या ८०% इतकी आहे.

यामध्ये नागपूर विभागास सर्वाधिक १५.९८ कोटी, नाशिक – १२.५० कोटी, अमरावती – ७.२० कोटी अशी रक्कम वर्गीकरण करण्यात आली असून अन्य विभागातील वेतनप्रश्नी या अगोदरच तरतूद करण्यात आली असल्याचे समाज कल्याण सहआयुक्त भारत केंद्रे यांनी म्हटले आहे.

दरम्यान समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा वेतनाचा प्रश्न नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोडविण्यात आल्यामुळे आता या सर्व १२६७ शिक्षक-कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/24-crore-for-salaries-of-teachers-and-staff-in-social-work-colleges</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी ‘स्मार्ट’ होऊन काम करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Police-should-be-smart---Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar</link>
            <description>पुणे : महाराष्ट्र पोलिसांना त्यागाची, शौर्याची उज्ज्वल पंरपरा आहे. पोलिसांनी कर्तव्य बजावताना स्वत:च्या तंदुरुस्तीकडे लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘स्मार्ट’ होऊन काम करावे. ‘पिंपरी-चिंचवड’ पोलीस आयुक्तालयाला राज्यातले दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

पिंपरी-चिंचवड येथील रामकष्ण मोरे सभागृहात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांना प्रातिनिधिक स्वरुपात ‘हेल्थ- ३६५’ स्मार्ट व्हायटल बेल्ट व स्पोर्ट सायकलचे वितरण करण्यात आले. तसेच ग्राम सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान आले. यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार सुनील शेळके, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-08/HEALTH365.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : महाराष्ट्र पोलिसांना त्यागाची, शौर्याची उज्ज्वल पंरपरा आहे. पोलिसांनी कर्तव्य बजावताना स्वत:च्या तंदुरुस्तीकडे लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘स्मार्ट’ होऊन काम करावे. ‘पिंपरी-चिंचवड’ पोलीस आयुक्तालयाला राज्यातले दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

पिंपरी-चिंचवड येथील रामकष्ण मोरे सभागृहात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांना प्रातिनिधिक स्वरुपात ‘हेल्थ- ३६५’ स्मार्ट व्हायटल बेल्ट व स्पोर्ट सायकलचे वितरण करण्यात आले. तसेच ग्राम सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान आले. यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार सुनील शेळके, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोफळे, ‘गोकी’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गोंडल उपस्थित होते.



उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्याच्या पोलीस दलाला शौर्याची, त्यागाची मोठी परंपरा आहे. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद तुकाराम ओंबळे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले, त्यांच्या त्यागाचे स्मरण ठेऊन प्रत्येक पोलिसांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे. ‘कोरोना’ काळात पोलिसांनी रस्त्यावर उतरुन जोखीम पत्करुन चांगल्याप्रकारे सेवा केली आहे. या काळात  पोलिसांनी केलेल्या कामगिरीची नोंद इतिहासात निश्चित घेतली जाईल.

कोरोना काळात जोखीम पत्करुन पोलिसांनी पार पाडलेल्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पोलिसांनी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम करुन आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त राहावे. पोलीस आयुक्तालयाच्यावतीने पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्टस् सायकल देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून यामुळे पोलीस दलाचे आरोग्य निश्चितच सुधारेल, त्यांची क्षमता वाढेल. त्याचबरोबर पोलिसांची प्रतिमा अधिक ‘स्मार्ट’ होईल.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाच्यावतीने या विभागातील रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलीसांना दर्जेदार निवास व्यवस्था, आवश्यक वाहने व अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. पोलीसांसाठी घरांच्या निर्मितीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय हे राज्यातील एक दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत केली जाईल. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक जागा, सोयीसुविधा, मनुष्यबळ, साधन सामग्री उपलब्ध करून दिली जाईल. याबरोबरच पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस स्टेशनसाठी देखील आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाईल. तथापि, पोलिसांनी देखील प्रत्येक नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करायला हवी. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या मनात पोलीस दलाबाबत विश्वास निर्माण करण्याचे काम पोलिसांनी करावे. या ठिकाणी येणारा नागरिक विश्वासाने येऊन समाधानाने बाहेर पडायला हवा. मुली, महिला, अन्य कोणताही नागरिक कुठल्याही भागात सुरक्षितपणे वावरू शकेल, असे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी जागरूक राहून काम करावे. गुन्हेगारी मोडून काढून शांतता, कायदा व  सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या मनात विश्वासार्हता वाढवण्यासाठी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे.

प्रास्ताविकात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी ‘सीएसआर’ निधीतून सामाजिक कामासाठी मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. विशाल गोंडल यांनी ‘गोकी’ ‘हेल्थ ३६५’ बाबत माहिती दिली तर आभार अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोफळे यांनी मानले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Police-should-be-smart---Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 07 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्र सरकारसोबत उद्या शेतकऱ्यांची ९वी बैठक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Farmers-agitation-meeting-with-centre-tomorrow</link>
            <description>नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाचा आज गुरुवारी ४३वा दिवस होता. दरम्यान, उद्या ८ जानेवारी रोजी केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची ९वी बैठक होणार आहे.

नवीन कृषी काय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-07/setkari-aadolan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाचा आज गुरुवारी ४३वा दिवस होता. दरम्यान, उद्या ८ जानेवारी रोजी केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची ९वी बैठक होणार आहे.

नवीन कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या या शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या चहु बाजूने आज ‘ट्रॅक्टर मार्च’ काढला. यामध्ये ५० हजारावर ट्रॅक्टर सामील झाल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

दरम्यान, सरकारने मागण्या मान्य न केल्यास येत्या २६ जानेवारीला दिल्लीत ‘ट्रॅक्टर परेड’ होईल, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. या परेडचे नेतृत्व महिला करतील. यासाठी हरियाणातील २५० महिला ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत, अशी माहिती शेतकरी नेत्यांनी दिली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Farmers-agitation-meeting-with-centre-tomorrow</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोविडबाधितांच्या संख्येतील उतार कायम ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/India-Continuous-Decline-in-daily-Covid-cases</link>
            <description>नवी दिल्ली: दररोज नोंदल्या जाणाऱ्या भारतातील नव्या कोविडबाधितांच्या संख्येतील घसरण कायम आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रतिदिन नोंद होणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत घसरण झाल्याम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-04/covidreport.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: दररोज नोंदल्या जाणाऱ्या भारतातील नव्या कोविडबाधितांच्या संख्येतील घसरण कायम आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रतिदिन नोंद होणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत घसरण झाल्यामुळे, देशातील सक्रीय कोविडग्रस्तांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे.  सध्या देशात फक्त २.३६% सक्रीय रुग्ण आहेत.

मागील २४ तासांत एकूण कोविडग्रस्तांची संख्या ३ हजार २६७ ने कमी झाली आहे. भारतात आतापर्यंत संख्या साडेसतरा कोटींहून जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, हे विशेष.  देशभरात सध्या २हजार २९९ प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या केल्या जात आहेत.

देशात मागील ११ दिवसांमध्ये एक कोटी चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे सक्रीय कोविडग्रस्तांच्या एकत्रित प्रमाणात ५.८९% घट दिसून आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांच्या अवधीत १९ हजार ५५७ रुग्ण बरे झाले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/India-Continuous-Decline-in-daily-Covid-cases</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना लस केवढ्याला?  पुनावालांनी सांगितले! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Adar-Poonawalla-clarifies-Covishield-vaccine-price</link>
            <description>नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्या सीरम संस्थेने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीच्या मर्यादित आणि आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. दरम्यान, ही लस उपलब्ध झाल्यानंतर किती पैसे मोजावे लागत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-04/adar-punaawala.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्या सीरम संस्थेने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीच्या मर्यादित आणि आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. दरम्यान, ही लस उपलब्ध झाल्यानंतर किती पैसे मोजावे लागतील, याचीही चर्चा सुरु आहे. सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी एका वृत्तवाहिनीला आज सोमवारी दिलेल्या मुलाखतीत याबद्दल माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने आम्हाला किरकोळ विक्री करण्याची परवानगी दिली तर, कोरोना लस एक हजार रुपयांमध्ये उपलब्ध असेल, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

सरकारला आम्ही हीच लस २०० रुपयांमध्ये देत आहोत.  केंद्र सरकारला सीरम कंपनी १० कोटी लसीचे डोस देणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, आम्ही सरकारला जे डोस देणार आहोत, ते लोकांना मोफत देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आम्हाला खासगी बाजारपेठेत याची विक्री करण्याची परवानगी मिळाली, तर, प्रत्येक डोसची किंमत एक हजार रुपये असेल, असे ते म्हणाले. येत्या एका महिन्यात सुमारे आठ कोटी लसनिर्मिती होईल, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Adar-Poonawalla-clarifies-Covishield-vaccine-price</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 02 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ न्यू इयर गिफ्ट! संपूर्ण देशवासियांना मिळणार मोफत कोरोना लस! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/New-Year-Gift-The-whole-country-will-get-free-corona-vaccine</link>
            <description>नवी दिल्ली: केंद्र सरकारने संपूर्ण देशवासियांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. संपूर्ण देशवासियांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची अत्यंत महत्वाची घोषणा आज शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली. आज देशभरात कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन सुरू आहे. दरम्यान, याचा आढावा डॉ. हर्षवर्धन यांनी घ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-02/vacfree.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: केंद्र सरकारने संपूर्ण देशवासियांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. संपूर्ण देशवासियांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची अत्यंत महत्वाची घोषणा आज शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली. आज देशभरात कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन सुरू आहे. दरम्यान, याचा आढावा डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला. त्यांनंतर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळेल, अशी घोषणा केली.

कोरोना लसींना मान्यता देण्यात येत असताना ही लस मोफत असणार की शुल्क मोजावे लागणार, असा सवाल उपस्थित केला जात होता. त्याचे दिलासा देणारे उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले.

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी सध्या मंजुरी देण्यात आली आहे. इतरही लसी या परवानगीच्या रांगेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारी सुरू केली आहे. आज देशभरात ड्राय रन करण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून आज ड्राय रनचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, पोलिओ लसीकरणाच्या वेळी विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या, मात्र, लोकांनी हीच लस घेतली आणि भारत पोलिओमुक्त झाला. माझे देशातील नागरिकांना आवाहन आहे की, कोणत्याही अफवांकडे त्यांनी लक्ष देऊ नये. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/New-Year-Gift-The-whole-country-will-get-free-corona-vaccine</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 02 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रपती भवनाचे वस्तुसंग्रहालय 5 जानेवारीपासून जनतेसाठी खुले  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-Rashtrapati-Bhavan-Museum-is-open-to-the-public-from-January-5</link>
            <description>नवी दिल्ली : कोविड-19 मुळे 13 मार्च 2020, पासून बंद ठेवण्यात आलेले राष्ट्रपती भवन वस्तुसंग्रहालय संकुल 5 जानेवारी 2021 पासून जनतेसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. हे संकुल सोमवार आणि सरकारी सुट्यांचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी खुले राहील. या वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यासाठी अभ्यागतांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी, खालील संकेतस्थळांना भेट द्यावी लागेल.

https</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-02/MUSIUM.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कोविड-19 मुळे 13 मार्च 2020, पासून बंद ठेवण्यात आलेले राष्ट्रपती भवन वस्तुसंग्रहालय संकुल 5 जानेवारी 2021 पासून जनतेसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. हे संकुल सोमवार आणि सरकारी सुट्यांचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी खुले राहील. या वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यासाठी अभ्यागतांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी, खालील संकेतस्थळांना भेट द्यावी लागेल.

https://presidentofindia.nic.in or https://rashtrapatisachivalaya.gov.in/ or https://rbmuseum.gov.in/

त्यासाठी पूर्वीप्रमाणेच प्रतिव्यक्ती रु. 50/- इतके नाममात्र नोंदणी शुल्क आकारले जाईल. पूर्वी उपलब्ध असलेली प्रत्यक्ष जागेवर नोंदणी करण्याची सुविधा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्यासाठी आगाऊ नोंदणीची चार सत्रे निश्चित करण्यात आली आहेत. सकाळी 9.30 ते 11.00, 11.30 ते दुपारी 1.00, दुपारी 1.30 ते 3.00, दुपारी 3.30 ते संध्याकाळी 5.00 या वेळांमध्ये प्रत्येक सत्रामध्ये केवळ 25 अभ्यागतांनाच प्रवेशाची परवानगी दिली जाईल. या भेटीदरम्यान अभ्यागतांना मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे, आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणे या कोविडविषयक मार्गदर्शक नियमांचे पालन करावे लागेल. कोविड-19 चा सर्वात जास्त धोका असलेल्या गटातील व्यक्तींना प्रवेशाची अनुमती नसेल.

राष्ट्रपती भवन वस्तुसंग्रहालय संकुल हे एक घटनांवर आधारित कहाणी सांगणारे वस्तुसंग्रहालय असून त्यामध्ये कला, संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि इतिहासाचे प्रतीक असणाऱ्या अतिशय दुर्मीळ आणि मौल्यवान पुरातन वस्तू पाहायला मिळतात. याविषयीचा अधिक तपशील https://rbmuseum.gov.in/. या संकेतस्थळावर पाहता येईल.

  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-Rashtrapati-Bhavan-Museum-is-open-to-the-public-from-January-5</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 01 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सीरमच्या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Permission-for-immediate-use-of-serum-vaccine-a-major-decision-of-the-Central-Government</link>
            <description>नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची बातमी समोर येते आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. करोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-01/covishild.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची बातमी समोर येते आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. करोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकील कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानागी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लसीला मान्यता देण्यात आल्याने लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.

फायझर, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्युट या तिन्ही संस्थांनी एकापाठोपाठ लस, त्याचे होणारे परिणाम यासंदर्भातलं एक प्रेझेंटेशन दिलं होतं. आता सीरमच्या कोविशिल्ड ला आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. २ जानेवारीला देशातल्या प्रत्येक राज्यात ड्राय रन होणार आहे. करोना लसीची तयारी करण्याबाबत केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. याआधी पंजाब, आसाम, गुजरात आंध्र प्रदेशात ड्राय रन राबवला गेला होता. आता कोविशिल्ड लसीला परवानगी देण्यात आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. कोविशिल्ड लसीला आपात्कालीन वापरासाठी मान्यता देण्याबाबत समितीच्या याआधीही दोन बैठका झाल्या आहेत. त्या बैठकांमध्ये लस उत्पादक कंपन्यांकडून काही माहिती मागवण्यात आली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Permission-for-immediate-use-of-serum-vaccine-a-major-decision-of-the-Central-Government</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 01 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मेट्रो स्टेशनवर न्यू ईयर कार्निवल  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/New-Year-carnival-at-the-metro-station</link>
            <description>अमरावती : प्रवाशांच्या सोइ करिता महा मेट्रोच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर नव वर्षाच्या निमित्याने न्यू ईयर कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे.  महा मेट्रो द्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2021-01-01/metronews.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अमरावती : प्रवाशांच्या सोइ करिता महा मेट्रोच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर नव वर्षाच्या निमित्याने न्यू ईयर कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे.  महा मेट्रो द्वारे मेट्रो ट्रेन मध्ये सायकल विथ मेट्रो ,सेलिब्रेशन ऑन व्हील्, फिडर सारख्या अनेक विविध उपाय योजना महा मेट्रो तर्फे प्रवाश्यांकरता केल्या आहेत. या सर्व योजनांना नागपूरकरांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे.

दिनांक १ जानेवारी पासून महा मेट्रो तर्फे विविध प्रकारचे १७ स्टॉल्स देखील सिताबर्डी इंटरचेंज येथे लावण्यात येणार आहेत. यात खाण्याकरता विविध प्रकारचे, तसेच शॉपिंग करता देखील स्टॉल असतील. या शिवाय आयुर्वेदिक तसेच पर्यावरण पूरक वस्तू देखील विक्रीला असतील. नागपूरकरांनी राईड करून या सर्व सोईंचा लाभ घ्यावा, असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/New-Year-carnival-at-the-metro-station</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 01 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-warriors-felicitated-by-Governor-on-behalf-of-Brihanmumbai-Public-Ganeshotsav-Coordinating-Committee</link>
            <description>मुंबई: कोरोना संक्रमणाच्या काळात मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजसेवा केली. कोरोनाबाधित रुग्ण व गरजूंची सेवा मोठे कार्य आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने राजभवन येथे ५० कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार आशिष शेलार व समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, आरोग्य सुविधांमध्ये अतिशय प्रगत असलेल्या अनेक देशांमध्ये तेथील लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना बाधितांची तसेच कोरोनाबळींची संख्या जास्त </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-01/sarvjanikganeshutsav.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: कोरोना संक्रमणाच्या काळात मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजसेवा केली. कोरोनाबाधित रुग्ण व गरजूंची सेवा मोठे कार्य आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने राजभवन येथे ५० कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार आशिष शेलार व समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, आरोग्य सुविधांमध्ये अतिशय प्रगत असलेल्या अनेक देशांमध्ये तेथील लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना बाधितांची तसेच कोरोनाबळींची संख्या जास्त होती. भारतात मात्र हे प्रमाण अतिशय कमी होते. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, स्वयंसेवी संस्था यांसह गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ‘जनता जनार्दनाची सेवा, हीच ईश्वरसेवा’ या श्रेष्ठ भावनेने कार्य केल्यामुळेच हे शक्य झाले.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीने ‘कोविड कृती दल‘ स्थापन करून गणेश मंडळांच्या ४५० कार्यकर्त्यांमार्फत रक्तदान शिबिरे, योगसाधना, जंतूनाशक फवारणी, मास्क वाटप,  सॅनिटायझर्स वाटप, भोजनदान अन्नधान्य वाटप, पोलिसांसाठी चहा – नाश्त्याची सोय यांसारखे उपक्रम राबविल्याबद्दल राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी समितीचे कौतुक केले.

आमदार श्री.शेलार म्हणाले, समन्वय समितीच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळांचे शेकडो कार्यकर्ते समाजकार्यात अग्रेसर होते.

समन्वय समितीने सर्व गणेशोत्सव मंडळांना एका छत्राखाली आणून कोरोनाचे सावट असताना गणेशोत्सवाचे निर्विघ्नपणे आयोजन केले तसेच कार्यकर्त्यांची फौज उभारून कोरोनारुग्णांना मदत करणे, गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे यांसारखे उपक्रम राबविले, असे दहिबावकर यांनी संगितले. समितीचे कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांनी समितीच्या कोविड कृती दलाच्या कार्याची माहिती दिली.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी नरेश दहीबावकर, गिरीश वालावलकर, कुंदन आगासकर, मदन कडू, वसंत मुळीक, ओमकार सावंत, निखील गुढेकर, निखील मोरये, शिवाजी खैरनार, अरुणा हळदणकर, जयंत पटेल, प्रथमेश राणे, प्रतीक जाधव, बाळकृष्ण लाड, महादेव नारकर, भूषण मडाव, संतोष सावंत, सुधाकर जयवंत पडवळ, कल्पेश राणे, मुकुंद लेले, सीमा शशिकांत मोईली, पूर्णिमा भोसले, सुरज वालावलकर, रत्नदीप चिंदरकर, प्रदीप पांडे, विपुल जाधव, कुशल कोठारे, प्रथमेश तेंडूलकर, हेमंत कल्याणकर, रितेश सावंत, सिद्धेश खानविलकर, दिनेश देवाडिगा, हर्शल जोशी, मिथिल अंगणे, अनिल यादव, गणेश गुप्ता, भूषण पाटकर, भालचंद्र मांजरेकर, निलेश शिंदे, प्रभाकर परसे, चंद्रकांत पाटील, शशांक चौकीदार, बिपीन कोटारे, संजय शिर्के, अपूर्व निकम, आदित्य नाडकर्णी, अतुल आव्हाड, प्रणय अडव आदींचा सत्कार करण्यात आला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-warriors-felicitated-by-Governor-on-behalf-of-Brihanmumbai-Public-Ganeshotsav-Coordinating-Committee</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 01 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पेण मळेघरवाडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून जलद गतीने आरोपपत्र दाखल करणार – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Kokan/Pen-to-file-chargesheet-in-Malegharwadi-case-after-completing-necessary-inquiry-process---Minister-of-State-for-Home-Affairs</link>
            <description>अलिबाग, जि.रायगड दि. 1 (जिमाका) :- पेण मळेघरवाडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले.

आज सकाळी त्यांनी पेण येथे पीड</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Kokan/2021-01-01/shambhurajdesai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अलिबाग, जि.रायगड दि. 1 (जिमाका) :- पेण मळेघरवाडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले.

आज सकाळी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई हे पीडित बालिकेच्या कुटुंबियांच्या घरी आले असता ते बोलत होते.

यावेळी आमदार महेंद्र दळवी, पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार,आदिवासी प्रकल्प अधिकारी श्रीमती अहिरराव,पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव,पेण तहसिलदार अरुणा जाधव उपस्थित होते.

यावेळी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पेण मळेघरवाडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी  घटना आहे. या प्रकरणाचा तपास काटेकोरपणे पूर्ण करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असून या खटल्यासाठी प्रख्यात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर पीडितेच्या कुटुंबियांना या घटनेतून सावरण्यासाठी शासनाच्या मनोधैर्य योजना व दक्षता समितीच्या माध्यमातून पीडित बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याचे त्याचबरोबर पीडित कुटुंबाच्या राहत्या घराची परिस्थिती पाहून ते घर शासनाच्या योजनेतून परिपूर्ण बांधून देण्याची आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी, असे त्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निर्देश दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Kokan/Pen-to-file-chargesheet-in-Malegharwadi-case-after-completing-necessary-inquiry-process---Minister-of-State-for-Home-Affairs</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 31 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेल्या लालपरीला अधिक सक्षम करणार – परिवहनमंत्री अनिल परब ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Kokan/Lalpari-the-main-mode-of-public-transport-will-be-made-more-capable---Transport-Minister-Anil-Parab</link>
            <description>सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) :- गाव, वाड्या, वस्त्या यांना शहराशी जोडणारी. सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेली, प्रामाणिक सेवा देणाऱ्या परिवहन महामंडळाच्या लालपरी एसटी बस सेवेला अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन, परिवहनमंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज केले.

कुडाळ येथील नूतन बसस्थानकाचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन महामंडळाच्या मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता विद्या भि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Kokan/2020-12-31/anilparb.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) :- गाव, वाड्या, वस्त्या यांना शहराशी जोडणारी. सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेली, प्रामाणिक सेवा देणाऱ्या परिवहन महामंडळाच्या लालपरी एसटी बस सेवेला अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन, परिवहनमंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज केले.

कुडाळ येथील नूतन बसस्थानकाचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन महामंडळाच्या मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे ऑनलाईन जोडले गेले होते. प्रत्यक्ष उद्घाटन कार्यक्रमात आमदार वैभव नाईक, कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ओंकार तेली. गटविकास अधिकारी मोहन भोई, जि.प. सदस्य अमरसिंह सावंत, सिंधुदुर्ग एस.टी. विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ, डेपो मॅनेजर सुजित डोंगरे, महेश सावंत, काका कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कुडाळ बसस्थानक 1971 पासून कार्यरत आहे. जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकापैकी एक असे हे बस स्थानक आहे. बरीच वर्षे या स्थानकामध्ये प्रवाशांसाठी अद्ययावत इमारत असावी, अशी जनतेची मागणी होती. आज ती मागणी पूर्ण करण्यात यश आले आहे. असे सांगून परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले, कुडाळच्या बसस्थानकातील उर्वरित कामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील. कोरोनाच्या महामारीमुळे कुडाळ स्थानकाचे उद्घाटन व लोकार्पण झाले नव्हते ते आज माझ्या हस्ते झाले. त्यामुळे प्रवाशांची अधिक चांगली सोय झाली यांचा मला आनंद आहे.

आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले, कुडाळ शहरामध्ये अद्ययावत बसस्थानक ही या शहराची गरज होती. सुमारे 1 कोटी 40 लाख रुपये खर्च करुन हे बस स्थानक उभारण्यात आले आहे. या नवीन बसस्थानकामुळे प्रवाशांची अत्यंत चांगली सोय झाली आहे. नवीन बसस्थानकामुळे कुडाळ शहराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. कुडाळ स्थानकासमोरील रस्ता करण्यासाठी 20 लाखांची तरतूद करण्यात आली असून हे कामही लवकरच पूर्ण होईल. त्याचबरोबर कुडाळ शहरातील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूदही करण्यात येईल, असे ते शेवटी म्हणाले.

याप्रसंगी सिंधुदुर्ग एस.टी विभाग नियंत्रण प्रकाश रसाळ, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, अमित सावंत यांची समयोचित भाषणे झाली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. परिवहनमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले तर प्रत्यक्ष आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी कुडाळ शहरातील नगरसेवक, पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, एस.टी.महामंडळातील अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Kokan/Lalpari-the-main-mode-of-public-transport-will-be-made-more-capable---Transport-Minister-Anil-Parab</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोविड योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून सानुग्रह सहाय्य पालकमंत्री क्रीडामंत्र्यांकडून कुटुंबाचे सांत्वन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Kovid-warriors-Consolation-to-the-family-from-the-Guardian-Minister-and-Sports-Minister</link>
            <description>नागपूर : कोरोना साथीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या दोन दिवंगत योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आज प्रत्येकी 50 लाखांचा सानुग्रह सहायता निधी (विमा कवच) देण्यात आला.

राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पदुम व क्रीडामंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-12-29/nagpur-palak-mantri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोरोना साथीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या दोन दिवंगत योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आज प्रत्येकी 50 लाखांचा सानुग्रह सहायता निधी (विमा कवच) देण्यात आला.

राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पदुम व क्रीडामंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सानुग्रह धनादेश कुटुंबियांना देण्यात आला.

कोरोना साथीच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊनसह विविध निर्बंध असताना शासकीय कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते. वैद्यकीय यंत्रणा, पोलीस विभागाचे कर्मचारी यांच्यासोबतच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचे कर्मचारी गावागावांमध्ये झटत होते. यापैकीच नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत समिती नागपूर येथील विस्तार अधिकारी दिलीप कुहीटे, तसेच हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत डिगडोह ग्रामपंचायतीचे कर्मचारी मज्जिद शेख यांचे कोरोनामुळे निधन झाले.

महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आदेशानुसार कोविड संबंधित कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच लागू केले होते. यामध्ये ग्रामविकास विभागामार्फत अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या तसेच जिल्हा परिषद आस्थापनेवरील ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी यांच्यासाठी 50 लाख रुपयांचे विमा कवच निर्धारित करण्यात आले होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Kovid-warriors-Consolation-to-the-family-from-the-Guardian-Minister-and-Sports-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आता धावत्या ‘मेट्रो’त करा वाढदिवसाचे आयोजन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Celebrate-your-birthday-in-Nagpur-Metro-now</link>
            <description>चंद्रपूर, धावत्या मेट्रोमध्ये वाढदिवसाचे किंवा अन्य कार्यक्रमांचे सेलिब्रेशन….ही संकल्पनाच धम्माल आहे ना….! तर मग सज्ज व्हा धम्माल करण्यासाठी….सेलिब्रेशन ऑन व्हील करण्यासाठी….नागपूर मेट्रोने यासाठी एक आगळीवेगळी संकल्पना मांडली आणि अल्पावधीतच या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. 
मेट्रोने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे सुरू केले आहे. धावत्या गाडीत वाढदिवस साजरा करायचा असेल तर आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-12-08/celibration.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर, धावत्या मेट्रोमध्ये वाढदिवसाचे किंवा अन्य कार्यक्रमांचे सेलिब्रेशन….ही संकल्पनाच धम्माल आहे ना….! तर मग सज्ज व्हा धम्माल करण्यासाठी….सेलिब्रेशन ऑन व्हील करण्यासाठी….नागपूर मेट्रोने यासाठी एक आगळीवेगळी संकल्पना मांडली आणि अल्पावधीतच या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. 
मेट्रोने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे सुरू केले आहे. धावत्या गाडीत वाढदिवस साजरा करायचा असेल तर आता मेट्रो तुम्हाला भाड्याने मिळेल. त्यासाठी केवळ तीन हजार रुपये मोजावे लागतील. फक्त वाढदिवसच नव्हे तर इतरही उत्सवी कार्यक्रमासाठी ही योजना आहे. ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ असे त्याला नाव देण्यात आले आहे. नागपुरातील मेट्रो ही जागतिक दर्जाची असल्याचा दावा नेहमीच केला जातो. अतिशय विक्रमी वेळेत तिचे दोन टप्पे सुरू झाले. प्रवासी वाढावे म्हणून महामेट्रो अनेक उपक्रम राबवत आहे. नव्या योजनेनुसार, तुम्ही तुमचा वाढदिवस धावत्या मेट्रोत साजरा करू शकता. ३ कोचच्या मेट्रोमध्ये आयोजकांना १५० जणांना बोलवता येईल. मेट्रोची क्षमता जास्त असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता एका वेळी केवळ १५० जणांना प्रवेश असेल. 
सेलिब्रेशनसाठी तुम्हाला मेट्रोची बुकिंग करायची असेल तर एका तासाकरिता केवळ तीन हजार रुपये भाडे आकारले जाईल. अतिरिक्त वेळेकरिता दोन हजार प्रति तास द्यावे लागेल. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी महामेट्रो सजावट करून देणार आहे. केवळ नागपुरातीलच नव्हे तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसह पश्चिम विदर्भातील नागरिकही या ‘सेलिब्रेशन’चा आनंद घेऊ शकतील. यासाठी सात दिवसअगोदर मेट्रोचे मुख्यालय असलेल्या दीक्षाभूमीसमोरील मेट्रो भवन येथे बुकिंग करावी लागेल. अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी ०७१२-२५५४२१७ येथे संपर्क साधू शकता. akhilesh.halve@mahametro.org या मेलवरही आपण संपर्क साधू शकता. चला तर मग तयार व्हा….सेलिब्रेशनसाठी….! ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Celebrate-your-birthday-in-Nagpur-Metro-now</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 25 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काँग्रेसचे संकटमोचक अहमद पटेल यांच कोरोनामुळे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Ahmed-Patel-a-Congress-troublemaker--died-due-to-corona</link>
            <description>नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं निधन झालं आहे. ते 71 वर्षांचे होते. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या वेदांता रुग्णाल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-11-25/ahmed-patel-1200.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं निधन झालं आहे. ते 71 वर्षांचे होते. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, अखेर मृत्यूशी असलेला त्यांचा लढा अपयशी ठरला असून पहाटे  3 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्वीट करत सांगितलं की, 'वडील अहमद पटेल यांचं आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी निधन झालं आहे. एका महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान एकाच वेळी त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं, त्यांनंतर त्यांच्या शरीराचे अनेक अवयव निकामी होत गेले आणि त्याची प्रकृती आणखी खालावली. आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, कोरोनाच्या गाइडलाइन्सचं पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.'
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Ahmed-Patel-a-Congress-troublemaker--died-due-to-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 24 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ ला पुण्यात ? कोरोना लसीच्या प्रक्रियेचा घेणार आढावा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Narendra-Modi-in-Pune-on-the-28-th--A-review-of-the-corona-vaccine-process</link>
            <description>पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येऊन सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरती वॅक्सीन तयार केलं जातं आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-11-24/bp3k1ov1fe8sutmn_1597466124.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येऊन सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरती वॅक्सीन तयार केलं जातं आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून विभागीय आयुक्त कार्यालयात त्यासाठी काल एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या दौऱ्यात इतर काही देशांचे राजदूतही सहभागी होण्याची शक्यता आहे.
लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक  कोरोना संक्रमित आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, दिल्ली या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाची वर्तमान स्थितीची माहिती तसेच कोरोना लस वितरणासंदर्भातील तयारीबाबत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Narendra-Modi-in-Pune-on-the-28-th--A-review-of-the-corona-vaccine-process</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 24 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अमेरिकेत सत्तास्थापनेला हालचाली सुरू : बायडेन घेणार राष्टाध्यक्षपदाची शपथ  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Biden-to-be-sworn-in-as-US-president</link>
            <description>वाशिंग्टन - अमेरिकेत नुकतीच राष्ट्राध्यक्ष निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. तर जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. मात्र निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प आपल्या दावर अडून राहिले होते आणि आपला पराभव मान्य करण्यास तयार नव्हते. पण आता अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी परव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-11-24/12890084-16x9-xlarge.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वाशिंग्टन - अमेरिकेत नुकतीच राष्ट्राध्यक्ष निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. तर जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. मात्र निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प आपल्या दावर अडून राहिले होते आणि आपला पराभव मान्य करण्यास तयार नव्हते. पण आता अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. 
अमेरिकेतील निवडणुका होऊन तीन ते चार आठवडे उलटले असून डोनाल्ड ट्रम्प निकाल आपल्या बाजूने येईल असा विश्वास वारंवार व्यक्त करत होते. निकाल आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा जो बायडेन आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षावर निशाणा साधला आहे. निवडणुकीचा निकाल स्पष्ट असतानाही डोनाल्ड ट्रम्प अजिबात पराभव मान्य करत नव्हते. यासाठी त्यांनी कायदेशीर मार्गही निवडला होता. पण तिथेदेखील त्यांच्या हाती निराशाच आली. अशा परिस्थितीत अखेर डोनाल्ड ट्रम्प पराभव मान्य करताना दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जीएसएला  सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे करण्याची गरज आहे ते करा असं सांगितलं आहे. यानंतर अमेरिकेच्या जीएसए एमिली मर्फी यांनी जो बायडेन यांना पत्र लिहिलं असून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत जीएसए एमिली मर्फी यांचे आभार मानले असून त्यांना धमकावलं तसंच छळ केल्याचाही आरोप केला आहे. आपण त्यांच्यासोबत किंवा त्यांचे कुटुंबीय आणि जीएसच्या कर्मचाऱ्यांसोबत असं होताना पाहू शकत नाही असंही ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला लढा सुरुच राहील सांगताना विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Biden-to-be-sworn-in-as-US-president</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 24 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची धाड  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/ED-raids-MLA-Pratap-Saranaik-house</link>
            <description>मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक पोहोचलं आहे. याशिवाय त्यांचे मुल पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता दाखल झाले आहेत. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरात शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-11-24/pratap.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक पोहोचलं आहे. याशिवाय त्यांचे मुल पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता दाखल झाले आहेत. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरात शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून प्रतिक्रिया देऊ, असं पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आहे.

दिल्लीच्या टीमच्या नेतृत्त्वात ही कारवाई सुरु आहे.  2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. यामुळे भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं.  याचाच वचपा काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ईडीच्या माध्यमातून शिवसेना नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची चर्चा रंगली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/ED-raids-MLA-Pratap-Saranaik-house</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 20 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून सोमवारी भाजपा करणार आंदोलन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-will-stage-agitation-on-Monday-on-the-issue-of-increased-electricity-bill</link>
            <description>मुंबई - वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरुन राज्यातील राजकारण आता चांगलच तापलं आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सामान्यांना वाढीव वीज बिलातून थेट दिलासा देणारा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्ष भाजपाने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाकडून सोमवारी (२३ नोव्हेंबर) राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
करोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीज बिलांमुळे सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यात माजलेल्या सरकारने वीज बिल माफ कर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-11-20/28DEBJP.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरुन राज्यातील राजकारण आता चांगलच तापलं आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सामान्यांना वाढीव वीज बिलातून थेट दिलासा देणारा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्ष भाजपाने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाकडून सोमवारी (२३ नोव्हेंबर) राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
करोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीज बिलांमुळे सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यात माजलेल्या सरकारने वीज बिल माफ करणार नाही असं म्हटलंय. त्यांचा हाच माज उतरवण्यासाठी जनतेकरीता वीजबिल सवलतीसाठी भाजपाने वीजबिल होळी आंदोलन पुकारलं आहे. असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
तर या अगोदर कोरोनाकाळातील वीजबिलांमध्ये सवलत देण्याचे जाहीर करून घूमजाव करणे, हा लाखो ग्राहकांचा विश्वासघात आहे. असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलेला आहे.
लोकांमधील असंतोषाची दखल घेत वीज बिलात सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र या सवलतीपोटी राज्य सरकारवर किमान दोन हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याने आणि राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हा निधी देण्याबाबत वित्त विभागाने आखडता हात घेतला. त्यामुळे ही सवलत देता येणार नसल्याची कबुली दोनच दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांना द्यावी लागली होती.
राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीज बिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी भाजपातर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.
लॉकडाउनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकासआघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागिरकांना ती भरावी लगातील, असे स्पष्ट सांगितलं आहे. तर, दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिलं वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकासआघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा वीज बिलांच्या होळीचे आंदोलन राज्यात सर्वत्र करणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-will-stage-agitation-on-Monday-on-the-issue-of-increased-electricity-bill</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 12 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिनेता आसिफ बसरा यांची आत्महत्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Actor-Asif-Basra-commits-suicide</link>
            <description>बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

आसिफ बस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-11-12/937171-asif-basra.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

आसिफ बसरा यांचा मृतदेह हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


अभिनेते आसिफ बसरा हे गेल्या पाच वर्षांपासून मॅक्लोडगंजमध्ये एका मैत्रिणीसोबत भाडे तत्त्वावर घेतलेल्या घरात राहत होते. त्यांची मैत्रिण परदेशी असून ते दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे म्हटले जाते.

आसिफ हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आशिकी २, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, ब्लॅक फ्रायडे, काय पो चे अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Actor-Asif-Basra-commits-suicide</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 12 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गूगल युजर्ससाठी वाईट बातमी, फोटो सेव्ह करण्यासाठी मोजावे लागणार पैसे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Bad-news-for-Google-users-you-have-to-pay-to-save-photos</link>
            <description>मोबाईलमधील मेमरी वाचवण्यासाठी गुगल फोटोजचा वापर करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. फोनची मेमरी कमी असणाऱ्यांना आतापर्यंत फोनवरील फोटो आणि व्हिडीओ गुगल फोटोवर मोफत सेव्ह करता यायचे. मात्र आता आठ महिन्यानंतर म्हणजेच जून २०२१ नंतर असं करता येणार नाही. यासंदर्भात गुगलने आपल्या युझर्सला अधिकृत ईमेल केला आहे. जून २०२१ नंतर गुगलच्या फोटो अ‍ॅपमध्ये जास्तीत जास्त १५ जीबीपर्यंतची स्टोरेज मेमरी मोफत उपलब्ध होणार आहे. प्रत्येक गुगल अकाऊंटसोबत १५ जीबी स्टोरेज मोफत दिला जा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2020-11-12/5cc86f31768b3e05177244e3.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मोबाईलमधील मेमरी वाचवण्यासाठी गुगल फोटोजचा वापर करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. फोनची मेमरी कमी असणाऱ्यांना आतापर्यंत फोनवरील फोटो आणि व्हिडीओ गुगल फोटोवर मोफत सेव्ह करता यायचे. मात्र आता आठ महिन्यानंतर म्हणजेच जून २०२१ नंतर असं करता येणार नाही. यासंदर्भात गुगलने आपल्या युझर्सला अधिकृत ईमेल केला आहे. जून २०२१ नंतर गुगलच्या फोटो अ‍ॅपमध्ये जास्तीत जास्त १५ जीबीपर्यंतची स्टोरेज मेमरी मोफत उपलब्ध होणार आहे. प्रत्येक गुगल अकाऊंटसोबत १५ जीबी स्टोरेज मोफत दिला जाईल. मात्र त्यापुढे स्टोरेज हवी असल्याच गुगलच्या इतर सेवांप्रमाणेच त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या जीमेल आणि ड्राइव्हसाठी सशुल्क सेवा दिली जाते.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार गुगल फोटोजमधील फोटो आणि व्हिडीओ हे जर २०२१ जून आधी सेव्ह केले असतील तर ते अनलिमीटेड स्टोरेजमध्ये ग्राह्य धरले जातील. मात्र त्यानंतर मर्यातील स्टोरेज युझर्सला दिली जाईल. म्हणजेच १ जून २०२१ नंतर गुगल युझर्सला केवळ १५ जीबीपर्यंतची फ्री स्पेस मिळणार असून त्यापेक्षा अधिक स्टोरेज स्पेस हवी असल्यास गुगलचे सबक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. सध्या गुगलने गुगल फोटोसाठी कोणतीही मर्यादा ठेवलेले नाही. त्यामुळे अगदी हाय रेझोल्युशन फोटोंपासून सर्व काही अगदी मोफत गुगल फोटोजवर सेव्ह करता येतात.





गुगलने दिलेल्या माहितीनुसार दर आठवड्याला गुगल फोटोजवर २८ अरब फोटो अपलोड होतात. नवीन धोरण लागू केल्यानंतर तीन वर्षांमध्येच गुगलची सेवा वापरणारे 80 टक्क्यांहून अधिक युझर्स आपला गुगल फोटोजचा वापर १५ जीबीच्या आत ठेवतील असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे. त्यामुळेच १ जून २०२१ नंतर युझर्सला आपल्याकडे महत्वाचे आणि चांगले फोटोच गुगल फोटोजमध्ये सेव्ह केले जातील यासंदर्भात विषेश काळजी घ्यावी लागेल.

कोणत्याही युझर्सने १५ जीबीच्या आसपास स्टोरेज स्पेस वापरल्यास त्याला ई-मेलवर यासंदर्भात कळवलं जाईल असं गुगलने म्हटलं आहे. एखाद्या व्यक्तीला १५ जीबीपेक्षा अधिक स्टोरेज हवी असल्यास त्याला महिन्याला १३० रुपये किंवा वर्षाला १३०० रुपये देऊन सबक्रिप्शन घेता येईल. एवढ्या रक्कमेमध्ये गुगलकडून १०० जीबी स्टोरेज स्पेस दिली जाईल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Bad-news-for-Google-users-you-have-to-pay-to-save-photos</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 12 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुख्यमंत्रीपदाला शोभणारे एकही काम केले नाही – नारायण राणे  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Narayan-Rane-has-not-done-anything-to-beautify-the-post-of-Chief-Minister</link>
            <description>मुंबई – कोरोनाच्या काळात सर्वजण फिल्डवर जाऊन काम करत आहेत. मंत्री, विरोधीपक्ष नेता हे गावोगाव जाऊन फिरत आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. परंतु, मुख्यमंत्री घरीच राऊन हे करू नका, ते करू नका सांगत आहे. मुख्यमंत्रीपदाला शोभणारे एकही </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-11-12/Narayan-Rane-Uddhav-thackeray.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – कोरोनाच्या काळात सर्वजण फिल्डवर जाऊन काम करत आहेत. मंत्री, विरोधीपक्ष नेता हे गावोगाव जाऊन फिरत आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. परंतु, मुख्यमंत्री घरीच राऊन हे करू नका, ते करू नका सांगत आहे. मुख्यमंत्रीपदाला शोभणारे एकही काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले नाही, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. ते एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होते. 
ऐन दिवाळीच्या प्रसंगी फटाकेबंदी केली त्याचा मी विरोध करतो. दिवाळीच्या सणांमध्ये घरातील लहान मोठे सर्वजण हे फटाके फोडून आनंद साजरा करतात. त्यांच्या आनंदावर विरजण का पाडतात, असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी केला. 
बिहार निवडणूकीत भाजपाने चांगले यश मिळवले. हा विजय म्हणजे मोदींचा विजय आहे. बिहारच्या जनतेने मोदींच्या विकासकामांना दिलेली पावती आहे. भाजपाने हा विजय पंतप्रधान मोदी, जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वात मिळवला आहे. यात देवेंद्र फडणवीसांचे योगदान मोठे आहे. बिहार निवडणूकीनंतर आता महाराष्ट्रातही ठाकरे सरकारचे बारा वाजणार असल्याचे संकेत नारायण राणे यांनी दिले आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Narayan-Rane-has-not-done-anything-to-beautify-the-post-of-Chief-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 12 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पदवीधर निवडणूक : संदीप जोशी यांनी सादर केला नामांकन अर्ज  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Graduate-election-Nomination-application-submitted-by-Sandeep-Joshi</link>
            <description>नागपूर पदवीधर मतदार संघ निवडणूक वेळापत्रक जाहीर झाले. आज भाजपाचे उमेदवार नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी नामांकन अर्ज सादर केला. यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, माज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-11-12/sandip-joshi-submit-application.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर पदवीधर मतदार संघ निवडणूक वेळापत्रक जाहीर झाले. आज भाजपाचे उमेदवार नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी नामांकन अर्ज सादर केला. यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके, डॉ.राजीव पोतदार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. 
पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपाने महापौर संदीप जोशी यांना तर कॉंगेसने अभिजीत वंजारी यांनी उमेदवारी घोषित केली आहे. तर बेरोजगारी युवक संघटनेतर्फे निलेश कराळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी संदीप जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. पदवीधर मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे, तो कायम राखील, असा विश्वास संदीप जोशी यांनी यावेळी व्यक्त केला.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Graduate-election-Nomination-application-submitted-by-Sandeep-Joshi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 12 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपूर्वी निर्णय नाही : ग्राहकांची निराशा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/No-decision-before-Diwali-on-increased-electricity-bills</link>
            <description>मुंबई – वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपूर्वी निर्णय घेऊ, असे आश्वासन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. परंतु, अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नाही. दिवाळीपूर्वी वाढीव वीजबिलांबाबत निर्णय होणार नसल्याने ग्राहकांची निराशा होताना दिसून येत आहे. या आठवड्यात मंत्रीमंडळाची कुठलिही बैठक नसल्याने ग्राह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-11-12/935166-689147-power.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपूर्वी निर्णय घेऊ, असे आश्वासन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. परंतु, अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नाही. दिवाळीपूर्वी वाढीव वीजबिलांबाबत निर्णय होणार नसल्याने ग्राहकांची निराशा होताना दिसून येत आहे. या आठवड्यात मंत्रीमंडळाची कुठलिही बैठक नसल्याने ग्राहकांच्या आशा मावळल्या आहेत.
लॉकडाऊनच्या काळात वीज बिल ग्राहकांना लागून बिलं आली होती. यावरून मनसेने आंदोलन देखील केलं होतं. राज्य सरकारने वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठकाही घेतल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका घेऊन वीजबिलांबाबत काय सवलत देता येईल, याची चाचपणी देखील केली होती. पण राज्यावरील आर्थिक संकट पाहता ही सवलत देता येईल का हाच प्रश्न होताच. त्यामुळे वीज बिल सवलतीचा प्रश्न प्रलंबित राहिला. या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील या प्रश्नाबाबतराज्यपाल यांना भेटून आले.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील दोन नोव्हेंबर रोजी दिवाळी आधी वीज बिल सवलती बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. असे संकेत दिले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असता. आज दिवाळीचा पहिला दिवस, या आठवड्यात कॅबिनेट बैठकही होत नाही, त्यामुळे वीज बिल सवलतीचा प्रस्ताव ही आलेला नाही. म्हणून दिवाळीत देखील वीज बिलांबाबत दिलासा नाही असंच चित्र आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/No-decision-before-Diwali-on-increased-electricity-bills</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 12 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अर्णब गोस्वामीचे कमबॅक : ठाकरे सरकारवर टीकास्त्र  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Arnab-Goswami-comeback-Criticism-of-Thackeray-government</link>
            <description>मुंबई – अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी तुरूंगात असलेले अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. जामीन मिळाल्यानंतर अर्णब गोस्वामीने पुन्हा चॅनलवर येऊन ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. माझ्यावर खोटे आरोप लावत माझ्यावर गुन्हा लादण्याचा प्रकार सरकार करत असल्याचे अर्णब गोस्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-11-12/ArnabGoswami_Stylised_261020_1200x800_Facebook_RepublicTV.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी तुरूंगात असलेले अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. जामीन मिळाल्यानंतर अर्णब गोस्वामीने पुन्हा चॅनलवर येऊन ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. माझ्यावर खोटे आरोप लावत माझ्यावर गुन्हा लादण्याचा प्रकार सरकार करत असल्याचे अर्णब गोस्वामी यांनी म्हटले. 
अर्णब गोस्वामी यांनी बोलताना, उद्धव ठाकरे माझे ऐका तुमचा पराभव झालायं... आता गेम सुरू झाला, अशा प्रखर शब्दात गोस्वामी यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. मी सर्व भाषांमध्ये रिपब्लिक टिव्ही चॅनल काढणार आहे. माझी आंतरराष्ट्रीय, सर्व वृत्तवाहिन्यांस्तरावर ओळख असल्याचे अर्णब गोस्वामी यांनी सांगितले. 
तळोजा कारागृहात माझी तीन टप्प्यांमध्ये चौकशी करण्यात आली. मला पुन्हा अटक केल्या जाऊ शकते अशी शक्यताही अर्णब गोस्वामी यांनी व्यक्त केली. माझा जामीन मंजूर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, असेही अर्णब गोस्वामी यांनी सांगितले. 
अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आपल्याला झालेली अटक ही 'अवैध' असल्याचं सांगत अर्णब गोस्वामी यांनी यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही टीका केली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Arnab-Goswami-comeback-Criticism-of-Thackeray-government</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 12 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सत्तास्थापनेसाठी एनडीएची आज बैठक : महाआघाडी करणार पराभवाची समीक्षा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/NDA-to-meet-today-RJD-to-review-defeat</link>
            <description>पाटना – बिहार निवडणूकीत एनडीएला बहुमत मिळाले. सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि जदयू यांच्यात सत्तास्थापनेसाठी बैठक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पराभवाची समीक्षा करण्यासाठी महाआघाडीची बैठक माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या घरी होणार आहे. ही बैठक तेजस्वी यादव यांच्या अध्यतेत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बिहारची</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-11-12/nitish-teju.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पाटना – बिहार निवडणूकीत एनडीएला बहुमत मिळाले. सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि जदयू यांच्यात सत्तास्थापनेसाठी बैठक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पराभवाची समीक्षा करण्यासाठी महाआघाडीची बैठक माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या घरी होणार आहे. ही बैठक तेजस्वी यादव यांच्या अध्यतेत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बिहारची निवडणूक ही रंगतदार झाली. शेवटच्या क्षणी एनडीएला बहुमत मिळाले. 
महाआघाडीच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज तेजस्वी यादव यांच्या अध्यतेखाली होणार आहे. यामध्ये महाआघाडीची पुढील वाटचाल कशी राहील यावर विचार करण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये पराभवाची समीक्षा करण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
जेडीयूच्या आमदरांचीही बैठक आज होण्याची शक्यता आहे. मुख्यमंमत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यात येणार आहे. निवडणूकीचे निकाल आल्यानंतर नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 
बिहारमध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर काल दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा हे दिग्गज नेते उपस्थित होते. बिहारच्या जनतेने अपेक्षित निकाल दिला. बिहारची  जनता सुज्ञ असल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/NDA-to-meet-today-RJD-to-review-defeat</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 11 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिहार निवडणूक : एनडीएला स्पष्ट बहुमत,तेजस्वी यादव ठरला ‘हिरो’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bihar-Election-NDA-clearly-Majority-tejsavi-Yadav-Shine-</link>
            <description>
पाटना – शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या निवडणूकीत भाजपाप्रेणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपाने यंदा जोरदार कमबॅक करत ७३ जागांवर विजय प्राप्त केला आहे.  काल मध्यरात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहार निवडणूकीत मतदान केंद्र वाढविण्यात आले होते. आता २४३ ही जागेचे निकाल हाती आल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १२५, महागठबंधनला ११०, इ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-11-11/nitish-teju.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
पाटना – शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या निवडणूकीत भाजपाप्रेणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपाने यंदा जोरदार कमबॅक करत ७३ जागांवर विजय प्राप्त केला आहे.  काल मध्यरात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहार निवडणूकीत मतदान केंद्र वाढविण्यात आले होते. आता २४३ ही जागेचे निकाल हाती आल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १२५, महागठबंधनला ११०, इतर पक्षाला ८ जागा मिळाल्या आहेत. 
एनडीएच्या १२५ जागांपैकी भाजपाला ७४ जागा, नितीशकुमार यांच्या जदयूला ४३ तर इतर पक्षाला ८ जागा मिळाल्या. तर महाआघाडीमध्ये तेजस्वी यादव यांनी जोरदार कमबॅक करत ७५ जागा मिळाल्या. कॉंग्रेसने ७० जागा लढवत १९ जागांवर विजय प्राप्त केला आहे. यंदाच्या निवडणूकीत एमआयएमला पाच जागा मिळाल्या तर बसपा, लोजपा यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. डाव्या पक्षांना ११ जागांवर विजय मिळवता आला. यंदाच्या निवडणूकीत शिवसेनेचे पानिपत झाल्याचे पाह्यला मिळाले. त्यामुळे आता बिहारमध्ये पुन्हा नितीशराज येणार हे स्पष्ट झाले आहे. 

तेजस्वी यादव ठरला हिरो 
बिहार निवडणूकीची रणधुमाळी अतिशय रंगतदार होती. मतमोजमी ही मध्यरात्री उशीरापर्यंत सुरू होती. एनडीए आणि महाआघाडी यांच्यात चुरस बघायला मिळाली. शेवटी एनडीएला १२५ जागांसह बहुमत मिळाले. या निवडणूकीत एनडीएला बहुमत मिळाले असले तरिही सर्वत्र तेजस्वी यादवचे कौतुक पाहल्याला मिळत आहे. तेजस्वी यादवच्या राजदने ७५ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष समोर आलेला आहे. तेजस्वी यादवच्या सभांना होणारी गर्दी व त्यांना मिळणारा प्रतिसाद यामुळे तेजस्वी यादव नक्कीच विजयी होतील, असा विश्वास सर्वांना होता. मतमोजणीच्या दिवशी सकाळपासून कॉंग्रेस आणि शिवसेनेने तेजस्वी यादव विजयी होतील, असा दावा केला होता.   
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bihar-Election-NDA-clearly-Majority-tejsavi-Yadav-Shine-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 29 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  राज ठाकरे राज भवनात !  अनेक मुद्द्यांवर राज्यपालांशी चर्चा करणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Raj-Thackeray-at-Raj-Bhavan-Will-discuss-a-number-of-issues-with-the-Governor</link>
            <description>मुंबई – राज्यातील वाढीव बिल, दुध उत्पादकांच्या समस्या, अकरावी प्रवेश, मंदिर सुरू करणे यासारख्या अनेक महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज भवनात दाखल झाले आहे. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-29/Raj-Thackeray-Governor-Koshyari.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – राज्यातील वाढीव बिल, दुध उत्पादकांच्या समस्या, अकरावी प्रवेश, मंदिर सुरू करणे यासारख्या अनेक महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज भवनात दाखल झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. 
गेल्या काही काळात राज्यातील जीम असोसिएशनचे प्रतिनिधी, ग्रंथालय असोसिएशन, मुंबईचे डबेवाले, त्र्यंबकेश्वरमधील पुजारी वर्ग यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या होत्या. याचाच पाठपुरावा करण्यासाठी राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 
काही दिवसांपूर्वी मंदिर प्रश्नांवरून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात पत्रव्यवहार रंगला होता. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि राज्यपाल यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठऱत आहे.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Raj-Thackeray-at-Raj-Bhavan-Will-discuss-a-number-of-issues-with-the-Governor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 16 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपुरात आजपासून मेट्रो  सुरु       ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Metro-starts-in-Nagpur-from-today</link>
            <description>




नागपूर : 

अनलॉक-५ जाहीर करण्यात आल्यानंतर आजपासून मेट्रो सेवेलाही सुरुवात होत आहे. आजपासून सीताबर्डी इंटरचेन्ज ते लोकमान्य नगर  मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळपासून रात्री ८ दरम्यान दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-10-16/unnamed.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[




नागपूर : 

अनलॉक-५ जाहीर करण्यात आल्यानंतर आजपासून मेट्रो सेवेलाही सुरुवात होत आहे. आजपासून सीताबर्डी इंटरचेन्ज ते लोकमान्य नगर  मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळपासून रात्री ८ दरम्यान दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु राहणार आहे.  

कोरोनाच्या संकटामुळे मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली होती. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामेट्रोने ५० टक्के सवलत दिली आहे. येत्या रविवारपासून ऑरेंज मार्गिकेवर रिच -१ अंतर्गत सीताबर्डी इंटरचेन्ज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान त्याचप्रमाणे प्रवासी सेवा सुरु होत आहे. मेट्रो प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक आहे. मास्क घातल्याशिवाय प्रवाशाला मेट्रो स्थानकावर प्रवेश मिळणार नाही. स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे तापमान तपासले जाणार आहे.  उपकरणांना स्पर्श कमी व्हावा यासाठी प्रवाशांनी डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावीत यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. सर्व मेट्रो ट्रेन आणि स्टेशनचे सातत्याने निर्जंतुकीकरण देखील करण्यात येणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Metro-starts-in-Nagpur-from-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 09 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जेट्टी सुविधांच्या प्रकल्पांना मिळणार गती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Jetty-facility-projects-will-gain-momentum</link>
            <description>जेट्टी सुविधांच्या प्रकल्पांना गती मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-09/jetty-facility.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जेट्टी सुविधांच्या प्रकल्पांना गती मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी अशा सूचना महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या मुंबई येथील मुख्यालयात बोर्डाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Jetty-facility-projects-will-gain-momentum</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 09 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर रितेशने सोडले मांसाहार, ब्लॅक कॉफी आणि एअरेटेड ड्रिंक्स  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Ritesh-quits-meat-black-coffee-and-aerated-drinks-after-taking-organ-donation-decision</link>
            <description>'कौन बनेगा करोडपती'च्या करमवीर स्पेशल एपिसोडसाठी अभिनेता डॉ. सुनील श्रॉफ यांच्यासाठी खेळताना रितेशने अवयव दान करण्याच्या </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-09/Riteish-Deshmukh-decision.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA['कौन बनेगा करोडपती'च्या करमवीर स्पेशल एपिसोडसाठी अभिनेता डॉ. सुनील श्रॉफ यांच्यासाठी खेळताना रितेशने अवयव दान करण्याच्या निर्णयाबाबत पुन्हा एकदा सांगितले आहे.

यावेळी रितेश म्हणाला, पत्नी जेनेलिया आणि मी अवयव दान करण्याबाबत विचार करत होतो. या लॉकडाऊनमध्ये आम्हाला यावर अधिक विचार करायला वेळ मिळाला. दुर्दैवाने यासाठी कुठे गेले पाहिजे किंवा या बद्दलची प्रोसेस काय असते याबद्दल पुरेशी माहिती नव्हती. एके दिवशी दोघांनी एक व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला की, आम्हाला अवयव दान करायचे आहे.'' ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Ritesh-quits-meat-black-coffee-and-aerated-drinks-after-taking-organ-donation-decision</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 09 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महिला व बालकांसंदर्भातील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींबाबत सामाजिक उत्तरदायित्व मोहीम राबविण्याची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Social-responsibility-campaign-on-cyber-crime-complaints-against-women-and-children</link>
            <description>कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सायबर क्राईममध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-09/gorhe_neelam.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सायबर क्राईममध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यात प्रामुख्याने तरुण मुले आणि मुली अडकले जाऊन टोकाच्या भूमिका घेत आहेत. महिला आणि बालकांसंदर्भातील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींबाबत सामाजिक उत्तरदायित्व मोहीम राबवावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Social-responsibility-campaign-on-cyber-crime-complaints-against-women-and-children</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सामान्यांना परवडेल अशा किंमतीत मास्क मिळणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-common-man-will-get-the-mask-at-an-affordable-price</link>
            <description>   मुंबई :  कोरानाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांसाठी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मास्क घालणे, अंतर राखणे असे वारंवार ऐकायला आणि पाह्यला मिळत आहे. कोरोना काळात आवश्यक असलेले मास्कचा काळाबाजारही काही काळ झाला. परंतु, आता शासनाने सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत मास्क मिळणा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-08/n95-shutterstock-scaled.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[   मुंबई :  कोरानाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांसाठी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मास्क घालणे, अंतर राखणे असे वारंवार ऐकायला आणि पाह्यला मिळत आहे. कोरोना काळात आवश्यक असलेले मास्कचा काळाबाजारही काही काळ झाला. परंतु, आता शासनाने सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत मास्क मिळणार असल्याचा विश्वास दिल्याने सर्व सामान्यांना दिलासा मिळत आहे. 
मास्क आणि सॅनिटायझरची मागणी कोरोनाकाळात प्रचंड वाढली आहे. यासाठी मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीही वाढल्या. सर्वसामान्यांसाठी दर नियंत्रित करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेथाली संयुक्त बैठक घेण्यात आली. याबैठकीमध्ये आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. 
नेमलेल्या समितीने मास्क आणि सॅनिटायझरच्या वाढत्या किंमतीवर वचक बसविण्यासाठी अहवाल राज्य सरकारकडे सोपविला आहे. एन ९५ मास्कचे दर १९ ते ५० रूपयांपर्यंत असतील. तर डबल आणि ट्रीपल लेअर मास्क हे अगदी मोजक्याच किंमतीत उपलब्ध असणार आहे. या अहवालावर लवकरच निर्णय होणार असून याची अंमलबजावणी करणे सर्वांना बंधनकारक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-common-man-will-get-the-mask-at-an-affordable-price</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वायुसेनेचा ८८ वा स्थापना दिवस, राफेल आणि तेजससह ५६ एअरक्राफ्टनी घेतला सहभाग ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/88th-founding-day-of-Air-Force-56-aircraft-including-Raphael-and-Tejas-participated</link>
            <description>
नवी दिल्ली : 


भारतीय वायुसेना आज ८८ वा स्थापना दिवस साजरा होत आहे. भारताच्या गौरवशाली इतिहासाशी कार्यक्रमाला सुरुवात झालीय. चीन आणि पाकिस्तान असं दुहेरी आव्हान घेणारी वायुसेना आपल्या कामगिरीचे प्रात्यक्षिक दाखवत आहे. या कार्यक्रमात ५६ एअरक्राफ्टनी सहभाग घेतला आहे. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-08/iaf-1570505275.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
नवी दिल्ली : 


भारतीय वायुसेना आज ८८ वा स्थापना दिवस साजरा होत आहे. भारताच्या गौरवशाली इतिहासाशी कार्यक्रमाला सुरुवात झालीय. चीन आणि पाकिस्तान असं दुहेरी आव्हान घेणारी वायुसेना आपल्या कामगिरीचे प्रात्यक्षिक दाखवत आहे. या कार्यक्रमात ५६ एअरक्राफ्टनी सहभाग घेतला आहे. यामध्ये राफेल, जॅगुवार, तेजस, सुखोई आणि मिराजचा देखील समावेश आहे. 

स्टेटिक डिस्प्लेमध्ये राफेलला मध्यभागी स्थान देण्यात आले आहे.फ्लाय पास्टच्या फॉर्मेशनमध्ये देखील राफेलला स्थान दिले आहे.आज आकाशातून साऱ्या जगाला राफेल आणि स्वदेशी तेजसची ताकद बघायला मिळत आहे.

विजय फॉर्मेशनमध्ये राफेलसोबत मिराज-२००० आणि जॅगुआर फायटर सारखे जेट्स आहेत. तर ट्रांसफॉर्मर फॉर्मेशनमध्ये तेजस आणि सुखोई विमान देखील असतील. सर्व फायटर ५-५ च्या फॉर्मेशनमध्ये उड्डाण भरताना दिसणार आहेत. भारतीय वायुसेनेचा पराक्रम जगाने अनेकदा पाहीला आहे. आज वायुसेना स्थापना दिनानिमित्त संपूर्ण जग हा थरार पाहत आहे. वायुसेनेने रंगीत तालमीवेळी आपल्या शक्ती प्रदर्शनाची झलक दाखवली आहे.

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वायुसेना स्थापना दिनानिमित्त ट्वीट करत अभिमान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/88th-founding-day-of-Air-Force-56-aircraft-including-Raphael-and-Tejas-participated</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यातील शाळा दिवाळीनंतर : मुख्यमंत्र्यांचे संकेत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Schools-starts-in-the-state-after-Diwali-</link>
            <description>
मुंबई : 

केंद्र सरकारने देशात येत्या १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. राज्यातील शाळा १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता याबाबत दिवाळीनंतर निर्णय घ्यावा,अशी चर्चा बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातील शाळा येत्या १५ ऑक्टोब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-08/schools-coronavirus-1590998858-1591973086.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
मुंबई : 

केंद्र सरकारने देशात येत्या १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. राज्यातील शाळा १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता याबाबत दिवाळीनंतर निर्णय घ्यावा,अशी चर्चा बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातील शाळा येत्या १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनाही त्यांनी जारी केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र राज्यातील सध्याचा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रातील शाळा  येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सध्या शाळा सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा,अशी चर्चा बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. राज्यात सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरु आहे. याबाबतचा आढावा घेण्यासंदर्भातील निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले.त्यामुळे तुर्तास शाळा या दिवाळीनंतर सुरु करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरु होण्याबाबत विचार होऊ शकतो, तसेच सध्याच्या परिस्थितीत ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु करण्याबाबत विचार सुरु आहे असल्याचे सांगण्यात येते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Schools-starts-in-the-state-after-Diwali-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ४० जणांची स्टार प्रचारक यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/NCP-announces-list-of-40-star-campaigners-for-Bihar-elections</link>
            <description>

मुंबई  -

 बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी दिल्ली केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे असणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.


दरम्यान</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-08/sp-bihar-alliance-l.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

मुंबई  -

 बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी दिल्ली केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे असणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणुक लढवणार असून याबाबतची माहिती लवकरच राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक जाहीर करणार आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, के. के. शर्मा, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राजीव झा, नरेंद्र वर्मा, राजेंद्र जैन, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. जे. जोसेमन, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, पुष्पेंद्र मलिक, सीमा मलिक, विरेंद्र सिंग, गोविंदभाई परमार, वेदपाल चौधरी, उमाशंकर यादव, एस. पी. शर्मा, मुरलीमनोहर पांडे, नवलकिशोर साही, राहत काद्री, जितेंद्र पासवान, ललिता सिंग, संजय केशरी, इस्तियाक आलम, अकबर अली, मनोज जैस्वाल, खुशारो आफ्रीदी, ब्रिजबिहारी मिश्रा, शकील अहमद, अझर आलम, इंदू सिंग, चांदबाबू रहेमान, चंद्रेश कुमार, चंद्रशेखर सिंग आदींचा समावेश आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/NCP-announces-list-of-40-star-campaigners-for-Bihar-elections</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हाथरस हत्याकांड :  आम्ही निर्दोष ! आरोपींचे यूपी पोलिसांना पत्र  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Hathras-massacre-We-are-innocent-Accused-letter-to-UP-police</link>
            <description>हाथरस – हाथरस येथील हत्याकांड प्रकरणातील आरोपींनी उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहलं आहे. या पत्रामध्ये आम्ही निर्दोष असल्याचे आरोपींनी नमूद केले आहे. 
आरोपींनी लिहलेल्या पत्रामध्ये आरोपींची आणि पीडितेची मैत्री होती. त्यांचे आणि पीडितेचे बोलणेही सुरू होते. या कारणावरूनच तिच्या भावाने व तिच्या आईने तिला मारले असल्याचा उल्लेख केला आहे. ज्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-08/10-4-696x463.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हाथरस – हाथरस येथील हत्याकांड प्रकरणातील आरोपींनी उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहलं आहे. या पत्रामध्ये आम्ही निर्दोष असल्याचे आरोपींनी नमूद केले आहे. 
आरोपींनी लिहलेल्या पत्रामध्ये आरोपींची आणि पीडितेची मैत्री होती. त्यांचे आणि पीडितेचे बोलणेही सुरू होते. या कारणावरूनच तिच्या भावाने व तिच्या आईने तिला मारले असल्याचा उल्लेख केला आहे. ज्यादिवशी पीडितेला मारल्या गेले त्या दिवशी आम्ही तिथे होतो. तिला पाणीदेखील आम्ही पाजले असल्याचा निर्वाळा आरोपींनी पोलिसांना लिहलेल्या पत्रात केला आहे. या पत्रामध्ये चारही आरोपींच्या सह्या व अंगठ्यासे ठसे आहेत. 
या प्रकरणात आम्हाला विनाकारण अडविण्यात आले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकरणात नवनवीन खुलासे दररोज होताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शवविच्छेदन अहवाल समोर आला होता. त्या अहवालात बलात्कार झालाच नसल्याचे उघड होते. काल पीडितेच्या भावाचे आणि आरोपींचे कॉल रेकॉर्ड उघडकीस आले होते. 
पीडितेच्या कुटूंबीयांनी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आम्हाला विश्वास न घेता मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आला. आम्हाला कुणाला भेटता येत नाही. आम्हाला डांबून ठेवण्यात आले असल्याने हायकोर्टात याचिका सादर करणार असल्याचे पीडितेची बाजू मांडणाऱ्या संघटनेने सांगितले आहे. 
याप्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत सुरू आहे. कालच एसआयटी आपला अहवाल योगी सरकारकडे सोपविणार होती. परंतु याप्रकरणी आणखी सखोल तपास करण्यासाठी एसआयटीला १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Hathras-massacre-We-are-innocent-Accused-letter-to-UP-police</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'दिशा' कायदा आगामी अधिवेशनात संमत करणार - अनिल देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Disha-Act-will-be-passed-in-the-next-session</link>
            <description>राज्यातील माता भगिनींसाठी सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा 'दिशा' कायदा येत्या अध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-07/Anil-Deshmukh-disha act.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यातील माता भगिनींसाठी सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा 'दिशा' कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेणार, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित दिशा कायदा अंमलबजावणी तसेच महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Disha-Act-will-be-passed-in-the-next-session</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यातील लिपिक संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबविणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Recruitment-process-for-clerical-posts-in-the-state-To-be-implemented-through-MPSC</link>
            <description>मुंबई :

 राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

 	महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

 यावेळी भरणे म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट अ आणि ब संवर्गासाठी, पोलीस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आदी काही गट क मधील पदांसाठी तसेच बृहन्मुंबईतील लिपिक संवर्गासाठीही एमपीएससीमार्फत भर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-07/selection-907-500x500.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

 राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

 	महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

 यावेळी भरणे म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट अ आणि ब संवर्गासाठी, पोलीस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आदी काही गट क मधील पदांसाठी तसेच बृहन्मुंबईतील लिपिक संवर्गासाठीही एमपीएससीमार्फत भरती प्रक्रिया राब‍िण्यात येते. तथापि, राज्यातील उर्वरित जिल्ह्यात बहुतांश गट ब अराजपत्रित आणि गट क मधील पदांची भरतीप्रक्रिया स्थानिक पातळीवर होते. त्यामुळे उमेदवारांना प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागल्याने खर्च वाढतो. 

 	भरणे पुढे म्हणाले की, एमपीएससीच्या माध्यमातून केंद्रीकृत पद्धतीने एकाच वेळी या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवावी अशी मागणी उमेदवारांकडून येत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सर्वच गट ब आणि गट क संवर्गातील पदांची भरती एमपीएससीच्या माध्यमातून राबविता येईल काय याबाबत चाचपणी करण्यात येईल. तथापि, प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला लिपिक संवर्गासाठी एमपीएससीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांना वेगवेगळ्या विभागांच्या परीक्षेसाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही तसेच त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक तसेच शारीरिक त्रास वाचू शकेल, असेही ते म्हणाले.

 	आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी देणाऱ्या उमेदवारांच्या अनुषंगाने बैठकीच्या आयोजनाबाबत मागणी केली होती. या बैठकीमध्ये एमपीएससी मुख्यालयाच्या बेलापूर येथील प्रस्तावित इमारत उभारणीबाबतही चर्चा करण्यात आली. लवकरच या इमारतीसाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. एमपीएससीच्या सदस्य नियुक्तीसाठी अर्ज प्राप्त झाले असून त्याची छाननी आणि नियुक्तीप्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया गतीने पार पाडण्यासाठी सदस्यांची सर्व पदे लवकरात लवकर भरणे आवश्यक आहे, असे भरणे म्हणाले. मंत्रालयीन संवर्गातील प्रलंबित पदोन्नत्यांच्या अनुषंगानेही त्वरीत कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीस आमदार रोहित पवार, संजय शिंदे, अतुल बेनके यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव राहुल कुलकर्णी, श्रीमती गीता कुलकर्णी, श्रीमती सु. मो. महाडिक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सु. ह. अवताडे आदी यावेळी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Recruitment-process-for-clerical-posts-in-the-state-To-be-implemented-through-MPSC</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रबंधासाठी एप्रिल अखेरपर्यंत मुदत देण्यात येणार -अमित देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Post-Graduate-students-will-be-given-deadline-till-the-end-of-April-Amit-Deshmukh</link>
            <description>मुंबई  : 


पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत प्रबंध सादर करणे आवश्यक असते. मात्र कोविड-19 मुळे विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंतची मुदत देण्यात येईल वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिंडेंट डॉक्टर्स (सेंट्रल मार्ड)चे वैद्यकीय विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर्स यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. 


यावेळी देश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2020-10-07/Amit-Deshmukh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : 


पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत प्रबंध सादर करणे आवश्यक असते. मात्र कोविड-19 मुळे विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंतची मुदत देण्यात येईल वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिंडेंट डॉक्टर्स (सेंट्रल मार्ड)चे वैद्यकीय विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर्स यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. 


यावेळी देशमुख म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी सहा महिन्यांची वाढीव मुदत देण्याबरोबरच प्रंबंधासाठी आवश्यक असणाऱ्या केसेसची संख्याही कमी करण्यात येईल. तीन महिन्यांच्या वेळापत्रकानुसार वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क भरण्यासाठीही मुदत देण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून कोविड-19 मुळे विविध रुग्णालयाता शस्त्रक्रिया होत नसल्याने या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी, तसेच 15 ऑक्टोबरपासून वैद्यकीय महाविदयालयाचा अभ्यासक्रम सुरु करण्यात येईल.
गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून डॉक्टर्स रात्र दिवस कोविड -19 परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काम करीत आहे. आता मात्र या डॉक्टर्सना विश्रांतीची आवश्यकता असल्याने या डॉक्टर्सना सुट्टीची गरज आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत याबाबत याची काळजी घेतली जाईल. आपल्या घरापासून दुर राहत अनेक विद्यार्थी वसतीगृहांमध्ये राहून वैद्यकीय शिक्षण घेत असतात. अशा वेळी वसतीगृहांची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. त्यामुळेच वसतीगृहांचा प्रश्न सोडविण्यासाठी  या बाबत एक स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

एम्सच्या धर्तीवर येत्या 15 ऑक्टोबरपासून शैक्षणिक सत्र सुरु करणे, कोविड-19 मुळे बंद असलेल्या विविध शस्त्रक्रिया प्रशिक्षण सुरु करणे, प्रबंधासाठी वाढीव मुदत मिळणे, शैक्षणिक शुल्क माफ करणे, जे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत त्यांच्या पुन्हा परीक्षा घेणे, प्रॅक्टीकल अभ्यासक्रम सुरु करणे अशा काही प्रमुख मागण्या सेंट्रल मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्यासमोर मांडल्या.

या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय‍ शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सेंट्रल मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल वाघ, उपाध्यक्ष डॉ. सतीश तांदळे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ. अविनाश साकनुरे, सचिव डॉ. शरिवा रणदिवे, डॉ. शरयू सुर्यवंशी उपस्थित होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Post-Graduate-students-will-be-given-deadline-till-the-end-of-April-Amit-Deshmukh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'कोविड कवच ॲप'चा ऑनलाईन शुभारंभ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-launch-of-Covid--App</link>
            <description>
मुंबई  : 


कोविड -१९ रुग्णांबाबतची सर्व माहिती मिळण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘कोविड कवच मोबाईल ॲप’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी मंत्रालयात ऑनलाईन पध्दतीने ‘कोविड कवच मोबाईल ॲप’चे उद्घाटन करण्यात आले.

वैद्यकीय शिक्षण म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-07/1585513326_573046_1585513376_noticia_normal_recorte1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
मुंबई  : 


कोविड -१९ रुग्णांबाबतची सर्व माहिती मिळण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘कोविड कवच मोबाईल ॲप’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी मंत्रालयात ऑनलाईन पध्दतीने ‘कोविड कवच मोबाईल ॲप’चे उद्घाटन करण्यात आले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात कोविड-19 रुग्णांची संख्या वाढलेली असली तरी गेल्या काही दिवसात कोविड -19 चे रुग्ण कमी होण्यास तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत आहे. ‘कोविड कवच मोबाईल ॲप’चा फायदा अधिकाधिक कोविड-19 चे रुग्ण कमी करण्यासाठी कसा करता येईल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

अनेकदा कोविड -19 झालेल्यांना पुन्हा कोविड होण्याचा धोका असतो किंवा कोविड -19 मुळे दुसरे काही आजार होण्याची शक्यता दिसून येते अशा वेळी ‘कोविड कवच मोबाईल ॲप’ रुग्णांची माहिती ठेवण्यासाठी तसेच रुग्णांचे निरीक्षण करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. या ॲपचा अधिकाधिक उपयोग कोविड रुग्णांचा ट्रॅक ठेवणे, कोविडबाधित रुग्णांचे निदान करणे आणि त्यांना वेळेत उपचार देणे यासाठी होणे आवश्यक असून यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सर्व अधिष्ठाता, डॉक्टरांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

यावेळी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सर्व अधिष्ठाता उपस्थित होते. जीवन ज्योत कॅन्सर अँड रिलीफ केअर ट्रस्टचे हरकचंद सावला, शस्त्र लॅब्सचे सुनील नायर, शस्त्र लॅबचे हेल्थकेअर कन्सल्टंट विजयकुमार अय्यर, शिवांगी कुंभार यांच्या प्रयत्नाने कोविड कवच हे ॲप तयार करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-launch-of-Covid--App</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  हाथरस प्रकरणी कॉल डिटेल्समधून मोठी माहिती उघड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Big-details-revealed-from-call-details-in-Hathras-case</link>
            <description>नवी दिल्ली : 

हाथरस हत्याकांड प्रकरणाला वेगळ वळण मिळण्याची शक्यता आहे. पीडित मुलीच्या भावाचे आणि मुख्य आरोपीचे सहा महिन्यांचे कॉल डिटेल्स तपास यंत्रणेच्या हाती लागले आहे. त्यामुळे या कॉल डिटेल्समधून मोठी माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-07/10-4-696x463.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : 

हाथरस हत्याकांड प्रकरणाला वेगळ वळण मिळण्याची शक्यता आहे. पीडित मुलीच्या भावाचे आणि मुख्य आरोपीचे सहा महिन्यांचे कॉल डिटेल्स तपास यंत्रणेच्या हाती लागले आहे. त्यामुळे या कॉल डिटेल्समधून मोठी माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या दरम्यान पिडीतेच्या भावाच्या नावे असलेल्या मोबाईलवरून मुख्य आरोपीला १०० फोन करण्यात आले होते. यात आरोपीशी पीडितेचा भाऊच संवाद साधत होता की आणखी कोणी हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पीडितेच्या कुटुंबातील व्यक्तीकडून आरोपीशी संपर्क साधला होता. काही संभाषणं १५ मिनिटांहून अधिक कालावधीसाठीही झाली होती. 


हाथरस येथे घडलेल्या हत्याकांडाचे तीव्र पडसाद साऱ्या देशात उमटले. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी राजकीय पुढारी समोर सरसावले असताना हा धक्कादायक खुलासा पुढे आला आहे. दरम्यान, याप्रकरणी देशातील वातावरण पाहता स्थापन केलेली स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तपासाचा तपशील आणि महत्त्वाचा अहवाल सोपवणार आहे. या प्रकरणी एका आठवड्याच्या आत एसआयटीनं अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Big-details-revealed-from-call-details-in-Hathras-case</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अंतिम वर्ष पदवी ऑनलाइन परीक्षा घोळाची चौकशीची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Final-year-degree-online-exam-mix-demand-inquiry</link>
            <description>मुंबई : 

अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या गोंधळाच्या चौकशीसाठी शोध समिती स्थापन करावी. जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर रितसर कारवाई करावी, अशी मागणी विद्यापीठाच्या युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दुसऱ्या पेपरमध्येही तांत्रिक बिघाड आला. त्यामुळे विद्यार्थांना लॉग इन करता आले नाही. यामुळे परीक्षा पुन्हा ला</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2020-10-07/816982-mumbai-university-01.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 

अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या गोंधळाच्या चौकशीसाठी शोध समिती स्थापन करावी. जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर रितसर कारवाई करावी, अशी मागणी विद्यापीठाच्या युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दुसऱ्या पेपरमध्येही तांत्रिक बिघाड आला. त्यामुळे विद्यार्थांना लॉग इन करता आले नाही. यामुळे परीक्षा पुन्हा लांबणीवर टाकण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. शेवटच्या वर्षाच्या परीक्षांवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद रंगला. सध्या विविध विद्यापीठांनी या ऑनलाईन परीक्षेत घोळ घातला आहे.

दरम्यान, ऑनलाईन परीक्षांचा घोळ संपता संपत नसल्याचे पुढे येत आहे. सर्व्हर क्रॅश झाल्याने सोलापूर विद्यापाठीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. आज आणि उद्या (दि.७,८) होणारी परीक्षा ही २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. अशी माहिती विद्यापीठाद्वारे देण्यात आली आहे. 
गोंडवाना विद्यापीठांच्या परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आता १२ ऑक्टोबरपासून परीक्षा होणारयत. सोमवारी परीक्षा सुरु झाल्या. तांत्रिक अडचणींमुळे सकाळी ९ वाजताचा पेपर दुपारी २ वाजता ठेवला. तरीही समस्या संपेना. अखेर पेपरच रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली.
 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे चौकशीची मागणी  केली आहे. सध्याच्या  वातावरणात परीक्षेला सामोरे जात असताना परीक्षा आयोजनात झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेत जाऊन जीवाचे बरे-वाईट करून घेऊ शकतात, अशी सिनेट सदस्यांनी भीती व्यक्त केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Final-year-degree-online-exam-mix-demand-inquiry</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  रिया चक्रवर्तीला अखेर जामीन  मंजूर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Riya-Chakraborty-finally-granted-bail-Approved</link>
            <description>मुंबई :

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थ प्रतिबंक कायद्याअंतर्गत अटकेत असलेल्या मुख्य संशय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-07/07_10_2020-rhea-arrest_20847907.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थ प्रतिबंक कायद्याअंतर्गत अटकेत असलेल्या मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीला अखेर हायकोर्टाने बुधवारी मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी रियाला 1लाखाच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर करून पासपोर्ट जमा करन्यास सांगून मुंबईबाहेर पोलिसांच्या परवानगीशिवाय जाण्यास  मनाई केली .
तसेच सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंतचाही जामीन मंजूर करताना रियाचा भाऊ शौविक आणि परिहारचा जामीन मात्र फेटाळून लावला आहे . ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Riya-Chakraborty-finally-granted-bail-Approved</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्राला ८ सीएनजी स्टेशन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/8-CNG-stations-to-Maharashtra</link>
            <description>नवी दिल्ली – पर्यावरणपूरक नॅचरल गॅसची व्यापकता वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे देशात ४२ सीएनजी स्टेशन आणि ३ टोरेंट गॅस स्टेशनचे लोकार्पण करण्यात आले. मंगळवार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-07/WhatsApp Image 2020-10-06 at 10.07.17 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – पर्यावरणपूरक नॅचरल गॅसची व्यापकता वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे देशात ४२ सीएनजी स्टेशन आणि ३ टोरेंट गॅस स्टेशनचे लोकार्पण करण्यात आले. मंगळवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सर्व ४२ स्टेशनचे लोकार्पण केली. ४२ पैकी ८ सीएनजी स्टेशन हे महाराष्ट्रात असणार आहे. 

एकत्र जोडलेल्या गेलेल्या ४२ सीएनजी स्टेशनमध्ये १४ स्टेशन उत्तरप्रदेश, ८ महाराष्ट्र, ६ गुजरात, ४ पंजाब, आणि तेलगणा आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ५ अशी जोडली गेली आहे. तर सात घटक राज्य आणि एक केंद्रशासित राज्यांमधील ३२ जिल्ह्यांमध्ये टोरेंट गॅसला सिटी गॅस वितरणमार्फत पसरविण्याचे अधिकार आहेत. महाराष्ट्र, पंजाब, उत्तरप्रदेश या राज्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी एक सिटी स्टेशन देण्यात आले आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/8-CNG-stations-to-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिहार निवडणूक : भाजपा १२१ तर जेडीयू १२२ जागा लढविणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Bihar-elections-BJP-to-contest-121-seats-JDU-to-contest-122-seats</link>
            <description>पाटना – बिहार निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. भारतीय जनता पक्ष यांनी नितीशकुमार यांच्या जेडीयूची युती करून समसमान जागेवर निवडणूक लढविणार आहे. भाजपा १२१ तर जेडीयू १२२ जागा लढविणार असल्याची मा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-06/download (3).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पाटना – बिहार निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. भारतीय जनता पक्ष यांनी नितीशकुमार यांच्या जेडीयूची युती करून समसमान जागेवर निवडणूक लढविणार आहे. भाजपा १२१ तर जेडीयू १२२ जागा लढविणार असल्याची माहिती मिळाली आहे. 
बिहारमध्ये विधानसभा निवडणूकीची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. या निवडणूकीत भाजपा आणि जदयू यांनी युती केली आहे. या निवडणूकीत जेडीयूने भाजपाला महत्व दिल्याचे दिसून येत आहे. जेडीयूच्या जागांपैकी ७ जागा हिंदूस्थानी अवाम मोर्चा लढवणार आहे. भाजपाच्या ९ जागा विकासशील इन्सान पार्टीला देण्यात येणार आहे. जेडीयूचे सर्वेसर्वा तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 
बिहार विधानसभेच्या एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यानिवडणूकीत कॉंग्रेस ७० जागा लढवणार आहे त्यांचे सहयोगी डावे पक्ष तीस जागा लढवणार आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Bihar-elections-BJP-to-contest-121-seats-JDU-to-contest-122-seats</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष आमने सामने?  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/-PM-Modi-and-Chinese-President-Aman-face-to-face</link>
            <description>नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद शीगेला पोहचला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी शिनपिंग आमने सामने येण्याची बातमी समोर आली आहे. ब्रिक्स राष्ट्राच्या बैठकीत आमने सामने येण्याची शक्यता वर्तविण्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-10-06/128368-bcheonsoyg-1569999853.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद शीगेला पोहचला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी शिनपिंग आमने सामने येण्याची बातमी समोर आली आहे. ब्रिक्स राष्ट्राच्या बैठकीत आमने सामने येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही बैठक १७ नोव्हेंबर रोजी व्हर्च्युअल पद्धतीने पार पडणार आहे. ब्रिक्स राष्ट्रांमध्ये ब्राझिल, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफिका या राष्ट्रांचा समावेश आहे.
भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून सीमावाद सुरू आहे. सीमेवर स्थिती ही तणावाची असतांना ही या भेटीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. दोन्ही देशांमधील तणावाची स्थिती सुधारण्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण मानल्या जात आहे. भारत आणि चीन सीमाप्रश्न सोडविण्यासाठी अनेकवेळा चर्चा, बैठका पार पडल्या आहेत, परंतु, अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही.
दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये १२ ऑक्टोबर रोजी चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये वादग्रस्त सीमेवरून सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/-PM-Modi-and-Chinese-President-Aman-face-to-face</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १५ ऑक्टोंबरपासून शाळा  सुरू होणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/School-will-start-from-October-15</link>
            <description>
नवी दिल्ली : 

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर आता देशातील विविध राज्यांमध्ये येत्या १५ ऑक्टोंबरपासून शाळा उघडणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने १५ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने द</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-06/_113871459_school_reu.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
नवी दिल्ली : 

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर आता देशातील विविध राज्यांमध्ये येत्या १५ ऑक्टोंबरपासून शाळा उघडणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने १५ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने देशातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल सामाजिक अंतर पाळणे, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेणे ही शाळांची जबाबदारी असणार असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने  स्पष्ट केले आहे. शाळेमध्ये दिला जाणारा मध्यान आहार स्वच्छ आणि सुरक्षित आहे किंवा नाही याचीही जबाबदारी राज्यांवर आणि शाळांवर सोपविण्यात आली आहे. 



अगोदर मोठ्या वर्गाच्या आणि नंतर हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरु करण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना   या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायच्या आहेत. पालकांची लेखी संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत हजर राहण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा असेही आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत दररोज हजर असण्याबाबतची मुभा देण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/School-will-start-from-October-15</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रोजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि ऐंड्रिया गेज यांना भौतिकशास्त्राचे नोबेलं  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Roger-Penrose-Reinhard-Gengel-and-Andrea-Gage-were-awarded-the-Nobel-Prize-in-Physics</link>
            <description>नवी दिल्ली –  रॉयल स्वीडीश अकेडमी ऑफ साइंसेजच्या वतीने यंदाचा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार रोजर पेनरोज आणि रेनहार्ड गेंजेल आणि ऐंड्रिया गेज यांना देण्यात येणार आहे. रॉजर पेनरोज यांनी ब्लॅक होल फॉर्मेशन पासून जनरल </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-10-06/paneltoannou.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली –  रॉयल स्वीडीश अकेडमी ऑफ साइंसेजच्या वतीने यंदाचा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार रोजर पेनरोज आणि रेनहार्ड गेंजेल आणि ऐंड्रिया गेज यांना देण्यात येणार आहे. रॉजर पेनरोज यांनी ब्लॅक होल फॉर्मेशन पासून जनरल थेअरी ऑफ रिलेटिविटी या विषयावर संशोधन केले होते. रेनहार्ड आणि एंड्रिया यांना संयुक्तरित्या हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रेनहार्ड आणि ऐंड्रिया यांनी आकाशगंगेतील द्रव्यमानाच्या केंद्रबिंदूचा शोध लावला होता. 

नोबेल पुरस्कार हा जगातील प्रतिष्ठेचा मानला जातो. रॉयल स्वीडीश अकेडमी ऑफ साइंसेजचे महासचिव होरान हैनसनने या पुरस्काराची घोषणा केली आहे. सुवर्णपदक आणि ११ लाख डॉलर रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वीडीशमधील अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. 
काल सोमवारी हॅपेटाईटिस सी या जीवाणूचा शोध लावणाऱ्या हार्वै अल्टर, माइकल ह्युटन आणि चार्ल्स राइस यांना जीवशास्त्राचे नोबेल देण्याची घोषणा करण्यात आली. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Roger-Penrose-Reinhard-Gengel-and-Andrea-Gage-were-awarded-the-Nobel-Prize-in-Physics</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रियाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Increase-in-Rhea-judicial-custody</link>
            <description>मुंबई :

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थ प्रतिबंक कायद्या अंतर्गत अटकेत आलेल्या मुख्य संशयित आरोपी  रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह सहा  आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

या सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीची मुदत आज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-06/rhea-1594884237.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थ प्रतिबंक कायद्या अंतर्गत अटकेत आलेल्या मुख्य संशयित आरोपी  रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह सहा  आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

या सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपल्याने मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. बी.गुरव यांनी त्यांच्या  न्यायालयीन कोठडीत आणखीन 14 दिवसाची वाढ केली. त्यामुळे रियाचा मुक्काम हा  भायखळा जेलमध्येच  असणार आहे .दरम्यान रियासह अन्य आरोपी हे उच्च न्यायालयात केलेल्या जामीन अर्जाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहे.

एनसीबीने  ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली  रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती,सुशांतचा मैनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा नोकर दिपेश सावंत आणि ड्रग्ज पेडलर झैद विलात्रा आणि बासित परिहार यांना अटक केली. या आरोपींची न्यायालयीन कोठडीत आज संपल्याने त्यांना मुंबई सत्र न्यायालात हजर करण्यात आले. असता न्यायालयाने या सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबर पर्यंत वाढ केली. दरम्याने  रियासह सर्व आरोपीसह जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जांवर उभयपक्षांच्या युक्तीवादानंतर निर्णय राखून ठेवला आहे. तो लवकरच येण्याची शक्यताअसल्याने या निर्णयाच्या प्रतिक्षेतसर्व आरोपी आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Increase-in-Rhea-judicial-custody</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रामदास आठवले यांच्या कविता ऐकण्यासाठी लाव रे तो व्हिडिओ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Click-here-to-listen-to-Ramdas-Athavale-poems</link>
            <description>
मुंबई :

 'लाव रे तो व्हिडीओ' हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे, हे आता 'झी युवा' वाहिनीवर सुद्धा दिसत आहेत. प्रेक्षकच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेला हा कार्यक्रम सर्वांनाच खूप आवडतोय. 'लाव रे तो व्हिडीओ' हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम झी युवा वाहिनी प्रेक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-10-06/RamdasAthawale1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
मुंबई :

 'लाव रे तो व्हिडीओ' हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे, हे आता 'झी युवा' वाहिनीवर सुद्धा दिसत आहेत. प्रेक्षकच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेला हा कार्यक्रम सर्वांनाच खूप आवडतोय. 'लाव रे तो व्हिडीओ' हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली. या कार्यक्रमामुळे अनेकांना घरातूनच आपले कौशल्य सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले, त्यामुळे प्रेक्षकांसोबतच कलाकारांचा देखील हा कार्यक्रम आवडता झाला आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना सुप्रसिद्ध व्यक्तींचे व्हिडीओज पाहायला मिळणार आहेत.

‘करोना गो, गो करोना गो’ हे कोण म्हणालं होतं असं कुणालाही सांगण्याची गरज नाही. हा व्हिडीओ संबंध महाराष्ट्रात तुफानासारखा पसरला आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले गो करोना गो म्हणताच देशभरात प्रसिद्ध झाले. आठवलेंना छोट्या आणि खुमासदार कविता करण्याचा छंदच आहे. शीघ्रकवी असलेल्या रामदास आठवले यांच्या लॉकडाऊन मध्ये केलेल्या कविता आता प्रेक्षकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. या कविता रामदास आठवले झी युवावरील लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमात सादर करणार आहेत. त्यांच्या या लॉकडाऊन मधल्या कविता प्रेक्षकांचं किती मनोरंजन करणार हे बघण्यासाठी पाहायला विसरून नका लाव रे तो व्हिडिओ हा कार्यक्रम फक्त झी युवा वर.  
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Click-here-to-listen-to-Ramdas-Athavale-poems</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई पोलिसांची सोशल मीडियावर ८० हजार फेक अकाऊंट      ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/80000-fake-accounts-of-Mumbai-Police-on-social-media</link>
            <description>मुंबई : 

  सोशल मीडियावर पोलिसांच्या विरोधात प्रोपोगंडा तयार करण्यात आला आहे. IT ऍक्टनुसार सायबर सेल या सर्व फेक अकाऊंटची पूर्ण चौकशी करण्यात येणार  आहेत. या प्रकरणात आयटी ऍक्ट ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती मुंबई पोलीस CP परमबीर सिंह यांनी सांगितले. 

पोलिसांची प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-06/mumbai-police-fake-acc.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 

  सोशल मीडियावर पोलिसांच्या विरोधात प्रोपोगंडा तयार करण्यात आला आहे. IT ऍक्टनुसार सायबर सेल या सर्व फेक अकाऊंटची पूर्ण चौकशी करण्यात येणार  आहेत. या प्रकरणात आयटी ऍक्ट ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती मुंबई पोलीस CP परमबीर सिंह यांनी सांगितले. 

पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मिडियावर ८० हजार फेक अकाऊंट बनविण्यात आले आहे. सायबर विभागाने या सर्व फेक अकाऊंटची यादी तयार केली आहे. यातील काही अकाऊंट २०१० मध्ये तयार केले आहेत. या सर्व ऍक्टिव अकाऊंटच्या माध्यमातून #justiceforSushant आणि #SSR हे दोन हॅशटॅग ट्रेंड करण्यात आले. हे फेक अकाऊंट भारतात नाही तर दुसऱ्या देशात म्हणजे इंडोनेशिया, टर्की. थायलंड, फ्रान्स, इटली या देशातून हॅंडल केले जात होते. याप्रकरणी काँग्रेस नेता आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी ट्विट करून,'मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या ८० हजार फेक सोशल मीडिया अकाऊंटची चौकशी झाली पाहिजे', अशी मागणी केली आहे. 

परमबीर सिंह यांनी यावर निशाणा साधला आहे. हा खुलासा झाल्यानंतर मुंबई पोलिसांवर प्रश्न विचारणाऱ्यांवर आता शिवसेनेसोबतच काँग्रेसने देखील टीका केली आहे.  फॉरेन्सिक तपासात एम्सच्या ७ सदस्यांच्या पॅनलने सीबीआयला दिलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केलं आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/80000-fake-accounts-of-Mumbai-Police-on-social-media</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  जगातील प्रत्येक १० वा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Every-10th-person-in-the-world-is-corona-positive</link>
            <description>मुंबई :


 'जगभरात प्रत्येक दहावा व्यक्ती कोरोनोबाधित असू शकतो.' जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी सोमवारी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांना चिंतेत पाडले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगातील लोकसंख्यांपैकी रूग्णांपैकी २० टक्के रूग्ण कोरोनाग्रस्त असू शकते. जागतिक </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-10-06/Kundan-WHO-reforms-edited_WHO.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :


 'जगभरात प्रत्येक दहावा व्यक्ती कोरोनोबाधित असू शकतो.' जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी सोमवारी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांना चिंतेत पाडले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगातील लोकसंख्यांपैकी रूग्णांपैकी २० टक्के रूग्ण कोरोनाग्रस्त असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता सगळ्याची चिंता वाढली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. मायकल रियान म्हणाले की, हे आकडे गावात आणि शहरात वेगळी असू शकते. तसेच वेगवेगळ्या वयोमर्यादेनुसार जगभरातील अधिकांना कोरोनाची लागण या काळात झाली असेल. तसेच  जागतिक आरोग्य संघटनेने भविष्यात कोरोनाची परिस्थिती अधिक खराब होण्याची शक्यता वर्तवली आहे. जगभरात १० टक्के लोक कोरोनाबाधित आहेत. जगभरातील जवळपास ७६९० करोड लोकसंख्येत जवळपास ७६ करोड लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगातील ३.५ कोटी लोकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. या संक्रमणातून अनेकांचा जीव वाचला आहे.' डॉ. रियान यांच्या म्हणण्यानुसार, साऊथ-ईस्ट एशियात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती जास्त बिघडलेली आहे. यूरोप आणि पश्चिमच्या भागात डेथ रेट सर्वाधिक आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Every-10th-person-in-the-world-is-corona-positive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी काटेकोर नियमांचे पालन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Adherence-to-strict-rules-to-prevent-black-market-of-remedicivir-injection</link>
            <description>मुंबई : 

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार गरजूंना हे औषध सहज उपलब्ध व्हावे, यासाठी काटेकोरपणे दक्षता बाळगण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे सह-आयुक्त जे.बी.मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन वापर करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. सध्या महाराष्ट्रात या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवडा होणार नाही, याबाब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-06/_113251971_hetero_donation_1-12.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार गरजूंना हे औषध सहज उपलब्ध व्हावे, यासाठी काटेकोरपणे दक्षता बाळगण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे सह-आयुक्त जे.बी.मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन वापर करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. सध्या महाराष्ट्रात या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवडा होणार नाही, याबाबत योग्य ते नियंत्रण ठेवले जात असल्याचेही मंत्री यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. या औषधाच्या विक्री, वितरण व साठ्यावर आणि काळ्या बाजारावर अन्न व औषध प्रशासन विभाग नियंत्रण ठेवत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन या औषधाच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठ्याबाबतची माहिती प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असून त्यावर प्रशासनातर्फे नियंत्रण ठेवले जात आहे. हे इंजेक्शन वापरण्याची परवानगी फक्त रूग्णालय आणि वैद्यकीय संस्था यांनाच दिली आहे. 

या इंजेक्शनचा काळाबाजर करण्याऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत अनेक ठिकाणी छापे ठाकले आहे. आरोपींना पोलिसांमार्फत अटक करण्यात आलेली आहे. प्रशासनामार्फत अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात २४X७ नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. काही तक्रार किंवा समस्या असल्यास त्यासाठी प्रशासनाने ०२२-२६५९२३६४ हा नंबर दिला आहे तसेच टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ वर आपली तक्रार समस्या सोडविण्यात येणार आहे. तरी रेमडेसिविर इंजेक्शन कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा औषधाचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध प्रशासन जिल्हा कार्यालयास अथवा नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधल्यास औषध मिळूवन देण्यास निश्चित मदत केली जाणार आहे. तसेच काळाबाजार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही सह आयुक्त मंत्री यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Adherence-to-strict-rules-to-prevent-black-market-of-remedicivir-injection</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  देशातील पहिल्या 'एलजीबीटी' सेलची स्थापना; राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उपक्रम  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-Establishment-of-first-LGBT-cell-in-the-country-An-initiative-of-the-NCP</link>
            <description>मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसने अभिनव उपक्रम साकारत देशातील पहिल्या एलजीबीटी सेलची स्थापना केली आहे. या सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली. प्रिया पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणारे १४ जण त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 
समाजात एलजीबीटी लोक चौकटीत यायला बघत असतात. त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-05/WhatsApp Image 2020-10-05 at 3.02.36 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसने अभिनव उपक्रम साकारत देशातील पहिल्या एलजीबीटी सेलची स्थापना केली आहे. या सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली. प्रिया पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणारे १४ जण त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 
समाजात एलजीबीटी लोक चौकटीत यायला बघत असतात. त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. याचा विचार राष्ट्रवादीने केला आहे शिवाय राष्ट्रवादीने निवडणूक काळात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पाऊल टाकले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यांतर्गत एलजीबीटी वेल्फेअर बोर्डसाठी प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसने युवती संघटना स्थापन केली आणि आता 'एलजीबीटी' सेलची स्थापना केली आहे. देशातील असा पहिला पक्ष आहे. मिशन मोडमध्ये वेल्फेअर बोर्ड सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आला आहे असे खासदार सुप्रियाताई सुळे यावेळी म्हणाल्या. 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'एलजीबीटी सेल' च्या राज्यप्रमुखपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती जाहीर केली. या सेलची इतर कार्यकारिणी खालीलप्रमाणे उपाध्यक्ष अनिता वाडेकर, जनरल सेक्रेटरी माधुरी सरोदे शर्मा, स्नेहल कांबळे, सेक्रेटरी उर्मी जाधव, सुबोध कासारे, कोषाध्यक्ष सावियो मास्करीनास, सदस्य अभिजित ठाकूर, प्रियुष दळवी, श्रेयांक आजमेरा, साहिल शेख, साध्य पवार, रोहन पुजारी, दिव्या लक्ष्मनन. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रिया पाटील उपस्थित होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-Establishment-of-first-LGBT-cell-in-the-country-An-initiative-of-the-NCP</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुलवामा येथे पुन्हा आतंकवादी हल्ला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Terrorist-attack-again-at-Pulwama</link>
            <description>जम्मु काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पंपोरच्या कांधीजल पुलाजवळ आतंकवादी हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. सीआरपीएएफच्या ११० बटालीयनचे जवान तैनात असताना अं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-05/Srinagar_Soura_encounter_PTI_650.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जम्मु काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पंपोरच्या कांधीजल पुलाजवळ आतंकवादी हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. सीआरपीएएफच्या ११० बटालीयनचे जवान तैनात असताना अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या आतंकवादी हल्ल्यात  पाच जवान जखमी झाले आहेत. गोळीबार झाल्यानंतर भारतीय सैन्याने हा परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे. परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. 



पुलवामा येथे दोन आतंकवादी मारले 
२७ सप्टेंबर रोजी पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा परिसरात आतंकवादी आणि जवानांसोबत चकमक झाली होती. परिसरात दोन ते तीन आतंकवादी लपले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईनंतर सेनेने दोन आतंकवादी ठार केले होते. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Terrorist-attack-again-at-Pulwama</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लाव रे तो व्हिडिओमध्ये आता कलाकारांचे व्हिडिओ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Lav-re-he-video-now-artist-videos</link>
            <description>
झी युवा वाहिनीवरच्या लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं टॅलेंट पहायला मिळतंय. कारण कार्यक्रमाची संकल्पनाच तशी आहे, सर्वसामान्य कलाकार किंवा माणसांनी त्यांच्याकडचं कौशल्य किंवा त्यांना अवगत असलेली कला कुसर एका व्हिडिओ माध्यमातून शुट करतात आणि तो व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये पाठवतात आणि त्या व्हिडिओंना या कार्यक्रमामध्ये दाखवलं जातंय. देशभरातल्या लॉकडाऊनमुळे घरातल्या घरात अशा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-10-05/d970ac4a-cb90-4977-a74e-5e2b66cb1ae0.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
झी युवा वाहिनीवरच्या लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं टॅलेंट पहायला मिळतंय. कारण कार्यक्रमाची संकल्पनाच तशी आहे, सर्वसामान्य कलाकार किंवा माणसांनी त्यांच्याकडचं कौशल्य किंवा त्यांना अवगत असलेली कला कुसर एका व्हिडिओ माध्यमातून शुट करतात आणि तो व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये पाठवतात आणि त्या व्हिडिओंना या कार्यक्रमामध्ये दाखवलं जातंय. देशभरातल्या लॉकडाऊनमुळे घरातल्या घरात अशा पद्धतीचे व्हिडिओज शुट करुन एका लोकप्रिय वाहिनीवर झळकण्याची ही संधी अनेक जण घेतायत. या कार्यक्रमाच्या संकल्पनेमुळे प्रेक्षकच नाही तर कलाकारांचा देखील लाव रे तो व्हिडिओ हा आवडता कार्यक्रम ठरतोय आणि म्हणूनच या आठवड्यात प्रेक्षकांना कलाकारांचे मनोरंजक व्हिडीओज पाहायला मिळणार आहेत.
यामध्ये प्रेक्षकांची लाडकी शनाया म्हणजेच रसिक सुनील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एक छान गाणं गाणार आहे. ज्यांच्या कवितांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावेल आहे असे सर्वांचे लाडके नेते रामदास आठवले त्यांच्या लॉकडाऊनमध्ये लिहिलेल्या कविता प्रेक्षकांसाठी सादर करणार आहेत. महाराष्ट्राची आई सिंधुताई सकपाळ यांनी डॉ. निलेश साबळे याचा सगळ्यांना हसवण्याचा त्याच्या अविरत प्रयत्नांसाठी त्याचं खूप कौतुक केलं. हास्यसम्राट सुनील पाल याचा प्रेक्षकांना हसवण्यात हातखंडाच आहे. सुनील पाल वेगवेगळ्या लोकांची मिमिक्री करून प्रेक्षकांना हसवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. यांच्या सोबतच हास्यसम्राट राजू श्रीवास्तव, सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप आणि संगीतकार रोहन रोहन यांचे व्हिडिओज देखील प्रेक्षकांना या आठवड्यात पाहायला मिळतील. इतकंच नव्हे तर बॉलिवूडच्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवणारा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजा देखील या कार्यक्रमाला चार चांद लावणार आहे. रेमोचा स्वैग प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरू नका लाव रे तो व्हिडिओ बुधवारी रात्री ९.३० वाजता फक्त झी युवावर. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Lav-re-he-video-now-artist-videos</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात लवकरच होमिओपॅथी महाविद्यालय लवकरच सुरू होणार ?  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Homeopathy-college-to-start-soon-in-the-state</link>
            <description>महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेज तर्फे ‘केशरबाई सोनाजी क्षीरसागर’ उर्फ ‘केशरबाई काकू’ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, होमिओपॅथ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-05/5811e918dd0895c9058b4c04.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेज तर्फे ‘केशरबाई सोनाजी क्षीरसागर’ उर्फ ‘केशरबाई काकू’ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, होमिओपॅथिक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.रामजी सिंग, आमदार विक्रम काळे, काकू नाना प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. कालिदास थिगळे यांच्यासहित होमिओपॅथी वैद्यक क्षेत्रातील अनेक नामवंत डॉक्टर व मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना कै. केशरबाई काकूंचे अथक परिश्रम व त्यांनी समाजाप्रती केलेल्या प्रचंड कार्याला उजाळा देताना देशमुख म्हणाले, केशरबाई काकूंनी बीड येथे सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेजची स्थापना केली. कोविड -१९ महामारीच्या काळात जगभर सर्व उपचार पद्धती कोरोना रुग्णांवर शक्य ते सर्व उत्तम उपचार करत आहेत. त्यात होमिओपॅथीदेखील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे होमिओपॅथी ही अहिंसक व सर्वांना परवडेल अशी उपचार पद्धती आहे. असेही देशमुख यांनी म्हटले.
एकीकडे भारतातील एकूण होमिओपॅथी वैद्यकीय कॉलेजपैकी एक चतुर्थांश कॉलेज ही एकट्या महाराष्ट्रात असून राज्यात अजून एकही शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय कॉलेज नाही यावर त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त करून उपस्थितांना खात्री दिली की त्यांच्या येत्या कार्यकाळात राज्य शासनाद्वारे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील व गरज पडेल तिथे केंद्र सरकारची मदतदेखील घेतली जाईल असेही देशमुख म्हणाले. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Homeopathy-college-to-start-soon-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईची लाईफ लाईन लोकल सुरू करण्याची मनसेचा मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MNS-demands-to-start-Mumbai--local</link>
            <description>
मुंबई :

राज्य सरकारमध्ये मूर्ख लोकांची मांदियाळी भरली आहे. सरकारने दुकाने, बार, हॉटेल, मॉल्स, कंपन्यांसह अनेक उपक्रम सुरू केले आहेत, परंतु या कामाच्या ठिकाणी लोकांनी कसे जायचे? असा सवाल करत मनसेने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-05/jpg (2).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
मुंबई :

राज्य सरकारमध्ये मूर्ख लोकांची मांदियाळी भरली आहे. सरकारने दुकाने, बार, हॉटेल, मॉल्स, कंपन्यांसह अनेक उपक्रम सुरू केले आहेत, परंतु या कामाच्या ठिकाणी लोकांनी कसे जायचे? असा सवाल करत मनसेने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

 सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याच्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या विधानानंतर रविवारी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लोकल सुरू करण्यावरून संताप व्यक्त केला आहे.

देशपांडे म्हणाले की,  सरकार फक्त घोषणा करत आहे. कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. विचार करण्याचे धाडस सरकारमध्ये नाही. लोकल सुरू होण्यावरून न्यायालयाने सरकारचे कान टोचले आहेत. मात्र अजूनही सरकारला काही फरक पडलेला नाही. असे देशपांडे म्हणाले.

स्वतः घरी बसलेत त्याप्रमाणे सामान्य लोक देखील घरीच बसून राहावेत अशी इच्छा आहे, असे म्हणत देशपांडे यांनी नाव न घेता सरकारवर निशाणा साधला आहे. तर लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे कोणताही प्रस्ताव देण्यात आला नसल्याचे शनिवारी रेल्वेमंत्री गोयल यांनी स्पष्ट केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MNS-demands-to-start-Mumbai--local</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 02 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण : ट्विटकरून दिली माहिती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Coronavirus-infection-to-Donald-Trump-Tweet</link>
            <description>डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण : ट्विटकरून दिली माहिती 


वाशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-10-02/donald-and-melania-trump-1200.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण : ट्विटकरून दिली माहिती 


वाशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: यासंदर्भात ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मी आणि माझी पत्नी मेलेनियाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही तात्काळ क्वारंटाईन झालो आहोत. असं त्यांनी ट्विटद्वारे म्हटल आहे. ट्रम्प यांना कोरोना झाल्याची बातमी आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझे मित्र ट्रम्प लवकर बरे व्हा, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा, असे ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Coronavirus-infection-to-Donald-Trump-Tweet</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची “जाग” आयुष्यभरासाठी जपू या- मुख्यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Lets-take-care-of-the-environment-and-wildlife</link>
            <description> वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-01/uddhav-thackery-pti.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाप्रती येणारी सजगता, जाग ही केवळ सप्ताह साजरा करण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभरासाठी जपू या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Lets-take-care-of-the-environment-and-wildlife</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिनेत्री रेखा लवकरच छोट्या पडद्यावर…’गुम है किसी के प्यार में’… ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Actress-Rekha-soon-on-the-small-screen</link>
            <description>बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना हिट करण्यासाठी नामांकित अभिनेत्री रेखाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-10-01/rekha-on-ssmall-sceen.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना हिट करण्यासाठी नामांकित अभिनेत्री रेखाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आपल्या अभिनयातून लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री आता लवकरच टीव्ही पडद्यावर दिसणार आहे. बर्‍याच वर्षांपासून मोठ्या पडद्यावर हिट झाल्यानंतर आता बातमी येत आहे की रेखा आता टीव्ही पडद्यावर डेब्यू करणार आहे. अभिनेत्रीचा प्रोमो व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री गाणे गाताना दिसत आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Actress-Rekha-soon-on-the-small-screen</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सातारा जिल्ह्याच्या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-launch-of-Patient-Management-System-by-Cooperative-Minister-Balasaheb-Patil</link>
            <description>सातारा जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णांसाठी जिल्ह्यात केंद्रीय र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-01/balasaheb-patil-online-inaugiration.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सातारा जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णांसाठी जिल्ह्यात केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-launch-of-Patient-Management-System-by-Cooperative-Minister-Balasaheb-Patil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईतील प्रवेश महागला : टोल दरवाढ विरोधात मनसे आक्रमक  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Admission-in-Mumbai-is-expensive--MNS-is-aggressive-against-toll-hike</link>
            <description>मुंबई – मुंबईत आता प्रवेश करणे महाग होणार आहे. मुंबईत प्रवेश करताना द्यावा लागणारा टोल टॅक्स आता ५ ते २५ रूपयांना वाढला आहे. शासनाने याबाबत निर्णय जारी केला आहे. दरम्यान टोल दरवाढी विरोधात मनसे आक्रमक झाली असून आज मनसे कार्यकर्त्यांनी एरो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-01/download (2).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – मुंबईत आता प्रवेश करणे महाग होणार आहे. मुंबईत प्रवेश करताना द्यावा लागणारा टोल टॅक्स आता ५ ते २५ रूपयांना वाढला आहे. शासनाने याबाबत निर्णय जारी केला आहे. दरम्यान टोल दरवाढी विरोधात मनसे आक्रमक झाली असून आज मनसे कार्यकर्त्यांनी एरोलीमध्ये टोल दरवाढी विरोधात आंदोलन केले. 
यावेळी त्यांनी टोलवर उभ्या असलेल्या गाड्यांना विना टोल देताच सोडल्या. काही वेळेनंतर पोलीसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना बाजुला करून गाड्यांना टोल भरण्यास सांगितले. मुंबईतील टोल दरवाढीविरोधात मनसेने टोल नाक्यावर आंदोलन केले. नवी मुंबईतल्या ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन करून टोल रद्द करण्याची मागणी मनसेनं केली आहे. टोल मासिक पासाचे दरही वाढतील. त्यामुळे महागाईत अधिकच भर पडेल. एकीकडे रोज वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना सर्वसामान्य मुंबईकरांना आता मुंबईत प्रवेश करण्यासाठी वाढीव दराने टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले, असे मनसेकडून सांगण्यात आले. आता सौम्य आंदोलन करत आहोत. जर टोल दरवाढ थांबविली नाही, तर भविष्यात आंदोलन तीव्र करू असा इशारा मनसेने दिला आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Admission-in-Mumbai-is-expensive--MNS-is-aggressive-against-toll-hike</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सोयाबीन खरेदीची ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-registration-of-soybean-purchase-starts-from-today</link>
            <description>हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-01/new-balasaheb-patil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर खरेदीला सुरुवात १५ ऑक्टोबरपासून होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-registration-of-soybean-purchase-starts-from-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अमेरिका निवडणूक : जो बिडेन अमेरिकेचे नेतृत्व करण्यास असक्षम – ट्रम्प ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/US-election-Joe-Biden-unable-to-lead-US--Trump</link>
            <description>वॉशिंग्टन – अमेरिकेत ३ नोव्हेंबररोजी निवडणूक होत आहे. ही निवडणूक रंगतदार होणार असून विद्यामान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डोमॅक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडन यांच्यात लढण्यात येणार आहे. मंगळवारी मध्यरात्री दोन्ही उमेदवार निवडणूकीच्या पहिल्या वादविवाद चर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-10-01/AP_20274088729057.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वॉशिंग्टन – अमेरिकेत ३ नोव्हेंबररोजी निवडणूक होत आहे. ही निवडणूक रंगतदार होणार असून विद्यामान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डोमॅक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडन यांच्यात लढण्यात येणार आहे. मंगळवारी मध्यरात्री दोन्ही उमेदवार निवडणूकीच्या पहिल्या वादविवाद चर्चेत आमने सामने आले होते. यावेळी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. 
वादविवाद चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ट्रम्प यांनी जो बिडेन हे अमेरिकेचे नेतृत्व करण्यासाठी अकार्यक्षम असल्याचा आरोप केला. बिडेन यांचे नेतृत्व मागील ४७ वर्षापासून जगाने पाहिले आहे. ते खोटे आणि अविश्वसनीय आहे. त्यांचे नेतृत्व कमकुवत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. शिवाय ही निवडणूक आपण सहजपणे जिंकू असा दावाही यावेळी व्यक्त केला आहे. 
तर वादविवाद चर्चेच्यावेळी बिडेन यांनी अमेरिकेमधील कोरोनाची स्थिती हाताळायला ट्रम्प असमर्थ आहे. अमेरिकेतील मुख्य न्यायाधिशाची निवड ही निवडणूकीनंतर होत असते परंतु, ट्रम्प यांनी ती आधीच केली असल्याचा आरोप बिडेन यांनी केला. याशिवाय आवश्यक प्राप्तीकरबाबत बिडेन आणि ट्रम्प यांच्यात खडाजंगी झाली. 
  
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/US-election-Joe-Biden-unable-to-lead-US--Trump</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्य पोलीस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती      ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-IPS-cadre-promotion-to-16-officers-in-State-Police-Service</link>
            <description>मुंबई : राज्य पोलीस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केलेत. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-01/4MA_20PO_20SE.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्य पोलीस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केलेत. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अखिल भारतीय पोलीस सेवेत दरवर्षी २५ टक्के जागा स्थानिक राज्य पोलीस सेवेतून भरल्या जातात. त्यासाठी प्रत्येक राज्य आपल्या राज्याच्या कोटय़ानुसार पात्र उमेदवारांचे प्रस्ताव केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवतात. त्यानंतर लोकसेवा आयोग पात्र उमेदवारांची निवड करून अंतिम यादी केंद्र सरकराला कळवते. राज्य पोलीस सेवेत अधीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर त्यांची आयपीएस पदोन्नती होते.

आयपीएस पदोन्नती झालेल्यांची नावे
एस. जी. वायसे पाटील, ए. एम. बारगळ, एन. टी. ठाकूर, एस. एल. सरदेशपांडे, नितीन प्रभाकर पवार, डी. पी. प्रधान, एम. एम. मोहिते (शीला डी सैल), पांडुरंग पाटील, टी.सी दोशी, डी.बी पाटील(वाघमोडे) एस.एस. बुरसे, सुनीता साळुंखे- ठाकरे, एस. एन.परोपकारी, एस. एस. घारगे, रवींद्रसिंग परदेशी आणि पुरुषोत्तम कराड यांची निवड झाली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-IPS-cadre-promotion-to-16-officers-in-State-Police-Service</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कारानंतर तरुणीचा मृत्यू, दोघांना अटक   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Young-woman-dies-after-gang-rape-in-Balrampur-two-arrested</link>
            <description>लखनऊ : 

हाथरस येथील १९ वर्षीय गरीब तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त होत असताना, मंगळवारी (२९ सप्टेंबर) उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये एका दुसर्‍या तरुणीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

बलरामपूरच्या गायसरी गावात ही घटना घडली. २२ वर्षीय पीडित विद्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-01/WhatsApp Image 2020-09-30 at 9.11.43 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लखनऊ : 

हाथरस येथील १९ वर्षीय गरीब तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त होत असताना, मंगळवारी (२९ सप्टेंबर) उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये एका दुसर्‍या तरुणीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

बलरामपूरच्या गायसरी गावात ही घटना घडली. २२ वर्षीय पीडित विद्यार्थी बीकॉमच्या द्वितीय वर्षात शिकत होती. विद्यार्थिनीनीवर तिच्या कॉलेजमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती एका खासगी कंपनीत नोकरी करत असे.

महिलेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ती घरी परत येत असताना तिचे अपहरण केले. बेशुद्ध अवस्थेत ती रिक्षातून घरी परत आली. तिची अवस्था वाईट झालेली होती. तिला उभी राहण्याची ताकदही नव्हती. अत्याचार करणाऱ्यांनी तिचे घरी येत असताना अपहरण केले, असा दावा पीडितेच्या कुटूंबाने केला आहे. मुलीची प्रकृती पाहून पालक काळजीत पडले आणि त्यांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु तिचे रुग्णालयात जात असतानाच निधन झाले.

२२ वर्षीय पीडित तरुणीवर तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी तिला विषाचे इंजेक्शन देखील देण्यात आले होते, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ही मुलगी मंगळवारी वेळेवर घरी आली नाही म्हणून त्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. काही काळानंतर ती हाताला ग्लूकोज ड्रिपसह रिक्षातून घरी आली. त्यावेळी तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. बलरामपूर पोलीस अधीक्षक देव रंजन वर्मा यांनी सांगितले की, नातेवाईकांनी तिला रूग्णालयात नेले पण तिचा वाटेवर मृत्यू झाला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Young-woman-dies-after-gang-rape-in-Balrampur-two-arrested</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर, अमरावती, मराठवाडा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा पुढे ढकलल्या  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Nagpur-Amravati-Marathwada-University-final-year-exams-postponed</link>
            <description>मुंबई – आधीच कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परिक्षेला उशीर झाला होता. अशातच कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे नागपूर, अमरावती आणि औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाच्या परिक्षा पुढे ढकलल्या असल्याची बातमी पुढे आली आहे. यामुळे विद्यार्थ्यां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-30/rtm-nu-results-summer-2019-released.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – आधीच कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परिक्षेला उशीर झाला होता. अशातच कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे नागपूर, अमरावती आणि औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाच्या परिक्षा पुढे ढकलल्या असल्याची बातमी पुढे आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणखी काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे. 
अमरावती विद्यापीठाच्या परिक्षा १ ऑक्टोबर पासुन सुरू होणार होत्या. परंतु, कर्मचाऱ्यांनी लेखणी आंदोलन बंद केल्यामुळे विद्यापीठाच्या परिक्षा पुढे १५ दिवस म्हणजे १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे आणखी काही विद्यार्थ्यांना परिक्षांसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र धोक्यात येणार नाही ना, याची चिंता पालकांना वाटत आहे. 
नागपूर विद्यापीठातही कर्मचारी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. याबाबत विद्यापीठाने कालच परिपत्रक काढले होते. ऑनलाईन परिक्षेसाठी विद्यापीठाने एक ऍपदेखील विकसित केले होते. आता परिक्षा रद्द केल्याने आणखी किती काळ विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागणार आहे, हे बघावे लागणार आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Nagpur-Amravati-Marathwada-University-final-year-exams-postponed</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बाबरी विध्वंस प्रकरणी सर्व दोषींची निर्दोष मुक्तता  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Innocent-acquittal-of-all-convicts-in-Babri-demolition-case</link>
            <description>लखनऊ – बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेचा अंतिम निकाल आज न्यायालयाने सुनावला. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह ३२ आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिद पाडल्यानंतर भाजप, आरएसएस, विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि कारसेवक यांच्यावर कारवाई करण्यात आली. 
या प्रकरणी सुनावणी करताना कोर्टाने बाबरी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-30/uam.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लखनऊ – बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेचा अंतिम निकाल आज न्यायालयाने सुनावला. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह ३२ आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिद पाडल्यानंतर भाजप, आरएसएस, विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि कारसेवक यांच्यावर कारवाई करण्यात आली. 
या प्रकरणी सुनावणी करताना कोर्टाने बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे. लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ही घटना अचानक घडली असं देखील कोर्टानं म्हटलं आहे. 


32 आरोपींपैकी 26 आरोपी न्यायालयात उपस्थित 

न्यायाधीश एस. के. यादव यांच्या न्यायालयात 32 आरोपींपैकी 26  आरोपी न्यायालयात उपस्थित होते. अनुपस्थित आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश दिले. या सहा जणांमध्ये लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सहा जण गैरहजर होते. एक सप्टेंबर रोजी हा निकाल पूर्ण झाला असल्याची माहिती होती. दोन हजार पानांचं निकालपत्र असल्याची माहिती आहे.  6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने फैसला सुनावला. या प्रकरणात एकूण  49 आरोपी  होते, ज्यापैकी 17 आरोपींचा मृत्यू झाला आहे.

या निकालानंतर विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदू संघटनांनी सेलिब्रेशन सुरु केलं आहे. मुंबई भाजप कार्यालयात देखील जल्लोष केला आहे. तसंच निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपींनी देखील आनंद व्यक्त केला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Innocent-acquittal-of-all-convicts-in-Babri-demolition-case</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हाथरस गॅंगरेपमधील पीडितेच्या कुटूंबाला विश्वासात न घेता केला अंत्यसंस्कार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-family-of-the-victim-of-the-Hathras-gangrape-was-cremated-without-trust</link>
            <description>हाथरस: उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले आहेत. याबाबत पीडितेच्या परिवारानं आरोप केले आहेत, तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर आरोप केले आहेत.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-30/182705-poweb.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हाथरस: उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले आहेत. याबाबत पीडितेच्या परिवारानं आरोप केले आहेत, तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर आरोप केले आहेत. हाथरसमधील अत्याचार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.


'भारत की बेटी' वर अत्याचार करुन हत्या केली जाते. सत्य लपवलं जातंय आणि शेवटी तिच्या परिवाराचा अंत्यसंस्कार करण्याचा हक्क देखील हिरावला जातोय, असं ट्वीट राहुल गांधींनी एक व्हिडीओ शेअर करत केलंय. युपीतील वर्ग-विशेष जंगलराजने आणखी एका तरुणीची हत्या केली. ही फेक न्यूज आहे असं सांगत सरकारने पीडितेला मरण्यासाठी सोडून दिलं. दुर्दैवाने ही घटना फेक न्यूज नव्हती, ना पीडितेचा मृत्यू आणि ना सरकारची क्रूरता, असं ट्विट करत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.


आमची दिशाभूल केली जातेय- पीडितेचा भाऊ


सफदरजंगमध्ये धरणे आंदोलन करणाऱ्या पीडितेच्या परिवाराला काल पोलिसांनी तिथून हटवलं. परिवाराकडून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत हॉस्पिटलसमोर आंदोलन सुरु केलं होतं. पीडितेच्या भावाचं म्हणणं आहे की, आमची दिशाभूल केली जात आहे. आम्हाला न्याय हवा आहे. हॉस्पिटलबाहेर काँग्रेस, भीम आर्मी आणि अन्य संघटनांनी देखील आंदोलनं केली. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणी न्याय व्हावा, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, असं त्यांनी म्हटलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-family-of-the-victim-of-the-Hathras-gangrape-was-cremated-without-trust</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  मुंबईत गुंडेगिरी ! अनुराग अजुनही मोकळा फिरतोय  – कंगनाचे ट्विटरवरून टीकास्त्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Kangana-on-Twitter</link>
            <description>मुंबई – महाराष्ट्र सरकार व कंगना वाद पुन्हा एकदा उफाळून येताना दिसून येऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईबाबत वादग्रस्त विधानामुळे कंगना चांगलीच चर्चेत आली होती. पुन्हा एकदा कंगनाने आपल्या ट्विटरद्वारे पोस्ट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत गुंडेगिरी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-29/thequint_2020-07_88c3a6ac-75a9-4e13-9959-47b2689a309d_Untitled_design___2020_07_21T134510_480.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – महाराष्ट्र सरकार व कंगना वाद पुन्हा एकदा उफाळून येताना दिसून येऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईबाबत वादग्रस्त विधानामुळे कंगना चांगलीच चर्चेत आली होती. पुन्हा एकदा कंगनाने आपल्या ट्विटरद्वारे पोस्ट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत गुंडेगिरी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असून त्यांना कोणीही विचारत नाही, अशी टीका कंगनाने केली आहे.
ठाकरे सरकारवर टीका केल्याप्रकरणी हरियाणातील साहिल चौधरीला अटक करण्यात आली. त्यानंतर कंगनाने हे ट्विट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या टीमने आमच्यासाठी काय केले ? आमचे घर तोडले याला जबाबदार कोण असा प्रश्न कंगनाने विचारला आहे. 
  ‘साहिलनं महाराष्ट्र सरकारला त्यांच्या कामावरून प्रश्न विचारले म्हणून कुणीतरी त्यांच्याविरोधात अचानक गुन्हा दाखल केला, जो की त्याचा लोकशाही अधिकार आहे. त्यानंतर साहिलला तात्काळ तुरूंगात टाकण्यात आलं. पण, पायल घोषनं अनुराग कश्यपविरोधात अनेक दिवसांपूर्वी बलात्तकाराचा गुन्हा दाखल केला आहे. पण, तो मुक्तपणे फिरतोय. हे सगळं काय आहे,’ असा सवाल कंगनानं काँग्रेसला केला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सातत्यानं बॉलिवूडमधील काही कलाकारांवर टीका करणाऱ्या कंगना रणौतनं मुंबई पोलिसांवर टीका केली होती. त्याचबरोबर मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. विशेष म्हणजे तिने नंतर मुंबईची तुलना पीओकेशी नाही, तर सीरियाशी करायला हवी होती, असं विधान केलं होतं. याप्रकरणात कंगना सातत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Kangana-on-Twitter</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘नमामि गंगे’ अभियानाअंतर्गत उत्तराखंडमध्ये सहा महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-PM-inaugurates-six-ambitious-projects-in-Uttarakhand-under-Namami-Ganga-campaign</link>
            <description>नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नमामि गंगे या अभिनव प्रकल्पांअंतर्गत उत्तराखंडमध्ये सहा महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ सिवेज ट्रिटमेंट प्लांट, हरिद्वार व ऋषीकेश म्यूझीयमचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे केले. यावेळी राज्यपाल, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत प्रामुख्याने उपस्थित होते. गंगा जल मिशन या माहितीपुस्त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-29/ugphlenfrxk0dmzm_1576249847.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नमामि गंगे या अभिनव प्रकल्पांअंतर्गत उत्तराखंडमध्ये सहा महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ सिवेज ट्रिटमेंट प्लांट, हरिद्वार व ऋषीकेश म्यूझीयमचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे केले. यावेळी राज्यपाल, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत प्रामुख्याने उपस्थित होते. गंगा जल मिशन या माहितीपुस्तकाचे विमोचन यावेळी करण्यात आले. 
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उत्तराखंडमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या नमामि गंगे या उपक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या विकामकामांची माहिती दिली. गंगा नदी संपूर्णपणे शुद्ध करण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न केला नसून हा सर्वात मोठा नदी संरक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नमामि गंगे अंतर्गत चारही बाजूंनी गंगा शुद्धीकरणासाठी कामे सुरू करण्यात आली आहे. गंगेमध्ये अशुद्ध पाणी येणापासून प्रतिबंध लावण्यात आलेला आहे. गंगेमध्ये सिवेज ट्रिटमेंट प्लांटचे जाळे विस्तारित करण्यात आले आहे. येणाऱ्या १५ वर्षापर्यंत सहजपणे सिवेज ट्रिटमेंट प्लांटचे कार्य विकसित करेल. गंगेच्या किनाऱ्यावर असणाऱ्या १०० शहरांना व ५ हजार खेड्यांना हागणदारीमुक्त गाव व शहर करण्याचा निर्धार करणार आहे. गंगा नदीच्या उपनद्यांमध्येही प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नमामि गंगे अंतर्गत उत्तराखंडमध्ये गंगोत्री ते पश्चिम बंगालच्या गंगासागरापर्यंत गंगेचा विकास करण्यात येणार आहे. 


२ ऑक्टोबर पासून जल –नल योजना 
२ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर जल से नल तक ही योजना १०० दिवस लागू करणार आहे. यायोजनेअतंर्गत प्रत्येक शाळेत, अंगणावाडी, शिक्षण केंद्र, आरोग्य केंद्रात नळ जोडणी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. राज्य सरकारने या अभियानात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-PM-inaugurates-six-ambitious-projects-in-Uttarakhand-under-Namami-Ganga-campaign</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ३ महिन्यात १२ वेळा गांजा खरेदी केला; धर्मा प्रॉडक्शनच्या डायरेक्टरची कबुली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Purchased-cannabis-12-times-in-3-months</link>
            <description>ड्रग्स प्रकरणी धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितिजने एक मोठा खुलासा केला</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-29/dharma-production-director.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ड्रग्स प्रकरणी धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितिजने एक मोठा खुलासा केला आहे. तीन महिन्यात १ डझन गांजा खरेदी केल्याची कबुली त्याने दिली आहे. ५० ग्रॅम गांजा खरेदी करण्यासाठी तो ३ हजार ५०० रूपये मोजत होता. क्षितिजच्या घरात एनसीबीनं छापेमारी केली होती. यात त्याच्या घरात गांजा आढळला होता. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Purchased-cannabis-12-times-in-3-months</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात कोविड काळात २ लाख ७१ हजार गुन्हे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-2-lakh-71-thousand-crimes-in-Covid-period-</link>
            <description>लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख ७१ हजार गुन्हे,तसेच १३४७ वाहनांवर अवैध </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-29/crime_representative_image.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख ७१ हजार गुन्हे,तसेच १३४७ वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल तर २८ कोटी ५५ लाख मरुपयांची दंड आकारणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
            राज्यात २२ मार्च ते २८ सप्टेंबर पर्यंत कलम १८८ नुसार २,७०,६०० गुन्हे नोंद झाले असून ३७,४४२ व्यक्तींना अटक करण्यात आली.९६,४६६ वाहने जप्त केली. यातील विविध गुन्हांसाठी  २८ कोटी ५५ लाख ६०  हजार ९१४ रु. दंड आकारण्यात आला.
    ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-2-lakh-71-thousand-crimes-in-Covid-period-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अनुसूचित जमाती व वननिवासी लोकांना लगतच्या वनक्षेत्रात आवासासाठी जमीन उपलब्ध होणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-Land-will-be-available-for-the-Scheduled-Tribes-and-forest-dwellers-to-live-in-forest-area</link>
            <description>राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-29/schedule-tribe-people.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ मध्ये बदल करीत अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी कुटुंबांना निवासालगतच्या वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-Land-will-be-available-for-the-Scheduled-Tribes-and-forest-dwellers-to-live-in-forest-area</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महापालिकेच्या सुधार समिती सदस्य निवडीवरून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस दिसून येत आहे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-NCP-suffers-from-election-of-NMC-reform-committee-members</link>
            <description>महापालिकेच्या सुधार समिती सदस्य निवडीवरून मुंबई राष्ट्रवादी काँ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-29/NCP-mumbai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महापालिकेच्या सुधार समिती सदस्य निवडीवरून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस दिसून येत आहे. मुंबई अध्यक्ष आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिलेल्या यादीतील नावांवर फुली मारून गटनेत्या राखी जाधव यांनी दुस-यांचीच वर्णी लावल्याने पक्षात नाराजी नाट्य रंगले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-NCP-suffers-from-election-of-NMC-reform-committee-members</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/-Decision-to-start-a-world-class-music-college-on-the-occasion-of-Bharat-Ratna-Lata-Mangeshkar-birthday</link>
            <description>गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-29/lata-mangeshkar-music-academy.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  मुंबईत ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/-Decision-to-start-a-world-class-music-college-on-the-occasion-of-Bharat-Ratna-Lata-Mangeshkar-birthday</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[    सुशांतच्या आत्महत्येचा अंतिम रिपोर्ट एम्सने सीबीआयकडे सोपविला  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/AIIMS-hands-over-final-report-of-Sushant-suicide-to-CBI</link>
            <description>मुंबई : 

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वत्र एकच खळबळ माजली . दरम्यान सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सीबीआय कसून चौकशी करत आहे. 

सोमवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेल्या सर्व बाजू सीबीआयकडे सोपव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-29/ssr-sushant-singh-rajput.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वत्र एकच खळबळ माजली . दरम्यान सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सीबीआय कसून चौकशी करत आहे. 

सोमवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेल्या सर्व बाजू सीबीआयकडे सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचे मत म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. 

सुशांत आत्महत्येप्रकरणी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसेच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.



सुशांत सिंह राजपूतने १४ जुन रोजी त्याच्या वांद्रे राहत्या घरी गळफास घेतला. त्याच्या मृत्यूनंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी व्यक्त केला. सुशांतच्या आत्महत्येमागचं नक्की कारण काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिल्लीतील एम्स रुग्णालय करत आहे. एम्स रुग्णालयाने सुशांतच्या आत्महत्येचा अंतिम रिपोर्ट सीबीआयच्या हाती दिला असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. या रिपोर्टमध्ये सुशांतच्या शरीरात कुठेलही विषारी पदार्थ आढळून नाही आल्याचे सांगितले आहे.  सध्या याप्रकरणी सीबीआई (CBI), ईडी (ED), एनसीबी (NCB) या तीन केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/AIIMS-hands-over-final-report-of-Sushant-suicide-to-CBI</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ड्रग्ज गॅंगमध्ये सारा चे नाव आल्याने बाप सैफ नाराज : मदत न करण्याचा घेतला निर्णय  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Father-Saif-upset-over-Sarah-name-in-drug-gang</link>
            <description>मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या ड्रग्स कनेक्शनमधमध्ये NCB ने २० लोकांना अटक केली आहे. एनसीबीने शनिवारी चौकशीसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला बोलावलं होतं. चौकशीत साराचं नाव पुढे आल्यावर साराचे वडी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-29/901514-sara-ali-khan-kareena-kapoor-aunty-saif-ali-khan-stop.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या ड्रग्स कनेक्शनमधमध्ये NCB ने २० लोकांना अटक केली आहे. एनसीबीने शनिवारी चौकशीसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला बोलावलं होतं. चौकशीत साराचं नाव पुढे आल्यावर साराचे वडील म्हणजे सैफ अली खान अतिशय नाराज झाला. त्यामुळे आपण कोणतीही मदत न करण्याच ठरवलं असल्याचं त्याने सांगितलं. 
सारा अली खानवर वडिल सैफ अली खान नाराज असल्याचं वृत्त बॉलिवूडलाईफ डॉट कॉमने दिली आहे. सारा अली खानच्या वडिलांनी म्हणजे सैफने तिला या ड्रग्स कनेक्शनमधून वाचवण्यासाठी आपले हात मागे घेतले आहेत. सैफने साराला या प्रकरणात मदत न करण्याच ठरवलं आहे. 
या प्रकरणात साराचं नाव समोर आल्यामुळे सैफ फक्त सारावरच नाही तर त्याची एक्स पत्नी म्हणजे अभिनेत्री अमृता सिंहवरही रागावलं आहे. यानंतर आता सैफ आणि त्याची गर्भवती पत्नी म्हणजे करिना तैमूरसह दिल्लीला रवाना झाले आहेत. 
करिना सध्या लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. जोपर्यंत करिना या सिनेमाचं शुटिंग करणार आहे. तोपर्यं सैफ तिच्यासोबत असेल. सारासाठी हा खडतर काळ आहे यावेळी तिच्यासोबत वडिल नसले तरीही आजी आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर सोबत खंबीरपणे उभी आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Father-Saif-upset-over-Sarah-name-in-drug-gang</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आज World Heart Day 2020 : ह्रदयविकार कसा होऊ शकतो   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Health/Today-is-World-Heart-Day-2020-How-can-a-heart-attack-occur</link>
            <description>डॉ. नारायण गडकर

बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती यांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. अनेकदा आपण किरकोळ वाटणाऱ्या आजारांकडे दुर्लक्ष करतो. मात्र या आजारांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. परंतु, हेच आजार कालांतराने त्रासदायक ठरतात. विशेष म्हणजे बऱ्याच वेळा आपण छातीत दुखायला लागलं की त्याकडे दुर्लक्ष करतो. पोटात गॅस झाल्यामुळे दुखत असेल किंवा जास्त धावपळ केल्यामुळे दुखत असेल अशी कारणं देऊन आपण त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. मात्र छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटँक असू शकतो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Health/2020-09-29/getty_rm_illustration_of_heart_attack.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[डॉ. नारायण गडकर

बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती यांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. अनेकदा आपण किरकोळ वाटणाऱ्या आजारांकडे दुर्लक्ष करतो. मात्र या आजारांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. परंतु, हेच आजार कालांतराने त्रासदायक ठरतात. विशेष म्हणजे बऱ्याच वेळा आपण छातीत दुखायला लागलं की त्याकडे दुर्लक्ष करतो. पोटात गॅस झाल्यामुळे दुखत असेल किंवा जास्त धावपळ केल्यामुळे दुखत असेल अशी कारणं देऊन आपण त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. मात्र छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटँक असू शकतो हे कुणाला खरं वाटत नाही. त्यामुळेच हृदयविकारचे प्रकार कोणते, त्यांची कारणं कोणी हे आज World Heart Day  च्या निमित्ताने आपण जाणून घेऊ.

हृदयविकाराची प्रमुख कारणे –
१. हृदयाला रक्तपुरवठा योग्य पद्धतीने न झाल्यास हा आजार होऊ शकतो.
२. पौष्टिक आहाराचा अभाव
३.अयोग्य जीवनशैली
४.धुम्रपान व मद्यपान करण्याची सवय
५. लठ्ठपणा
६.अतिताणतणाव
७. व्यायामाचा अभाव
 
हृदयविकाराचे प्रमुख प्रकार

१.	कोरोनरी आर्टरी डिसीज –

कोरोनरी हार्ट डिसीज हा एक आजार आहे. ज्यात हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्या संकुचित होतात. कारण ज्या रक्तवाहिन्या हृदय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त पुरवठा करतात त्यांच्या कडांवर प्लेक (फॅटी पदार्थ) जमा होतात. यामुळे हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. या स्थितीला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणून ओळखलं जातं. हा हृदयरोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. छातीत दुखणं, धाप लागणं, मळमळ होणे, अचानक चक्कर येणं आणि घाम येणं ही या आजारात लक्षणं दिसून येतात.

२.हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी –
हा अनुवांशिक आजार असून हृदयाच्या स्नायूंशी संबंधित आहे. या आजारात थकवा, चक्कर येणं, छातीत दुखणे, श्वास घेता न येणे आणि पाय सुजणे ही लक्षणे दिसून येतात.
३. जन्मजात लहान मुलांमध्येही हृदयाशी संबंधित विकार दिसून येतात. (उदा. हार्ट वाल्व्ह आणि वॉल दोष), भूक न लागणे, वजन न वाढणे, अंग निळसर दिसणं, श्वास घेताना अडचण जाणवणे ही नवजात मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं दिसून येतात.
४. कुठल्याही प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग हृदयापर्यंत पोहोचल्यासही हृदयविकार होऊ शकतो. यामुळे हृदयात जळजळ होणं ही समस्या उद्भवते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Health/Today-is-World-Heart-Day-2020-How-can-a-heart-attack-occur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रंगतदार सामन्यात बंगलोरचा सुपर ओव्हरमध्ये विजय  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Bangalore-wins-in-Super-Over--</link>
            <description>शारजाह – आयपीएलच्या काल झालेला रॉयल चॅलेंजर विरूद्ध मुंबई इंडियन्स सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार होता. अतीतटीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगलोरने मुंबई इंडियन्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. मुंबईच्या ईशान किशन आणि पोलार्डची 119 धावांची भागीदारी व्यर्थ झाली. मुंबईकडून ईशान किशनने 99 तर पोलार्डने नाबाद 60 धावा काढल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-29/148267-lnrzmiznrp-1601318474.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शारजाह – आयपीएलच्या काल झालेला रॉयल चॅलेंजर विरूद्ध मुंबई इंडियन्स सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार होता. अतीतटीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगलोरने मुंबई इंडियन्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. मुंबईच्या ईशान किशन आणि पोलार्डची 119 धावांची भागीदारी व्यर्थ झाली. मुंबईकडून ईशान किशनने 99 तर पोलार्डने नाबाद 60 धावा काढल्या. बंगोलरने आधी मुंबईला विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं. मुंबई इंडियन्सचा संघ विजयापासून एक धाव दूर राहिला. त्यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये ठरला. मुंबई इंडियन्सने सुपर ओव्हरमध्ये सहाच धावा काढल्या. तर बंगलोरच्या विरोट कोहली व डिव्हिलियर्सने सात धावा काढून बंगोलरचा विजय निश्चित केला. 
त्याआधी अॅरॉन फिंच, एबी डिव्हिलियर्स आणि देवदत्त पडिक्कलच्या अर्धशतकांमुळे बंगलोरनं तीन बाद 201 धावांचा डोंगर उभारला. फिंच आणि पडिक्कलनं 81 धावांची सलामी दिली. फिंच 52 धावा काढून बाद झाला. त्यानंतर पडिक्कल आणि डिव्हिलियर्सनंही अर्धशतकी भागीदारी साकारली. पडिक्कलनं 40 चेंडूत 54 तर डिव्हिलियर्सनं अवघ्या 24 चेंडूत 55 धावा फटकावल्या. पण बंगलोरचा कर्णधार विराट कोहली मात्र सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. तो केवळ एक धाव काढून बाद झाला.
मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डनं आयपीएलमध्ये आणखी एका वेगवान अर्धशतकाची नोंद केली. बंगलोरविरुद्ध पोलार्डनं अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावलं. पोलार्डनं या सामन्यात 24 चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 60 धावा फटकावल्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Bangalore-wins-in-Super-Over--</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ फिगर पेक्षा टॅलेंट जास्त महत्वाचं, झी युवावर बघा वजनदार डान्सिंग क्वीन्सचा टॅलेंटचा प्रवास ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Dancing-Queens-show-on-Zee-Yuva</link>
            <description>महाराष्ट्रातला वजनदार डान्स रिऍलिटी शो 'डान्सिंग क्वीन' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. एक अनोखी संकल्पना घेऊन या कार्यक्रमाने सर्व स्टिरिओटाइप तोडून एक दमदार कार्यक्रम सादर केला आहे. या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी सोबत पहिल्यांदाच परीक्ष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/sonali-malishka-news.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्रातला वजनदार डान्स रिऍलिटी शो 'डान्सिंग क्वीन' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. एक अनोखी संकल्पना घेऊन या कार्यक्रमाने सर्व स्टिरिओटाइप तोडून एक दमदार कार्यक्रम सादर केला आहे. या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी सोबत पहिल्यांदाच परीक्षकाच्या खुर्चीत मुंबईची मुलगी मलिष्का दिसणार आहे. अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार असून यात एकूण सोळा वजनदार स्पर्धक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. यातील स्पर्धक जितके वजनदार आहेत त्याहून जास्त त्यांचे परफॉर्मन्सेस दमदार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी देणाऱ्या या कार्यक्रमातील स्पर्धक आणि परीक्षक यांच्यासोबत अधिक जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या सर्व वजनदार स्पर्धकांचा डान्सिंग क्वीनच्या मंचापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नाहीये. त्यामुळे त्यांच्या डान्सची सुरुवात कशी झाली आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी झी युवा वाहिनी सोमवार आणि मंगळवार रात्री ८.३०  'डान्सिंग क्वीन अनलॉक'  हा खास कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Dancing-Queens-show-on-Zee-Yuva</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Secretary-of-State-Sanjay-Kumar-corona-postive</link>
            <description>राज्याचे प्रधान सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण झाली</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/Sanjay-Kumar-corona-positive.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्याचे प्रधान सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही महिन्यात मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या दालनातील अधिकारी आणि मंत्र्यांनाही कोरानाची लागण झालेली आहे. त्यानंतर आता संजयकुमार यांनाही कोरोना झाला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Secretary-of-State-Sanjay-Kumar-corona-postive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चौकशीदरम्यान तीनवेळा रडली दीपिका  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-Deepika-cried-three-times-during-the-interrogation</link>
            <description>NCB च्या शनिवारी झालेल्या चौकशीदरम्यान द</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/deepika-padukone.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[NCB च्या शनिवारी झालेल्या चौकशीदरम्यान दीपिका पादुकोण तीनवेळा रडू कोसळले. यावर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी भावनिक कार्डचा वापर करू नका अशा कडक शब्दांत तिला सुनावले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-Deepika-cried-three-times-during-the-interrogation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र शाखांनी एकत्रित संशोधन कार्य करावे : राज्यपाल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Ayurveda-and-modern-medicine-should-do-research-together-Governor</link>
            <description>आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र दोघांचीही स्वतंत्र बलस्थाने आहेत. या शाखांनी एकत्रितपणे संशो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/governer-of-maharashtra.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र दोघांचीही स्वतंत्र बलस्थाने आहेत. या शाखांनी एकत्रितपणे संशोधन कार्य केल्यास कर्करुग्णांना तसेच इतर रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. सध्या जगाला भेडसावत असलेल्या कोरोना संसर्गावर देखील आयुर्वेदाच्या माध्यमातून संशोधन होऊन उपचार शोधला जाईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Ayurveda-and-modern-medicine-should-do-research-together-Governor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राजस्थानचा ‘रॉयल’विजय : पूरनच्या फिल्डिंगने सर्वांची मने जिंकली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Rajasthan-Royal-victory-Puran-fielding-won-everyone-hearts</link>
            <description>शारजाह : आयपीएलच्या काल झालेल्या राजस्थान रॉयल्स विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल संघाने शानदार विजय मिळवत आपला यंदाच्या हंगामातील दुसरा विजय मिळवला आहे. राजस्थानच्या राहूल तेवतीयाने एकाच ओव्हरमध्ये पाच षटकार लगावत राजस्थानचा विजय निश्चित केला. शेवटच्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरनेही शानदार फलंदाजी केली. 
सुरूवात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-28/927764-twitter-9.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शारजाह : आयपीएलच्या काल झालेल्या राजस्थान रॉयल्स विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल संघाने शानदार विजय मिळवत आपला यंदाच्या हंगामातील दुसरा विजय मिळवला आहे. राजस्थानच्या राहूल तेवतीयाने एकाच ओव्हरमध्ये पाच षटकार लगावत राजस्थानचा विजय निश्चित केला. शेवटच्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरनेही शानदार फलंदाजी केली. 
सुरूवातीला पंजाबने राजस्थानपुढे २३३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पंजाबकडून मयंक अग्रवालने आपले शतक झळकावले मयंकने ५० चेंडूत १०६ धावा काढल्या. तर केएल राहुलने ५४ चेंडूत ६९ धावा काढल्या. या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी १८३ धावांची भागीदारी केली. 
त्यानंतर पंजाबने दिलेल्या 224 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. या हंगामातील आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरलेला जोस बटलर सात चेंडूंमध्ये चार धावा काढत माघारी परतला.
त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसनने काउंटर अटॅक सुरु केला. सॅमसनने 42 चेंडूंमध्ये सात षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 85 आणि स्मिथने 27 चेंडूंमध्ये सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 50 धावा काढल्या.
परंतु, तरिही राजस्थानला जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज होती. अशातच 21 चेंडूंमध्ये 14 धावांवर खेळणाऱ्या राहुल तेवतियाने शेल्डन कॉटरेलच्या एका ओव्हरमध्ये पाच षटकार लगावले आणि राजस्थानला विजय निश्चित झाला. तेवतिया व्यतिरिक्त जोफ्रा आर्चरनेही तीन चेंडूंमध्ये दोन षटकार लगावत नाबाद 13 धावा केल्या आणि आपल्या संघाला रोमांचक लढतीत विजय मिळवून दिला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Rajasthan-Royal-victory-Puran-fielding-won-everyone-hearts</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देवेंद्र फडणवीस हे आमचे कायमचे शत्रू नाहीत  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Devendra-Fadnavis-is-not-our-enemy</link>
            <description>माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/raut-fadnavis-meets.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीमुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून चर्चा केली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सुद्धा उपस्थितीत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Devendra-Fadnavis-is-not-our-enemy</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाउन मध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांना लाईट बिले पाठवलीच नाहीत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/No-light-bills-were-sent-to-the-ministers-bungalows-in-the-lockdown</link>
            <description>मुंबई शहराला वीज पुरवठा करणा-या बेस्ट वीज कंपनीने सामान्य नागरिकांना लॉकडाउनमध्ये जादा रक्कमे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/mscb-mahavitaran.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई शहराला वीज पुरवठा करणा-या बेस्ट वीज कंपनीने सामान्य नागरिकांना लॉकडाउनमध्ये जादा रक्कमेची लाईट बिले पाठविल्याची घटना ताजी असतानाच त्याच बेस्ट प्रशासनाने राज्यातील मंत्र्यांना लॉकडाउन कालावधीतील ४ ते ५ महिन्याची लाईट बिले  पाठविली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/No-light-bills-were-sent-to-the-ministers-bungalows-in-the-lockdown</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि एमटीडीसी रेसिडन्सीमध्ये विविध सुविधा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Various-facilities-at-Grape-Park-Resort-and-MTDC-Residency</link>
            <description>महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) नाशिकमधील गंगापूर धरण येथे सुमारे 14.48 हेक्टर क्षेत्रावर पर्यटन सुविधा तयार करण्यात आल्या आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/Grape_Park_resort.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) नाशिकमधील गंगापूर धरण येथे सुमारे 14.48 हेक्टर क्षेत्रावर पर्यटन सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यातील एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्टद्वारे पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या रिसॉर्टमध्ये 4 ट्वीन व्हिला (प्रत्येकी 3 कक्ष), 28 पर्यटक कक्ष, उपहारगृह, जलतरण तलाव, सभागृह, स्वागतकक्ष, प्रतिक्षा कक्ष व इतर मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत. तसेच याच परिसरात असलेल्या बोट क्लबमधील 11 बोटी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येत आहेत. या पर्यटन संकुलाचे रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई-उद्घाटन करण्यात आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Various-facilities-at-Grape-Park-Resort-and-MTDC-Residency</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कृषी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, विरोधकांच्या आंदोलनला हिंसक वळण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/President-approval-of-agriculture-bill-violent-turn-of-opposition-movement</link>
            <description>नवी दिल्ली – केंद्र सरकारने संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकांना दोन्ही सदनात पारित झाल्यानंतर आता विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी प्रदान केली आहे. सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकावरून देशात गदारोळ सुरू आहे. कृषी विधेयकाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण प्राप्त झाले असून नवी दिल्लीमध्ये इंडिया गेटवर आंदोलकांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-28/927725-923190-ram-nath-kovind-new.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – केंद्र सरकारने संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकांना दोन्ही सदनात पारित झाल्यानंतर आता विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी प्रदान केली आहे. सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकावरून देशात गदारोळ सुरू आहे. कृषी विधेयकाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण प्राप्त झाले असून नवी दिल्लीमध्ये इंडिया गेटवर आंदोलकांनी ट्रॅक्टर पेटवला.  
दरम्यान देशभरातील २५० पेक्षा जास्त शेतकरी संघटनांनी देशभरात आंदोलनाला सुरूवात केली आहे. पंजाब व हरियाणामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. पंजाब व हरियाणा राज्यात चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील राजपथावरही शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. कॉंग्रेसने या आंदोलनात पुढाकार घेतला असून देशभरातील कॉंग्रेसचे शिष्ट्यमंडळ त्या त्या राज्यातील राज्यपालांना भेटणार आहे. दरम्यान राहुल गांधींनी कृषी विधेयक म्हणजे शेतकऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा असल्याची टीका केली आहे. 
हे विधेयक पारित झाल्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध होणारी बाजारपेठ बंद होईल. या विधेयकाचा कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांचे वर्चस्व वाढेल, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. 
या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजूरी दिल्यानंतर शिरोमणी अकाली दलाचे सुखबीर बादल यांनी नाराजी व्यक्त केली असून या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूरी मिळणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. आम्हाल अपेक्षा होती की, राष्ट्रपती मंजूरी न देता परत संसदेत चर्चेसाठी पाठवतील, मात्र तसे झाले नाही, असे बादल यांनी म्हटले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/President-approval-of-agriculture-bill-violent-turn-of-opposition-movement</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 26 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दीपिका चौकशीत सहकार्य करत नाही –एनसीबी : श्रद्धा कपूरने ड्रग्ज पार्टी झाल्याची दिली कबुली  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Deepika-is-not-cooperating-in-the-investigation--NCB-Shraddha-Kapoor-confesses-to-having-a-drug-party</link>
            <description>मुंबई – बॉलीवुड ड्रग्जगॅंगमध्ये दीपिका पदूकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांना एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान चौकशीत दीपिका सहकार्य करत नसल्याचा खुलासा एनसीबीच्या सूत्रांकडून करण्यात आला आहे. तर छिछोरे सिनेमाच्या यशस्वीनंतर पवना डॅमवर झालेल्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-26/927501-deepika-padukone-shraddha-kapoor-sara-ali-khan-ncb.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – बॉलीवुड ड्रग्जगॅंगमध्ये दीपिका पदूकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांना एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान चौकशीत दीपिका सहकार्य करत नसल्याचा खुलासा एनसीबीच्या सूत्रांकडून करण्यात आला आहे. तर छिछोरे सिनेमाच्या यशस्वीनंतर पवना डॅमवर झालेल्या पार्टित ड्रग्ज पार्टी झाली असल्याची कबुली श्रद्धा कपूरने दिली आहे. मात्र आपण ड्रग्ज घेत नसल्याचे श्रद्धा कपूरने सांगितले. 
ड्रग्जचॅट आढळून आल्यानंतर दीपिकाला एनसीबीने चौकशीसाठी बोलवले होते. अधिकाऱ्यांचा सांगण्यानुसार दीपिकाने पहिले चॅट मान्य करायला नकार दिला होता. पंरतु करिश्माला सामोरे आल्यानंतर दीपिकाने चॅट माझेच असल्याचे कबुल केले. 
चॅट माझे असले तरी मी ड्रग्जचे सेवन करत नाही, असे दीपिकाने सांगितले आहे. 
सारा अली खानने चौकशी दरम्यान सुशांत ड्रग्जचे सेवन करायचा, अशी कबुली दिली. त्यामुळे रिया चक्रवर्तीने सुशांतच्या ड्रग्जसेवनाबाबत केलेल वक्तव्य खरे असल्याचे समजते आहे. दरम्यान सुशांत सिंह सोबत रिलेशनमध्ये होतो अशीही कबुली सारा अली खानने दिली आहे. सारा अली खान चौकशी दरम्यान चिंताग्रस्त असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकऱ्यांनी दिली.  
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Deepika-is-not-cooperating-in-the-investigation--NCB-Shraddha-Kapoor-confesses-to-having-a-drug-party</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 26 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[   राम मंदिरापाठोपाठ आता कृष्ण मंदिराचा वाद न्यायालयात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Following-the-Ram-temple-the-Krishna-temple-case-is-now-in-court</link>
            <description>मथूरा – अयोध्येतील बहुप्रतिक्षित वाद संपल्यानंतर आता मथूरेच्या कृष्ण मंदिराचा वाद पुढे येताना दिसून येतो आहे. मथूरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान असलेल्या विवादित जागेसाठी मथूरा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान एवम् मंदिर अशी एकूण १३.३७ एकर जागेची मालकी श्रीकृष्ण जन्मस्थानाला मिळावी आणि त्याठिकाणी असलेली मशिद हटविण्यात यावी, अशी याचिका भगवान श्रीकृष्ण विराजमान, कटरा देव खेवाट, मथूरा बाजार शहर यांच्यासह रंजना अग्निहोत्री आणि सहा भाविकांनी केली आहे. 
१९९१ मध्ये तत्कालीन पी. व्ही. नरसिंहराव सरकारने पारित केलेल्या Places of Worship (Special Provisions) Act, १९९१, कायद्यानुसार सर्व प्रार्थना स्थळांच्याबाबत जैसे थे भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे अयोध्या वगळता इतर सर्व ठिकाणी १५ ऑगस्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-26/649193-mathura-shri-krishna-janmbh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मथूरा – अयोध्येतील बहुप्रतिक्षित वाद संपल्यानंतर आता मथूरेच्या कृष्ण मंदिराचा वाद पुढे येताना दिसून येतो आहे. मथूरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान असलेल्या विवादित जागेसाठी मथूरा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान एवम् मंदिर अशी एकूण १३.३७ एकर जागेची मालकी श्रीकृष्ण जन्मस्थानाला मिळावी आणि त्याठिकाणी असलेली मशिद हटविण्यात यावी, अशी याचिका भगवान श्रीकृष्ण विराजमान, कटरा देव खेवाट, मथूरा बाजार शहर यांच्यासह रंजना अग्निहोत्री आणि सहा भाविकांनी केली आहे. 
१९९१ मध्ये तत्कालीन पी. व्ही. नरसिंहराव सरकारने पारित केलेल्या Places of Worship (Special Provisions) Act, १९९१, कायद्यानुसार सर्व प्रार्थना स्थळांच्याबाबत जैसे थे भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे अयोध्या वगळता इतर सर्व ठिकाणी १५ ऑगस्ट १९४७ रोजी ची परिस्थिती जशी आहे तशीच ठेवण्यात येईल, असे या कायद्यात सांगण्यात आले आहे. या कायद्यान्वये कुठल्याही प्रार्थनास्थळाचे रूपांतर दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळात करता येत नाही. दरम्यान मथुरा,काशीसह सर्व वादांवरील निर्णय थांबवण्यात आले होते.
गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला अयोध्यावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने काशी मथुरासह सह अन्य विवादित जागांसाठी न्यायालयाचे दरवाजे बंद केले होते. रंजना अग्निहोत्री यांच्यामार्फत दाखल केलेला याचिकेत उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाचे सदस्य, ट्रस्ट मस्जिद ईदगाह किंवा मुस्लिम समाजातील कोणत्याही सदस्याला कटरा केशव देव यांच्या मालमत्तेत रस किंवा अधिकार नाही असा दावा करण्यात आला आहे. इतिहासकार यदूनाथ सरकार यांच्या अभ्यासाचा हवाला देत १६६९-७० मध्ये औरंगजेबाने श्रीकृष्णाच्या जन्माचे श्रीकृष्ण मंदिर कटरा केशवदेव येथे पाडले आणि एक इमारत बांधली गेली आणि त्यास ईदगाह मशीद असं म्हटलं गेलं. शंभर वर्षांनंतर मराठ्यांनी गोवर्धनची लढाई जिंकली आणि आग्रा व मथुराच्या संपूर्ण प्रांताचे राज्यकर्ते बनले. मराठ्यांनी मशिदीची तथाकथित रचना पाडून टाकल्यानंतर कटरा केशवदेव येथे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान विकसित केले व त्याचे नूतनीकरण केले. १८०३ मध्ये इंग्रजांनी मथुरा ताब्यात घेतल्यानंतर त्या जागेवर कोणताही बदल करण्यात आला नाही. ब्रिटिशांनी १८१५ मध्ये १३.३७ एकर जागेचा लिलाव करत बनारसच्या राजा पाटणी मल यांना ती जमीन विकली. ते या जमिनीचे मालक झाले, असं याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
१९२१ मध्ये काही मुस्लिमांनी जमिनीवर मालकी हक्क सांगणारी याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळून लावली. फेब्रुवारी १९४४ मध्ये राजा पाटणी मल यांच्या वारसदारांनी ही जमीन पंडित मदनमोहन मालवीय, गोस्वामी गणेश दत्त आणि भिकण लालजी अत्रे यांना १९,४०० रुपयांना विकली, ज्याचे पैसे जुगल किशोर बिर्ला यांनी दिले. ऑक्टोबर १९६८ मध्ये श्री कृष्णा जन्मस्थान सेवा संघ आणि शाही मशीद ईदगाह सोसायटी यांच्यात या जागेचा मालकी नसतानाही करार झाला. याचिकेनुसार ट्रस्ट मशिद ईदगाहच्या काही मागण्या मान्य केल्या गेल्या.
जुलै १९७३ मध्ये मथुरा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या कराराच्या आधारे प्रलंबित खटल्याचा निर्णय घेतला आणि सध्या असलेल्या संरचनांमध्ये बदल करण्यास मनाई केली. रंजना अग्निहोत्रीमार्फत दाखल केलेल्या याचिकेत मशीद हटवण्यासाठी आणि अतिक्रमण केल्याचा आरोप रद्द करण्याची मागणी केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Following-the-Ram-temple-the-Krishna-temple-case-is-now-in-court</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 26 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे जनता दलात प्रवेश करणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bihar-DGP-Gupteswar-Pandey-will-join-Janata-Dal</link>
            <description>पाटना - बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. अपेक्षेप्रमाणे गुप्तेश्वर पांडे यांनी नितीशकुमार यांच्या जनता दल पक्षात प्रवेश करणार आहे. सुशांत सिंह राजपुत प्रकरणात महाराष्ट्र सरकार व मुंबई पाोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेव्हापासून ते चर्चेत होते. दरम्यान महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी पां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-26/gupteshwar_pandey_571_855.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पाटना - बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. अपेक्षेप्रमाणे गुप्तेश्वर पांडे यांनी नितीशकुमार यांच्या जनता दल पक्षात प्रवेश करणार आहे. सुशांत सिंह राजपुत प्रकरणात महाराष्ट्र सरकार व मुंबई पाोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेव्हापासून ते चर्चेत होते. दरम्यान महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी पांडे हे पक्षप्रवेश करतील असा अंदाज वर्तविला होता. त्यांचा तो अंदाज आता खरा होताना दिसून येतो आहे. 
 
बिहार विधानसभेच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती

बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी (22 सप्टेंबर) स्वेच्छानिवृत्ती घेतली. बिहार निवडणुकांच्या तोंडावर व्हीआरएस  घेतल्याने पांडे राजकारणातून सेकंड इनिंग सुरु करण्याची शक्यता बळावली होती. गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली.

गुप्तेश्वर पांडे बिहार विधानसभेच्या रिंगणात?

दरम्यान, नुकतंच बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान तर 10 नोव्हेंबरला निकाल आहे. या निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे जनता दलाकडून रिंगणात उतरु शकतात.
गुप्तेश्वर पांडे यांनी याआधी 2009 मध्येही व्हीआरएस घेतली होती. भाजपच्या तिकिटावर बिहारमधील बक्सर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र त्यांची महत्त्वाकांक्षा अपुरी राहिल्याने नऊ महिन्यांनी बिहार सरकारकडे त्यांनी आपली निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली.

नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यावेळी पांडे यांचा विनंती अर्ज मंजूर केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते बिहार पोलिस महासंचालकपदी रुजू झाले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bihar-DGP-Gupteswar-Pandey-will-join-Janata-Dal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 26 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ड्रग्ज प्रकरणात आज आणखी मोठे खुलासे होणार? दीपिका एनसीबीच्या कार्यालयात  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Will-there-be-even-bigger-revelations-today-in-the-drugs-case-Deepika--at-the-NCB-office</link>
            <description>मुंबई – ड्रग्ज प्रकरणात आज आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांच्यासह सात जाणांना समन्स बजावला होता. आज दीपिका आणि श्रद्धा कपूरची चौकशी एन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-26/0c881d00-6f74-4b48-b737-66d049301983.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – ड्रग्ज प्रकरणात आज आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांच्यासह सात जाणांना समन्स बजावला होता. आज दीपिका आणि श्रद्धा कपूरची चौकशी एनसीबीद्वारे सुरू झाली आहे. दरम्यान चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दीपिका आणि श्रद्धा दोघीही एनसीबीच्या कार्यालयात पोहचल्या आहेत. 
ड्रग्सबाबत चर्चा करणारी काही व्हॉट्सअॅहप चॅट एजन्सी रडारवर आहे. दीपिक पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि “डी” यांच्यात हे व्हॉट्सअॅप चॅट झाले आहेत, असं सूत्रांनी सांगितले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावं यात समोर आली आहेत.
यापूर्वी दीपिकाची मॅनेजर करिश्मा यांचीही एनसीबीद्वारे चौकशी करण्यात आली होती. आज दीपिका आणि करिश्मा यांना आमने सामने ठेवून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीदरम्यान तेथे एक महिला अधिकारीही उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. चौकशीला जाताना दीपिकाचा मोबाईलहा वेगळा ठेवायला सांगितला असल्याचे सांगण्यात आले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Will-there-be-even-bigger-revelations-today-in-the-drugs-case-Deepika--at-the-NCB-office</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 26 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सुटी सिगारेट व बिडी विकायला महाराष्ट्रात बंदी! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-bans-on-sale-of-cigarettes-and-bidis</link>
            <description>महाराष्ट्रात करोना वेगाने पसरत असताना आरोग्य विभागाने आता कोणत्याही पान बिडी दुकानात अथवा राज्यात कुठेही सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी घातली आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-26/Cigarette-and-Bidi-banned.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्रात करोना वेगाने पसरत असताना आरोग्य विभागाने आता कोणत्याही पान बिडी दुकानात अथवा राज्यात कुठेही सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश आरोग्य विभागाने जारी केला असून पोलीस व महापालिका यांनी या आदेशाची तातडीने व कठोरपणे अमलबजावणी करावी अशी अपेक्षा आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.महाराष्ट्रात शाळा – कॉलेजमधील तरुणाई मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे सिगारेट पासून गुटख्याच्या अहारी गेले आहे. वेळोवेळी राज्यातील अनेक सरकारांनी दारुबंदी, सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी अनेकदा बैठका घेतल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-bans-on-sale-of-cigarettes-and-bidis</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे मातृशक्तीचा सन्मान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Honor-of-Matrishakti-by-Governor-at-Raj-Bhavan</link>
            <description>विविध क्षेत्रात आपल्या नेतृत्व गुणांचा अविट ठसा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-25/governor-honour.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[विविध क्षेत्रात आपल्या नेतृत्व गुणांचा अविट ठसा उमटविणार्‍या महिलांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी राजभवन येथे ‘प्रेरणादायी नेतृत्व‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Honor-of-Matrishakti-by-Governor-at-Raj-Bhavan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना रुग्णांची वाढती संख्या धोक्याचा इशारा - हायकोर्ट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Rising-number-of-corona-patients-threatens</link>
            <description> राज्यात  कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही एक प्रकारे धोक्याचा इशारा आहे. राज्यातील प्रार्थना स्थळ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-25/corona-risen.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ राज्यात  कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही एक प्रकारे धोक्याचा इशारा आहे. राज्यातील प्रार्थना स्थळे खुली करण्याची विनंती करणार्‍या याचिकेवर  मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती  गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने तूर्तास तरी प्रार्थनास्थळे खुली न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील प्रार्थनास्थळे ही बंदच राहणार आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Rising-number-of-corona-patients-threatens</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  के.एल.राहुलचे शतक : पंजाबने केली बंगोलरवर मात  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/KL-Rahul-century-Punjab-beat-Bangalore</link>
            <description>दुबई : के.एल.राहुल चे दमदार शतकाच्या जोरावार किंग्ज इलेव्हन पंजाबने बंगोलरचा ९७ धावांनी पराभव केला. या समान्याबरोबर राहुल आयपीएलमधल्या यंदाच्या हंगामात पहिले आणि आपीएलमधील दुसरे शतक झळकावले. याआधी २०१९ मध्ये त्याने मुंबई इंडियन्स विरूद्ध आपल्या पहिल्या शतकाची नोंद केली होती. 
राहुलने या सामन्यात ६९ बॉल्समध्ये १३२ धावा काढल्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-25/jpg (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दुबई : के.एल.राहुल चे दमदार शतकाच्या जोरावार किंग्ज इलेव्हन पंजाबने बंगोलरचा ९७ धावांनी पराभव केला. या समान्याबरोबर राहुल आयपीएलमधल्या यंदाच्या हंगामात पहिले आणि आपीएलमधील दुसरे शतक झळकावले. याआधी २०१९ मध्ये त्याने मुंबई इंडियन्स विरूद्ध आपल्या पहिल्या शतकाची नोंद केली होती. 
राहुलने या सामन्यात ६९ बॉल्समध्ये १३२ धावा काढल्या. ही कामगिरी पंजाबच्या विजयासाठी निर्णायक ठरली. पंजाबकडून रवी बिन्सोई, मुरगन अश्विन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. पंजाबने दिलेल्या २०७ धावांचा पाठलाग करताना बंगोलरचा संघ अडखळला. बंगलोरला फक्त १०९ धावांची मजल मारता आली. दरम्यान सामन्यामध्ये राहुलला दोनवेळा बाद होण्याची संधी होती, विराट कोहलीने दोन वेळा झेल सोडल्यामुळे त्याला जीवनदान मिळाले. विराटने सोडलेल्या कॅचमुळे सोशल मिडियावर त्याच्यावर मिम्स तयार करण्यात आले आहे. 
या शतकासोबत राहुलने आपीएलमधील आपले दुसरे शतक नोंदविले आहे. यासोबतच त्याने वीरेंद्र सेहवागशी बरोबरी केली आहे. सेहवागने आपीएलमध्ये दोन शतक नोंदविले आहे. तर सर्वात जास्त शतकांच्या यादीत विराट कोहली आहे. विराटच्या नावावर ५ शतकाची नोंद आहे. 
आयपीएलच्या सामन्यात जास्त धावा असणाऱ्यांच्या यादीत राहुल 
राहुल ने कालच्या सामन्यात ६९ चेंडूत १३२ धावा काढत आयपीएलच्या एकाच सामन्यात सर्वोच्च व्यक्तिगत धावसंख्या करणाऱ्यांचा यादीत पहिले स्थान कमावले आहे. याआधी या रेकॉर्ड ऋषभ पंतच्या नावावर होता. पंतच्या नावावर १२८ तर मुरली विजय १२७ धावा करण्याचा रेकॉर्ड आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/KL-Rahul-century-Punjab-beat-Bangalore</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/singer-S-P-Balasubramaniam-died</link>
            <description>मुंबई : बालसुब्रमण्यम 5 ऑगस्टपासून चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये होते. त्यांच्यावर कोव्हिड - 19 चे उपचार सुरू होते. एसपीबी या नावाने ओळखले जात होते. ते 74 वर्षांचे होते.
बालसुब्रमण्यम यांचे निकटवर्तीय दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांनी ट्विटरद्वारे बालसुब्रमण्यम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-25/SPBALASUBRAHMANYAM.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बालसुब्रमण्यम 5 ऑगस्टपासून चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये होते. त्यांच्यावर कोव्हिड - 19 चे उपचार सुरू होते. एसपीबी या नावाने ओळखले जात होते. ते 74 वर्षांचे होते.
बालसुब्रमण्यम यांचे निकटवर्तीय दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांनी ट्विटरद्वारे बालसुब्रमण्यमांच्या निधनाची बातमी दिली. बालसुब्रमण्यम यांनी २५ सप्टेंबर रोजी १.०४ वाजता अखेरचा श्वास घेतला. बालसुब्रमण्यम यांच्या पश्चात त्यांची पत्नी सावित्री, मुलगा चरण, मुलगी पल्लवी यांच्यासह बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंतिम संस्कार त्यांचा मुलगा चरणने केले. 
आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती सुब्रमण्यम यांनी स्वतःच एका व्हिडिओद्वारे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली होती. तेव्हापासून त्यांची त्यबेत खालावली होती. १३ सप्टेंबर रोजी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना त्रास वाढत होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 
बालसुब्रमण्यम यांची हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम भाषांतली अनेक गाणी लोकप्रिय आहेत. त्यांच्या जाण्याने दक्षिणी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. बालसुब्रमण्यम हे बहूप्रतिभावान व्यक्तिमत्व होते. त्यांची  ४० हजारपेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड झाली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/singer-S-P-Balasubramaniam-died</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[   बिहार निवडणूकीचे बिगूल वाजले : तीन टप्प्यात होणार मतदान  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Bihar-election-declared--Polling-will-be-held-in-three-phases</link>
            <description>नवी दिल्ली – बिहार निवडणूकीचे बिगूल वाजले आहेत. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणूकीच्या तारखा नुकत्याच निवडणूक आयुक्तांनी जाहीर केल्या. बिहारमध्ये यंदा तीन टप्प्यात मतदान होणार आहेत. 
बिहारमध्ये २९ नोव्हेंबररोजी प्रस्थापित सरकारचा कार्यकाळ संपतो आहे. म्हणून त्याआधी सरकार स्थापने गरजेचे आहे. पहिल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-25/IndiaTvac4d78_bihar_elections.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – बिहार निवडणूकीचे बिगूल वाजले आहेत. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणूकीच्या तारखा नुकत्याच निवडणूक आयुक्तांनी जाहीर केल्या. बिहारमध्ये यंदा तीन टप्प्यात मतदान होणार आहेत. 
बिहारमध्ये २९ नोव्हेंबररोजी प्रस्थापित सरकारचा कार्यकाळ संपतो आहे. म्हणून त्याआधी सरकार स्थापने गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यातील ३ नोव्हेंबरला, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. १० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले. 
एका मतदान केंद्रावर 1 हजार मतदारच करु शकणार मतदान

निवडणूक आयोगानं म्हटलं आहे की, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 7 लाख सॅनिटायझर देण्यात येणार आहेत तर 46 लाख मास्कची व्यवस्था केली आहे. तर 6 लाख फेस शिल्डची व्यवस्था केली आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. जे कोरोना रुग्ण आहेत ते शेवटच्या एका तासात मतदान करु शकतील. एका मतदान केंद्रावर एक हजार मतदार मतदान करु शकतील. आयोगानं म्हटलं की, कोरोना काळात बिहारमध्ये सर्वात मोठी निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेतली जाणार आहे.  यावेळी प्रचारासाठी उमेदवारांना फक्त ५ घरी संपर्क करण्याची मुभा असणार आहे. व्हर्च्युवल रॅली द्वारे संपर्क साधता येणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Bihar-election-declared--Polling-will-be-held-in-three-phases</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गोंडवाना विद्यापीठास  यूजीसीकडून १२ - बी दर्जा प्राप्त ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gondwana-University-gets-12B-status-from-UGC</link>
            <description>गोंडवाना विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून  १२ – बी दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा विकास </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-25/Gondwana-university-ugc.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गोंडवाना विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून  १२ – बी दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा विकास अधिक वेगाने होईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना हा दर्जा मिळवून देऊ, असे विद्यापीठाला आश्वस्त केले होते. या आश्वासनाची पूर्तता झाली असून यासाठी नगरविकासमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gondwana-University-gets-12B-status-from-UGC</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची रचना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Formation-of-Late-Gopinathrao-Munde-Ustod-Kamgar-Kalyan-Mandal</link>
            <description>एका ऊसतोड मजुराच्या पोटी जन्माला आलो असल्याने मला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांची जाण आहे, कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-25/dhananjay_munde-ustod-kamgar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[एका ऊसतोड मजुराच्या पोटी जन्माला आलो असल्याने मला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांची जाण आहे, कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढून ऊसतोड कामगारांच्या आर्थिक उत्कर्षासाठी निर्माण करण्यात आलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची रचना करून त्याचे धोरण (पॉलिसी) येत्या काही दिवसातच निश्चित करण्यात येईल. यावेळी ऊसतोड कामगारांच्या विविध संघटना, अन्य सामाजिक संघटना आदींना निमंत्रित करून सर्वांचे विचार व प्राप्त परिस्थितीचा विचार करून एक धोरण ठरवले जाईल असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Formation-of-Late-Gopinathrao-Munde-Ustod-Kamgar-Kalyan-Mandal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हाफकिन संस्थेचा तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण याबाबतचा आराखडा येत्या ३ आठवड्यात  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Haffkine-Institutes-investigation-research-training-plan-in-next-3-weeks</link>
            <description>देशातील पहिली जीवशास्त्रीय संशोधन संस्था म्हणून हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-25/Amit-Deshmukh-haffkin-institute.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशातील पहिली जीवशास्त्रीय संशोधन संस्था म्हणून हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेचा नावलौकिक आहे. हा नावलौकिक टिकवून ठेवताना कोविड- 19 बाबतची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता संस्थेचा तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण याबाबतचा आराखडा येत्या 3 आठवड्यात सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Haffkine-Institutes-investigation-research-training-plan-in-next-3-weeks</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काश्मिरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला : दोन अतिरेकी ठार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Terrorist-attack-in-Kashmir-again-Two-militants-killed</link>
            <description>जम्मू – जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी भारतीय सैन्य आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची बातमी पुढे आली आहे. या हल्ला झाल्यानंतर आजूबाजूचा परिसर सील केला असून शोध तपास सुरू आहे. गुरूवारी रात्री दहशतवाद्यानी गोळीबार सुरू केला, त्याच्या प्रत्युत्त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-25/terrorist-attack-jammu-kashmir.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जम्मू – जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी भारतीय सैन्य आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची बातमी पुढे आली आहे. या हल्ला झाल्यानंतर आजूबाजूचा परिसर सील केला असून शोध तपास सुरू आहे. गुरूवारी रात्री दहशतवाद्यानी गोळीबार सुरू केला, त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने गोळीबार करत दोन आतंकवाद्यांना कंठस्थान घालण्यात यश प्राप्त केले आहे. 
यापूर्वी बडगाव मध्येही आतंकवादी हमला झाला होता. यामध्ये एक दहशतवादी ठार मारल्याचे वृत्त समोर आले होते. काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाई गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी ड्रोनद्वारे पाकिस्तानातून शस्त्रसाठा पुरवणाऱ्या दहशतवाद्यांच्या टोळीस अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. अटक केलेले दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील होते, असे सांगण्यात आले आहे. 


शोपियामधील मिनी सचिवालयावर हल्ला 
जम्मू-काश्मीरातील शोपियानमधील मिनी सचिवालयावर आज सकाळी दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मिनी सचिवालयाच्या मुख्य गेटवर सीआरपीएफच्या जवांनांवर निशाणा साधत गोळीबार केला. त्यावर भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यात आलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Terrorist-attack-in-Kashmir-again-Two-militants-killed</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकरी संघटनेचे देशव्यापी आंदोलन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Nationwide-agitation-of-farmers-association-against-the-Agriculture-Bill</link>
            <description>नवी दिल्ली - मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात भारातातील २५० शेतकरी संघटनानी आज देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. भारतीय किसान सभा व त्यासंबंधीत शेतकरी संघटनांनी भारत बंदची घोषणा केली आहे. पंजाब व हरियाणामध्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-25/927228-farmers-protest.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात भारातातील २५० शेतकरी संघटनानी आज देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. भारतीय किसान सभा व त्यासंबंधीत शेतकरी संघटनांनी भारत बंदची घोषणा केली आहे. पंजाब व हरियाणामध्ये पहिलेपासूनच विरोधाला सुरूवात झाली आहे. कॉंग्रेसने या राज्यात आंदोलनाला सुरूवात केली आहे.
पंजाब हरियाणासह अनेक राज्यांमध्ये या विधेयकांवरुन शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यामुळं सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकरी नेत्यांच्या माहितीनुसार आज राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे रोको करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. भारतीय किसान यूनियन या संघटनेनं या आंदोलनाला शेतकरी कर्फ्यू असं नाव दिलं आहे. महाराष्ट्रात देखील या आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत. राज्यातील शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या कृषी विधेयकाची होळी आपल्या शिरोळ येथील निवासस्थानी केली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Nationwide-agitation-of-farmers-association-against-the-Agriculture-Bill</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांच निधन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/-Former-Australian-cricketer-Dean-Jones-dies</link>
            <description>ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांच निधन 


मुंबई – ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे ह्रद्यविकाराने दुखःद निधन झाले. ते ५९ वर्षाचे होते. जोन्स हे स्टार स्पोर्ट्सच्या समालोचक पॅनलमध्ये होते. मुंबईतील सप्ततारांकित हॉटेल्समध्ये त्यांचे निधन झाले. जोन्स हे ऑस्ट्रेलियाकडून १९८४ ते १९९४ दरम्यान खेळले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-24/Prabhatkhabar_2020-06_acbe8963-4ac7-4e1c-8df6-f5d525347806_jons_170.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांच निधन 


मुंबई – ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे ह्रद्यविकाराने दुखःद निधन झाले. ते ५९ वर्षाचे होते. जोन्स हे स्टार स्पोर्ट्सच्या समालोचक पॅनलमध्ये होते. मुंबईतील सप्ततारांकित हॉटेल्समध्ये त्यांचे निधन झाले. जोन्स हे ऑस्ट्रेलियाकडून १९८४ ते १९९४ दरम्यान खेळले होते. त्यांनी ५२ कसोटी तर १६४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले होते. 
 डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले. अचानक गुरूवारी त्यांना हृदयविकाराच्या झटका आणि त्यांचा मृत्यू झाला. आम्ही त्याच्या कुटूंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करतो. देव त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण परिस्थितीत दु:ख पचवण्याची शक्ती देवो. जोन्स यांच्याबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांशी संपर्क साधत आहोत, असे स्टार इंडियाने पत्रकात स्पष्ट केले.
डीन जोन्स हे दक्षिण आशियामधील क्रिकेटच्या विकासासाठी बराच काळ झटत होते. ते या विभागातील क्रिकेटचे सदिच्छादूत होते. नव्या दमाच्या प्रतिभावान खेळाडूंना शोधणे आणि त्यांच्यातून तरुण नवे क्रिकेटर्स तयार करणे हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. डीन जोन्स हे एक ‘चॅम्पियन’ समालोचक होते. त्यांच्या समालोचनाच्या खेळकर शैलीने त्यांनी अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवले. जगभरातील त्यांचे कोट्यवधी चाहते आज नाराज असतील आणि त्यांना मिस करत असतील, अशा शब्दात स्टार इंडियाने डीन जोन्स यांना आदरांजली वाहिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/-Former-Australian-cricketer-Dean-Jones-dies</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयफोन 12  ' या' तारखेला लॉन्च होण्याची शक्यता  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/The-iPhone-12-is-expected-to-launch-on-this-date</link>
            <description>सॅन फ्रान्सिस्को : अॅपल आपली मोस्ट अवटेड सीरीज आयफोन 12 लवकरच लॉन्च करू शकते. पुढच्या महिन्यात 13 ऑक्टोबर रोजी अॅपल iPhone 12 लॉन्च करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅपल इनसायडर रिपोर्टनुसार, अॅपल इंटरनेट सॉफ्टवेअर अँड सर्विसचे सिनियर वाइस प्रेसिंडेंट अॅडी क्यू आगामी आयफोन आणि त्याच्या 5जी क्षमतेबाबत यूके कॅरियर प्रेझेंटेशनमध्ये बोलल्याचं सांगितलं जात आहे.


प्रेझेंटेशन दरम्यान ब्रिटिश टेलिकॉमचे सीईओ मार्क अल्लेरा यांनी प्रेझेंटेशन दरम्यान कर्मचाऱ्यांना सांगितलं की, "आपण अॅपलच्या पुढिल 5जी आयफोनपासून काही दिवसच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2020-09-24/hyCS4Cer8KVfUS29tdAq7j-1200-80.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सॅन फ्रान्सिस्को : अॅपल आपली मोस्ट अवटेड सीरीज आयफोन 12 लवकरच लॉन्च करू शकते. पुढच्या महिन्यात 13 ऑक्टोबर रोजी अॅपल iPhone 12 लॉन्च करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅपल इनसायडर रिपोर्टनुसार, अॅपल इंटरनेट सॉफ्टवेअर अँड सर्विसचे सिनियर वाइस प्रेसिंडेंट अॅडी क्यू आगामी आयफोन आणि त्याच्या 5जी क्षमतेबाबत यूके कॅरियर प्रेझेंटेशनमध्ये बोलल्याचं सांगितलं जात आहे.


प्रेझेंटेशन दरम्यान ब्रिटिश टेलिकॉमचे सीईओ मार्क अल्लेरा यांनी प्रेझेंटेशन दरम्यान कर्मचाऱ्यांना सांगितलं की, "आपण अॅपलच्या पुढिल 5जी आयफोनपासून काही दिवसच लांब आहोत. 5जी इनोवेशनसाठी हा फोन मोठा बूस्ट असणार आहे. याला लॉन्च करण्यासाठी कंज्युमरने वर्षभरासाठी तयारी केली आहे. तसेच अॅपलचा युरोपमधील नंबर वन पार्टनर बनण्यासाठीही तयार आहे."


ही असू शकते किंमत


अॅपल यंदा आयफोन 12 सीरीजअंतर्गत चार नवे आयफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये दोन प्रीमियम व्हेरिएंट्सचा समावेश असण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वीच खुलासा झाला आहे की, अपकमिंग 5.4 इंच डिस्प्ले असणाऱ्या आयफोन 12 ची सुरुवातीची किंमत 649 डॉलर एवढी असू शकते. तसेच 6.1 इंचाचा डिस्प्ले असणाऱ्या आयफोन 12 ची किंमत 749 डॉलर इतकी असू शकते.


5.4 इंच आणि 6.1 इंच असणारा आयफोन 5जी कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल. त्याचसोबत या फोनच्या रियर पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात येईल. दोन्ही डिव्हाइसमध्ये फक्त स्क्रिन साइजचं अंतर असणार आहे. दोन्ही फोनमध्ये ओल्ड डिस्प्ले सपोर्ट करणार आहे.


iPhone 12 सीरीज अंतर्गत मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकतात हे चार मॉडेल्स


iPhone 12 सीरीज अंतर्गत स्मार्टफोन्सचे हे चार मॉडल् मार्केटमध्ये उतरवले जाऊ शकतात. ज्यांची किंमत अपेक्षेपेक्षा जास्त सांगण्यात येत आहे. एका रिपोर्टनुसार, आयफोनच्या या सीरीजच्या किंमतींमध्ये जवळपास 50 डॉलर (सुमारे 3,680 रुपये) वाढ झाली आहे. हे पाहता अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो की, iphone 12 सीरीजच्या किमती जास्त असू शकतात.


ही असेल iPhone 12 Pro Max ची किंमत


iPhone 12 चे दोन दुसरे मॉडल्स iPhone 12 आणि iPhone 12 pro असणार आहेत. यापैकी स्वस्त iPhone 12 Pro मॉडलची किंमत 999 डॉलर एवढी असण्याची शक्यता आहे. तर iPhone 12 Pro max जवळपास 1,099 डॉलर एवढ्या किमतीसह लॉन्च करण्याची शक्यता आहे. या दोन्ही फोन्सच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जो LiDAR स्कॅनर सपोर्टसोबत येईल.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/The-iPhone-12-is-expected-to-launch-on-this-date</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  सर्वात मोठी बातमी : बॉलीवूडनंतर आता क्रिकेटमध्येही ड्रग्ज कनेक्शन ?, शर्लिन चोप्राचा गंभीर आरोप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Drug-connection-in-cricket-now-after-Bollywood-Serious-allegations-by-Sherlyn-Chopra</link>
            <description>मुंबई – अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज गॅंग प्रकरण समोर आलं. वॉलीवूडमधील मोठे चेहरे समोर येत आहे. बॉलीवूडमधील मंडळींवर सातत्याने एनसीबीद्वारे तपास सुरू आहे. बॉलीवूडनंतर क्रिकेटमध्येही ड्रग्ज घेत असल्याचा धक्कादायक आरोप अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला आहे. खासगी मराठी वाहिनीशी बो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-24/jpg.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज गॅंग प्रकरण समोर आलं. वॉलीवूडमधील मोठे चेहरे समोर येत आहे. बॉलीवूडमधील मंडळींवर सातत्याने एनसीबीद्वारे तपास सुरू आहे. बॉलीवूडनंतर क्रिकेटमध्येही ड्रग्ज घेत असल्याचा धक्कादायक आरोप अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला आहे. खासगी मराठी वाहिनीशी बोलताना तिने हा आरोप केला आहे. 
शर्लिन चोप्रा यावेळी बोलताना म्हणाली, बॉलीवूडमध्येही ड्रग्ज घेतात परंतु, क्रिकेटमध्ये क्रिकेटर आणि त्यांच्या पत्नीदेखील ड्रग्ज घेत असल्याचे तिने यावेळी सांगितले. आपण यांना ड्रग्ज घेताना पाहयले असल्याचेही तिने सांगितले. 
शर्लिन चोप्राच्या म्हणण्यानुसार कलकत्ता नाईट रायडर्सच्या पार्टीमध्ये तिला निमंत्रित केले होते. त्यामध्ये तिने क्रिकेटर, क्रिकेटरच्या पत्नींना ड्रग्ज घेताना पाहिले असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. तिने क्रिकेटरचे नाव बोलताना घेतले नाही, परंतु, तिने बोलताना सूचक इशारा करत कोलकत्ता नाईट रायडर्स संघाकडे बोट दाखवले आहे. बॉलीवूडमध्ये ड्रग्ज घेणे हे काही नवीन नाही, बॉलीवूडच्या प्रत्येक पार्टित ड्रग्जचं ऑफर केले जाते, असाही धक्कादायक खुलासा शर्लिन चोप्राने केला.
या साऱ्यांनी एनसीबीने मला चौकशीसाठी बोलवले तर मी चौकशीसाठी तयार आहे. एनसीबीच्या सर्व चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचे तिने म्हटले आहे. आता या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.  
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Drug-connection-in-cricket-now-after-Bollywood-Serious-allegations-by-Sherlyn-Chopra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयपीएल २०२० : मुंबईचा ४९ धावांनी विजय, हार्दिकच्या विकेटवर नेटीझन्सची खिल्ली  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/-IPL-2020-Mumbai-win-by-49-runs-netizens-mock-Hardik-wicket</link>
            <description>शारजाह – मुंबई इंडियन्सने कलकत्ता नाईट राईडर्सवर ४९ धावांनी विजय मिळवला. मुंबईने कलकत्ताला विजयासाठी १९६ धावांचे लक्ष ठेवलं होते. धावाच्या प्रत्युत्तरात कलकत्ताचा संघ १४६ धावांची मजल मारू शकला. परंतु या सामान्यात मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-24/kkr-vs-mi3-1600844581.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शारजाह – मुंबई इंडियन्सने कलकत्ता नाईट राईडर्सवर ४९ धावांनी विजय मिळवला. मुंबईने कलकत्ताला विजयासाठी १९६ धावांचे लक्ष ठेवलं होते. धावाच्या प्रत्युत्तरात कलकत्ताचा संघ १४६ धावांची मजल मारू शकला. परंतु या सामान्यात मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने बाद झाल्याने सोशल मिडियावर नेटीझन्सने खिल्ली उडवायला सुरूवात केली.
१९ व्या षटकामध्ये आंद्रे रेसलच्या गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्याने चेंडू सोडला, चेंडू सरळ विकेटकिपर दिनेश कार्तिकच्या हातात गेला. तेव्हा अंपायरने त्याला बाद केले. कारण, त्याची बॅट स्टम्पला लागली असल्याचे समजले. हार्दिक पांड्या हिट विकेट झाल्यानंतर सोशल मिडियावर प्रचंड मिम्स वायरल झाले. कोणी त्याला आत्मनिर्भरचा चांगला धडा हार्दिकला समजला, असे ट्रोल केले तर गलतीसे मिस्टेक हो गया असे म्हणत त्याची खिल्ली उडवली. हार्दिकने १३ चेंडूत १९ धावा काढल्या. यामध्ये १ षटकार आणि २ चौकारांचा समावेश आहे.
या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं 6 षटकारांसह 80 धावांची खेळी केली. रोहितनं आयपीएल कारकीर्दीत 200 षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो आजवरचा चौथा फलंदाज ठरला. आजचा सामना रॉयल चॅलेंजर बंगलोर विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब असा रंगणार आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/-IPL-2020-Mumbai-win-by-49-runs-netizens-mock-Hardik-wicket</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काश्मीरमधील हल्ल्यात नागपूरच्या सुपुत्राला वीरमरण  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Nagpur-son-killed-in-Kashmir-attack</link>
            <description>काश्मीरमधील हल्ल्यात नागपूरच्या सुपुत्राला वीरमरण 
जम्मू, जम्मु काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात नागपूरचा नरेश बडोले शहीद झाला आहे. बडगाव जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात नरेश बडोले हे गंभीर जखमी झाले होते. त्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-24/kashmir-army-reuters.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[काश्मीरमधील हल्ल्यात नागपूरच्या सुपुत्राला वीरमरण 
जम्मू, जम्मु काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात नागपूरचा नरेश बडोले शहीद झाला आहे. बडगाव जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात नरेश बडोले हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी पुढे आली आहे.
पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी बडगाम जिल्ह्यातील कॅसरमुल्लामध्ये CRPF च्या 117 व्या बटालीयनमधील एका जवानावर गोळी झाडली. त्यांनी पुढे सांगितले की दहशतवादी त्यांची सर्विस रायफल (ए.के.रायफल) सोबत घेऊन गेले. जवानाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा भाग सील करण्यात आला असून दहशतवाद्यांचा तपास सुरू आहे.

नरेश बडोले हे नागपूर येथे राहणारे असून त्यांचे लग्न झाले आहे. त्यांना वीरमरण आल्यानंतर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. महाराष्ट्रातील एका सुपूत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Nagpur-son-killed-in-Kashmir-attack</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगना पुन्हा बरळली : भिवंडी इमारत दुर्घटनेचा पुलवामा हल्ल्याशी तुलना  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Kangana-returns-Comparison-of-Bhiwandi-building-accident-with-Pulwama-attack</link>
            <description>मुंबई – अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. कंगनाने ट्विट करून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या ट्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-24/kangana-ranaut-uddhav-thackeray-e1599735958669.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. कंगनाने ट्विट करून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या ट्विटरद्वारे भिवंडीतील दुर्घटनेची तुलना पुलवामा हल्ल्याशी केली आहे. 
कंगनाने ट्विटर द्वारे बोलताना, माझ्या घरावर बेकायदेशीपणे कारवाई केली जात होती. त्यावेळी तेवढं लक्ष भिवंडीतील इमारतीकडे दिले असते तर त्या दुर्घटनेमध्ये मृत पावलेली ५० माणसे वाचली असती, अशा शब्दात कंगानाने सरकारवर टीका केली आहे. एवढेच नाही तर पुलवामा हल्ल्याच्यावेळी पाकिस्ताननं एवढे जवान मारले नाही, तेवढे भिवंडीच्या घटनेत मारल्या गेल्याची टीकाही कंगनाने यावेळी केली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Kangana-returns-Comparison-of-Bhiwandi-building-accident-with-Pulwama-attack</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Successful-test-of-Earth-missile</link>
            <description>नवी दिल्ली – भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने तयार केलेल्या कमी पल्ल्याच्या पृथ्वी या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. याबाबतचे वृत्त नुकतेच एएनआयने प्रसारित केले आहे. 
काल ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-24/Capture2.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने तयार केलेल्या कमी पल्ल्याच्या पृथ्वी या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. याबाबतचे वृत्त नुकतेच एएनआयने प्रसारित केले आहे. 
काल ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राने एसएफसीने ठरवलेल्या आपल्या मोहिमेचा प्रत्येक उद्देश पूर्ण केला. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्र (आयटीआर) येथून सोडण्यात आलं. तसंच ही चाचणी यशस्वी ठरल्याचंही सांगण्यात आलं. ३५० किलोमीटरपर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आयटीआरच्या परिसर-३ मध्ये मोबाईल लाँचरद्वारे सोडण्यात आलं, अशी माहिती डीआरडीओच्या एका अधिकाऱ्यांनी दिली.
पृथ्वी हे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे कमी पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे १५० किलोमीटर ते ६०० किलोमीटरपर्यंतचाही पल्ला गाठू शकतं. पृथ्वी या सीरिजची तीन क्षेपणास्त्र आहेत. पृथ्वी-I, II, III ही क्षेपणास्त्र असून त्यांची मारक क्षमता अनुक्रमे १५० किलोमीटर, ३५० किलोमीटर आणि ६०० किलोमीटर इतकी आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Successful-test-of-Earth-missile</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या  महिला वैमानिक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Shivangi-Singh-Raphael-first-female-pilot</link>
            <description>नवी दिल्ली : फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक बनल्या आहेत. शिवांगी सिंह यांना राफेल विमानाच्या स्क्वॉड्रनची पहली महिला वैमानिक बनण्याचा मान मिळाला आहे. देशातील सर्वात शक्तिशाली राफेल विमान उडवण्याची जबाबदारी मिळाली आहे. लेकीच्या या सन्मानानंतर त्यांच्या कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. शिवाय त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. योगायोग म्हणेज मागील वर्षी डिसेंबरमध्ये शिवांगी ना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-24/shivangi.1.767102.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक बनल्या आहेत. शिवांगी सिंह यांना राफेल विमानाच्या स्क्वॉड्रनची पहली महिला वैमानिक बनण्याचा मान मिळाला आहे. देशातील सर्वात शक्तिशाली राफेल विमान उडवण्याची जबाबदारी मिळाली आहे. लेकीच्या या सन्मानानंतर त्यांच्या कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. शिवाय त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. योगायोग म्हणेज मागील वर्षी डिसेंबरमध्ये शिवांगी नावाचीच महिला भारतीय नौदलातील पहिल्या वैमानिक बनल्या होत्या.


कन्वर्जन ट्रेनिंग पूर्ण होताच राफेलमधून उड्डाण करणार
उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या असलेल्या शिवांगी सिंह कन्वर्जन ट्रेनिंग पूर्ण करताच हवाई दलाच्या अंबाला एअरबेसमधील 17 गोल्डन एरोज स्क्वॉड्रनमध्ये औपचारिक प्रवेश करतील. एखाद्या वैमानिकाला एका लढाऊ विमानातून दुसऱ्या लढाऊ विमानात स्वीच करण्यासाठी कन्वर्जन ट्रेनिंग घेण्याची आवश्यता असते. सध्या त्या मिग 21 या लढाऊ विमानाच्या वैमानिक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी राफेल उडवणं तेवढं आव्हानात्मक नसेल, कारण ताशी 340 किमीवेग असलेलं मिग-21 हे जगातील दुसरं सर्वात जलद लॅण्डिंग आणि टेकऑफ स्पीड असलेलं विमान आहे.


लवकरच राफेल उडवणार शिवांगी सिंह

बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केलेल्या फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या महिला वैमानिकांच्या दुसऱ्या बॅडमधील आहे, ज्याचं कमिशनिंग 2017 झालं. भारतील हवाई दलाच 10 महिला वैमानिक आहे, ज्यांनी सुपरसॉनिक विमानं उडवण्याचं कठोर प्रशिक्षण घेतलं आहे. शिवांगी सिंह यांना लढाऊ वैमानिक बनण्याची प्रेरणा आपल्या आजोबांकडून मिळाली, जे सैन्यात कर्नल होते. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह आधी राजस्थानच्या फॉरवर्ड फायटरमध्ये तैनात होत्या, जिथे त्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासह उड्डाण केलं होतं. लवकरच त्या राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणार आहेत. फ्रान्समधून आलेल्या पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली बॅच 10 सप्टेंबर रोजी अंबाला एअरबेसवर औपचारिकरित्या भारतीय हवाई दलात सामील झाली होती.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Shivangi-Singh-Raphael-first-female-pilot</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  Apple चे भारतातील पहिले ऑनलाईन स्टोअर सुरू  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/-Apple-launches-India-first-online-store</link>
            <description>मुंबई - अमेरिकेतील टेक कंपनीने  Apple चे भारतातील पहिले ऑनलाइन स्टोअर सुरू केले आहे. त्यासाठी आपल्याला Apple च्या वेबसाईट वर जाऊन भेट देणे गरजेचे आहे. Apple च्या होम पेज वर जाऊन  ऑनलाइन स्टोअर  या ऑप्शनवरून त्यांच्या प्रॉडक्टची खरेदी आपण करू शकणार आहे. या ऑनलाइन स्टोअरवरून खरेदीसाठी https://www.apple.com/in/shop या यूआरएलचा वापर करायचा आहे. इथून आपण आपल्याला हवी ती खरेदी करू शकणार आहे.

 या द्वारे आपण iPhone, Mac, iPad, Apple Watch, AirPods, iPod touch, Apple TV आणि Accessories या 9 प्रकारची खरेदी आपण Apple India Onlin</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2020-09-23/apple-store.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - अमेरिकेतील टेक कंपनीने  Apple चे भारतातील पहिले ऑनलाइन स्टोअर सुरू केले आहे. त्यासाठी आपल्याला Apple च्या वेबसाईट वर जाऊन भेट देणे गरजेचे आहे. Apple च्या होम पेज वर जाऊन  ऑनलाइन स्टोअर  या ऑप्शनवरून त्यांच्या प्रॉडक्टची खरेदी आपण करू शकणार आहे. या ऑनलाइन स्टोअरवरून खरेदीसाठी https://www.apple.com/in/shop या यूआरएलचा वापर करायचा आहे. इथून आपण आपल्याला हवी ती खरेदी करू शकणार आहे.

 या द्वारे आपण iPhone, Mac, iPad, Apple Watch, AirPods, iPod touch, Apple TV आणि Accessories या 9 प्रकारची खरेदी आपण Apple India Online Store वरून करू शकणार आहे.

Apple च्या ट्रेड इन प्रोग्राममुळे जुने पण योग्य स्मार्टफ़ोनच्या बदल्यात आपण नवीन आयफ़ोनवर चांगला डिस्काउंट मिळवू शकणार आहे.

ट्रेड इन प्रोग्राममध्ये स्मार्टफोन्सची यादी दिली आहे. ज्यामुळे आयफोन एक्सचेंजबाबत माहिती मिळणार आहे. समजा, Galaxy S10 एक्सचेंज केल्यावर आपल्याला 23,020 रुपये पर्यंतची सवलत मिळणार आहे.

Apple Care+ ( ऐपल केयर प्लस ) अंतर्गत ऐपल प्रोडक्ट्सवर 2 वर्षापर्यंतचा टेक्निकल सपोर्ट आणि ऐक्सिडेंटल डैमेज कवरसाठी वॉरंटी एक्स्टेंड करता येणार आहे.
यातील मॅक कॉम्प्युटर आपण आपल्या पद्धतीने कस्टमाइज़ करु शकणार आहे. म्हणजे, मेमोरी किंवा रैम आपण ठरवू शकणार आहे. एक्स्ट्रा ग्राफ़िक्स कार्ड देखील यात ऍड करू शकणार आहे.
तसेच ऐपल स्पेशलिस्टसोबत आपल्याला फ़्री सेशन शेड्यूल करता येणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या प्रोड्क्टची माहिती घेता येणार आहे.
ऐपलच्या वेबसाइटवरून शॉपिंग करताना आपण आपल्या भाषेतील एक्सपर्ट्ससोबत चर्चा करून त्याचा सल्ला देखील घेऊ शकणार आहे.
Apple AirPods या ऐपल पेंसिलवर टेक्स्ट एन्ग्रेव करता येणार आहे. यावर आपण आपल्या मनाप्रमाणे नवीन इमोजी एयरपॉड्सवर तयार करू शकणार आहे. हा ऑप्शन याआधी भारतात उपलब्ध नव्हता. त्यामुळे भारतीयांसाठी ही खुशखबर असणार आहे.

ऐपल ऑनलाइन स्टोरमध्ये आपल्याला खरेदीसाठी अनेक ऑप्शन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात EMI सहित डेबिट व क्रेडिट कार्ड चा ऑप्शन उपलब्ध करून दिला आहे. कंपनीच्या मते नेट बैंकिंग आणि कॅश ऑन डिलिवरी न ठेवता क्रेडिट कार्ड ऑन डिलिवरीचा वेगळा ऑप्शन दिला आहे. ऐपल ऑनलाइन स्टोअरमध्ये स्टूडेंट्स प्रोडक्ट्सवर विशेष डिस्काउंट ठेवला आहे.

प्रोडक्ट्स खरेदीवेळी आपण एक गिफ़्ट मेसेज सुद्धा पाठवू शकणार आहे. त्याठिकाणी आपल्याला मेसेज लिहुन प्रोडक्ट्स ख़रेदी करता येणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/-Apple-launches-India-first-online-store</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत १५ ठराव :  ४८ खासदारांचे पुतळे जाळण्याचा इशारा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/15-Resolutions-in-Maratha-Reservation-Round-Table-Conference-Warning-to-burn-statues-of-48-MPs</link>
            <description>कोल्हापूर – मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक होताना दिसून येत आहे. कोल्हापुरात गोलमेज परिषदेला सुरुवात झाली असून यामध्ये राज्यभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आहे. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे, मेगा भरतीला स्थगिती द्यावी यासह 15 ठराव या गोलमेज परिषदेत मांडण्यात आले आहेत.


राज्यभरातील मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या परिषदेत मांडण्यात आलेल्या 15 ठरावाव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-23/deshdoot_2020-09_8539776d-7653-4ef3-9dda-3ac69a6d3f38_a3bedac5-fb4b-4531-98b2-2c7bff68c814.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोल्हापूर – मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक होताना दिसून येत आहे. कोल्हापुरात गोलमेज परिषदेला सुरुवात झाली असून यामध्ये राज्यभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आहे. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे, मेगा भरतीला स्थगिती द्यावी यासह 15 ठराव या गोलमेज परिषदेत मांडण्यात आले आहेत.


राज्यभरातील मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या परिषदेत मांडण्यात आलेल्या 15 ठरावावर यावर चर्चा केली जात आहे. तसंच सरकारने योग्य पावलं उचलली नाहीत, तर याच परिषदेत 48 खासदार आणि 181 मराठा आमदारांचे पुतळे जाळण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


गोलमेज परिषदेत कोणते ठराव मांडले?


1. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे


2. मराठा समाजाच्या मुलामुलींचे चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा


3. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा


4. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी


5. सारथी संस्थेला 1000 कोटींची आर्थिक तरतूद करावी


6. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटींची तरतूद करावी


7. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी


8. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे


9. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी


10. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे


11. स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी


12. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे


13. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी


14. कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी


15. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 500 कोटींची तरतूद करावी ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/15-Resolutions-in-Maratha-Reservation-Round-Table-Conference-Warning-to-burn-statues-of-48-MPs</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शरद पवार यांच्याकडून तात्काळ १ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Immediate-1000-Remedesivir-injections-from-Sharad-Pawar</link>
            <description>राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्री</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-23/sharad-pawar-remed.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तात्काळ १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असतानाच अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Immediate-1000-Remedesivir-injections-from-Sharad-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कृषी विधेयकावरून विरोधक आक्रमक, लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Opposition-aggresses-on-Agriculture-Bill-boycotts-Lok-Sabha-proceedings</link>
            <description>नवी दिल्ली – लोकसभेपाठोपाठ राज्यसभेमध्ये पारित झालेल्या कृषी विधेयकावरून विरोधक चांगलेच आक्रमक होताना दिसून येत आहे. राज्यसभेत घातलेल्या गोंधळावरून निलंबित केलेल्या कारणांवरून विरोधकांनी राज्यसभेपाठोपाठ आता लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. 
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-23/lok-sabha-2.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – लोकसभेपाठोपाठ राज्यसभेमध्ये पारित झालेल्या कृषी विधेयकावरून विरोधक चांगलेच आक्रमक होताना दिसून येत आहे. राज्यसभेत घातलेल्या गोंधळावरून निलंबित केलेल्या कारणांवरून विरोधकांनी राज्यसभेपाठोपाठ आता लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. 
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत. खासदारांच्या बहिष्कारानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीला कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि अन्य नेते उपस्थित होते. यापूर्वी लोकसभेत शेतकर्यांीच्या मुद्यावरून कॉंग्रेसच्या सदस्यांनी व इतर काही विरोधी पक्षांच्या खासदारांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज सुमारे 150 मिनिट स्थगित करण्यात आले होते. तर दुसरीकडे राज्यसभेचे कामकाज अनिश्चितकाळासाठी स्थगित केले आहे. 

विरोधकांचे शिष्ट्यमंडळ राष्ट्रपतींना भेटणार 
राज्यसभेत खासदारांना केलेल्या निलंबन प्रकरण व कृषी विधेयकाबाबत चर्चा करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष नेत्यांचे शिष्ट्यमंडळ आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. भेटीनंतर प्रेस वार्तालाप करणार असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Opposition-aggresses-on-Agriculture-Bill-boycotts-Lok-Sabha-proceedings</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  टाईम मॅगझिनने केला मोदींचा सन्मान : जगभरातील १०० प्रभावी व्यक्तींमध्ये समावेश  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Time-Magazine-honors-Modi-Top-100-most-influential-people-in-the-world</link>
            <description>नवी दिल्ली : जगभरातील १०० व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. टाईम मॅगझिनने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी तयार केली, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्थान देण्यात आले आहे. मोदींपाठोपाठ गुगलचे सुंदर पिचाई, लंडनमध्ये एड्सवर संशोधन करणारे डॉ.रवींद्र गुप्ता या भ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-23/narendra-modiPM-modi-770x433.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : जगभरातील १०० व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. टाईम मॅगझिनने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी तयार केली, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्थान देण्यात आले आहे. मोदींपाठोपाठ गुगलचे सुंदर पिचाई, लंडनमध्ये एड्सवर संशोधन करणारे डॉ.रवींद्र गुप्ता या भारतीयांचा समावेश आहे. 
या यादीमध्ये शाहीनबाग आंदोलनाच्यावेळी चर्चेत आलेल्या बिल्किस दादींचे नाव समाविष्ट आहे. यापाठोपाठ आयुष्मान खुराना यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. 
भारत लोकशाहीप्रधान देश आहे. मागील ७० वर्षांपासून लोकशाही नांदत आहे. लोकशाहीसाठी स्वतंत्र निवडणूका घेणे गरजेचे नाही, त्या त्या देशातील सार्वभौमत्वता ठिकवून ठेवणे गरजेचे आहे. भारतात अनेक धर्मांच्या, जातीचा, पंथांचे नागरिकाचा समावेश असल्याचे यावेळी टाईम मॅगझिनने म्हटले आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्सानई इंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जर्मन चान्सलर एन्जेला मार्केल यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.
सोबतच अमेरिकेतील राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बिडेन, अमेरिकेतील उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचीही नावं आहेत. तसंच या यादीत अमेरिकन शास्त्रज्ञ अॅंथनी फॉसी यांचंही नाव आहे. कोरोना काळात फॉसी यांच्या नावाची विशेष चर्चा आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Time-Magazine-honors-Modi-Top-100-most-influential-people-in-the-world</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खासदार संभाजीराजे आक्रमक, राज्याने केलेल्या घोषणा अपूऱ्या  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MP-Sambhaji-Raje-is-aggressive-the-announcements-made-by-the-state-are-insufficient</link>
            <description>मुंबई – महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत केलेल्या घोषणा अपूऱ्या असल्याची खंत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. एका खासगी मराठी वाहिनीशी बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाने फेरविचार करावा यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी वेळ मागितला होता, परंतु त्यांनी भेटीची वेळ दिली नसल्याचेही सांगितले. 
मंत्रीमंडळ बैठ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-23/maxresdefault.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत केलेल्या घोषणा अपूऱ्या असल्याची खंत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. एका खासगी मराठी वाहिनीशी बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाने फेरविचार करावा यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी वेळ मागितला होता, परंतु त्यांनी भेटीची वेळ दिली नसल्याचेही सांगितले. 
मंत्रीमंडळ बैठकीत मराठा समाजासाठी नऊ निर्णय घेण्यात आले त्याबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन आहे. पण मी पूर्णपणे समाधानी नाही हे परखडपणे मांडायचं आहे. सारथी, अण्णासाहेब विकास महामंडळ यांच्यासाठी मदत जाहीर केली असली तरी मला आकडे काही पटलेले नाहीत. ३२ टक्के मराठा समाजासाठी १३० कोटी अपुरे आहेत. किमान १००० कोटी तरी द्यायला हवेत,अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, करोना महामारी समजू शकतो पण मराठा समाजाला काही ठोस द्यायचं असेल, सारथीला आपल्या पायावर उभं करायचं असेल तर इतक्या कमी पैशात काही होणार नाही”. मराठा आरक्षणावर सगळ्यांनी एकत्र बसून एक धोरण तयार करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे.
हा कोणत्या एका पक्षाचा अजेंडा नाही हे माझं प्रामाणिक मत आहे. सगळ्या पक्षातील खासदार यावेत असं मला वाटतं. पंतप्रधानांच्या भेटीसाठी भाजपासोबत शिवसेना, राष्ट्रवादी यांनीही पुढाकार घेतला असून आनंदाची बाब आहे. शरद पवारांनी पंतप्रधानांची वेळ मिळेल तेव्हा आमचे सर्व खासदार येतील असं सांगितलं असून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील यांनीही खासदार येतील असं म्हटलं आहे. अजून वेळ मिळालेली नाही. करोनामुळे कदाचित पंतप्रधान भेटत नसतील. पण मराठा समाजातर्फे पंतप्रधानांनी आमचं म्हणणं ऐकावं अशी विनंती केली आहे,” अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MP-Sambhaji-Raje-is-aggressive-the-announcements-made-by-the-state-are-insufficient</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खानदेशातील भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर : राष्ट्रवादीच्या गोटात खलबतं  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/BJP-big-leader-in-Khandesh-on-the-path-of-NCP</link>
            <description>मुंबई : खानदेशातील भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. यामध्ये विशेषतः भाजपाच्या नेतृत्वावर टीका करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात बैठक सुरू असून स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा करू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/UttarMaharashtra/2020-09-23/l_eknath-khadse-1465208837_835x547.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : खानदेशातील भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. यामध्ये विशेषतः भाजपाच्या नेतृत्वावर टीका करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात बैठक सुरू असून स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविणार असल्याचे बोलले जात आहे. 
भाजपमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून नाराज असणारे खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असणाऱ्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा होणार असून, त्याबाबतचा निर्णयही होणार असल्याचं म्हटलं जात आहे. जळगावमध्ये राष्ट्रवादीची कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी खडसेंपुढे प्रस्ताव मांडणं हे राष्ट्रवादीच्या दृष्टीनं फायद्याचं ठरु शकतं ही बाबही तितकीच महत्त्वाची आहे. 
 सध्याच्या घडीला जळगावमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत खुद्द शरद पवार आणि अजित पवार बैठक घेत आहेत. या बैठकीला जळगावमधील माजी आमदार गुलाबराव देवकर, सतीश पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील यांची उपस्थिती असल्याचं कळत आहे.  
जवळपास ४५ वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये सक्रीय असलेले एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला डावललं जात असल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. त्यामुळं नाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार का? अशा चर्चेनं जोर धरला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/BJP-big-leader-in-Khandesh-on-the-path-of-NCP</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयपीएल २०२० : राजस्थान रॉयल्सचा १६ धावांनी विजय  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/IPL-2020--Rajasthan-Royals-won-by-16-runs</link>
            <description>शारजाह : आयीपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स दरम्यान झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा १६ धावांनी विजय झाला. राजस्थानने चेन्नईसमोर २१७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. चेन्नई सुपर किंग्जला २० षटक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-23/new-project-2020-09-21t182036-1600692666.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शारजाह : आयीपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स दरम्यान झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा १६ धावांनी विजय झाला. राजस्थानने चेन्नईसमोर २१७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. चेन्नई सुपर किंग्जला २० षटकात २०० धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नईकडून फाफ ड्यू प्लेसिसने 72 धावांची खेळी केली. शेन वॉटसनने 33, मुरली विजयने 21, केदार जाधवने 22, तर सॅम कुर्रनने 17 धावा केल्या.
त्याआधी नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने संजू सॅमसन, कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चरच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईसमोर 217 धावाचं आव्हान ठेवलं. सॅमसनने 32 चेंडूत 1 चौकार आणि 9 षटकारांसह 74 धावा केल्या. तर स्मिथनेही 69 धावा केल्या. तर शेवटच्या षटकात आर्चरने तुफान फटकेबाजी करत अवघ्या 8 चेंडूत 27 धावा केल्या. चेन्नईकडून सॅम करनने 3, दीपक चहर-एन्गिडी आणि पियुष चावलाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/IPL-2020--Rajasthan-Royals-won-by-16-runs</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईत पावसाचा धो-धो. २६ वर्षाचा विक्रम मोडला. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Rain-showers-in-Mumbai-The-record-of-26-years-was-broken</link>
            <description>मुंबई: मुंबईत गेल्या 24 तासात मुसळधार पावसाने अक्षरशः मुंबईकरांना झोडपले. मुंबईत पडलेल्या पावसाने २६ वर्षाचा विक्रम मोडित काढला आहे.  मुंबईमध्ये गेल्या २४ तासात २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली. तर बेलापूर व नेरूळ भागात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. तर रात्री 12 ते सकाळी 7 या वेळेत साधारणतः  210 मिमी इतका मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

24 तासात नेरूळ 288.50 मिमी  आणि बेलापूर विभागात 278.40 मिमी सर्वाधिक पाऊस पडला.  नऊ ठिकाणी पाणी साचले तर दोन ठिकाणी झाडे कोसळली. तर मोरबे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून पातळीत 86.40 मीटरपर्यंत वाढ झाली.

गेल्या आठवड्यापासून नवी मुंबईत परतीच्या पावसाने सुरूवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. तर सर्व रस्ते वाहतूक मंदगतीने  सुरू आहे. अनेक मार्गावर सिंग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती.  शहरातील  नऊ सखल भागात पाणी साचण्याची घटना घडली. तर दोन ठिकाणी झाडे कोसळली असून एका ठिकाणी आग लागण्याची घटना घडली.  द</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-23/cf9ca6a7-a3b8-488c-afaa-2a954b3cfcd5.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: मुंबईत गेल्या 24 तासात मुसळधार पावसाने अक्षरशः मुंबईकरांना झोडपले. मुंबईत पडलेल्या पावसाने २६ वर्षाचा विक्रम मोडित काढला आहे.  मुंबईमध्ये गेल्या २४ तासात २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली. तर बेलापूर व नेरूळ भागात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. तर रात्री 12 ते सकाळी 7 या वेळेत साधारणतः  210 मिमी इतका मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

24 तासात नेरूळ 288.50 मिमी  आणि बेलापूर विभागात 278.40 मिमी सर्वाधिक पाऊस पडला.  नऊ ठिकाणी पाणी साचले तर दोन ठिकाणी झाडे कोसळली. तर मोरबे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून पातळीत 86.40 मीटरपर्यंत वाढ झाली.

गेल्या आठवड्यापासून नवी मुंबईत परतीच्या पावसाने सुरूवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. तर सर्व रस्ते वाहतूक मंदगतीने  सुरू आहे. अनेक मार्गावर सिंग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती.  शहरातील  नऊ सखल भागात पाणी साचण्याची घटना घडली. तर दोन ठिकाणी झाडे कोसळली असून एका ठिकाणी आग लागण्याची घटना घडली.  दिवसभर ज्या भागात पाणी साचले त्यामुळे पालिका कर्मचारी दिवसभर ब्लाॅक झालेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न करत होते. सहायक आयुक्त,  घनकचरा विभागातील कर्मचारी, कामगार दिवसभर ठिकठिकाणी नियुक्त केले होते. 
24 तासात बेलापूर 278.40 मिमी,  नेरूळ 288.50 मिमी,  वाशी 186.30 मिमी आणि कोपरखैरणे 182.30 मिमी,  ऐरोली 178.80 मिमी  पावसाची नोंद झाली आहे. शहरात सरासरी 222.86 मिमी पाऊस झाला. तर आतापर्यंत एकूण 3202.74 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मोरबे धरण क्षेत्रात 2800.20 मिमी पावसाची नोंद  झाली. रोज किमान 84.40 मिमी तर धरणाची पातळी 86.40 मिमी पाऊस झाला. यामुळे नवी मुंबईकरांची पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार नाही. 
एपीएमसी मार्केटमध्ये ही किरकोळ ग्राहक,व्यापारी फिरकले नाहीत. तर बाजारपेठ सुरू असताना खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. अनेक भागात वीजेचा लपंडाव मात्र सुरूच होतात.


-------------------------

मुंबईमध्ये मंगळवार २२ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून सुरू असलेला पाऊस दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पहाटेपर्यंत सुरू होता. सुमारे दहा ते बारा तास मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे मुंबईच्या सखल भागात मोठ्या प्रमाणत पाणी भरले होते. पूर्व उपनगरात झालेल्या पावसामुळे लाल बहादूर शास्त्री मार्ग,कुर्ला चेंबूर, भांडुप , सायन परिसरात मोठ्या प्रमाणत पाणी भरले होते. चेंबूरमधील पोस्टल कॉलनी परिसरात अगदी दुपारपर्यंत पाणी भरलेले होते. रात्रभर हा परिसर तीन ते चार फूट पाण्याखाली गेला होता. या ठिकाणच्या इमारतीचे खालचे मजले आणि घरे पाण्यात बुडाली होती. तर नागरिकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वाट काढताना दमछाक करावी लागत होती.तर अनेक गाड्या या पाण्यात बंद पडत होत्या.या ठिकाणी पालिकेने लावलेला पंप कुचकामी ठरला असून या एका पंपाने इथला पाणी उपसा नीट होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून या भागात मोठ्या प्रमाणत पाणी भरते. अशीच स्थिती मुंबईच्या अंधेरी सब वे परिसराची होती.अंधेरी सब वे रात्रभर झालेल्या पावसाने पहाटे पर्यंत वाहतुकीसाठी बंद होता. याठिकाणी अगदी चार ते पाच फूट पाणी भरले होते. या पाण्यात अगदी काही रिक्षा वाहून गेल्या होत्या. तसेच बेस्टच्या बस देखील या पाण्यात अडकून पडल्या होत्या. अनेक वाहने या पाण्यात बंद पडल्याने त्यांना धक्का मारत पाण्याबाहेर काढावे लागत होते. अखेर सकाळी पावसाने थोडी उसंत घेतल्यावर इथले पाणी कमी झाले आणि पुन्हा सब वे वाहतूक साठी खुला करण्यात आला.तसेच या पावसाने लोकल व्यवस्था देखील विस्कळीत झाली होती. दादर तर सायन रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणत पाणी भरले होते. सायन रेल्वे स्थानकात अगदी रुळावरील पाणी फलाटपर्यंत भरले होते.यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. मुंबईत झालेल्या या धुवाधार पावसाने बुधवारी बाहेर पडलेल्या मुंबईकराना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे बुधवार 23 सप्टेंबर रोजी मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व कार्यालये, आस्थापना  बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
 नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहनही पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी  केले  आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Rain-showers-in-Mumbai-The-record-of-26-years-was-broken</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bihar-Director-General-of-Police-Gupteswar-Pandey-has-taken-voluntary-retirement</link>
            <description>पाटना – बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क काढले जाऊ लागले आहे. स्वेच्छा निवृत्तीनंतर ते निवडणूक लढणविण्याची शक्यता असल्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-23/aa-Cover-jmf1eh4k2cufd2magdc0fhebv2-20200923021543.Medi.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पाटना – बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क काढले जाऊ लागले आहे. स्वेच्छा निवृत्तीनंतर ते निवडणूक लढणविण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याआधिही त्यांनी लोकसभा निवडणूकीच्यावेळी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. 
गुप्तेश्वर पांडे यांचे नाव सुशांतसिंह राजुपत प्रकरणात नेहमी चर्चेत राहिले होते. त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस यांच्या शोध कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, तेव्हापासून ते चर्चेत होते. 
स्वेच्छानिवृत्ती घेताना त्यांनी माझ्या स्वेच्छानिवृत्तीशी सुशांतसिंह राजपुत प्रकरणाशी कोणताही सबंध नसल्याचे स्पष्ट केले. मी प्रामाणिकपणे नोकरी केली. मी एक कर्तव्यदक्ष अधिकारी असून गुन्हेगाऱ्याला कधीच सोडले नसल्याचे सांगितले. निर्दोषांवर कधी अन्यायही केला नसल्याचे सांगितले. दरम्यान त्यांनी आपल्या ट्विटरवरून आज सायंकाळी ६ वाजता काही घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bihar-Director-General-of-Police-Gupteswar-Pandey-has-taken-voluntary-retirement</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 22 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 14 ऑक्टोबर रोजी होणार वन प्लस 8 T लॉन्च  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/The-One-Plus-8T-will-launch-on-October-14</link>
            <description>मुंबई : भारतात OnePlus 8T लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी आगामी वन प्लस 8टी भारतात लॉन्च होणार आहे. चिनी कंपनीने सोमवारी एक प्रेस नोट जारी करत यासंदर्भात माहिती दिली. एप्रिलमध्ये ग्लोबल लेव्हलवर लॉन्च करण्यात आलेल्या OnePlus 8 ने मिळवलेल्या लोकप्रियतेनंतर आता कंपनी OnePlus 8T लॉन्च करणार आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर आणि आउट-ऑफ-द-बॉक्स अॅन्ड्राइड 11 देण्यात आल्याचं बोलंलं जात आहे. तसेच OnePlus 8 च्या तुलनेत OnePlus 8T च्या डिझाइनमध्ये अनेक बदल केले ज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2020-09-22/OnePlus-8-and-8-Pro-thumbnail.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भारतात OnePlus 8T लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी आगामी वन प्लस 8टी भारतात लॉन्च होणार आहे. चिनी कंपनीने सोमवारी एक प्रेस नोट जारी करत यासंदर्भात माहिती दिली. एप्रिलमध्ये ग्लोबल लेव्हलवर लॉन्च करण्यात आलेल्या OnePlus 8 ने मिळवलेल्या लोकप्रियतेनंतर आता कंपनी OnePlus 8T लॉन्च करणार आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर आणि आउट-ऑफ-द-बॉक्स अॅन्ड्राइड 11 देण्यात आल्याचं बोलंलं जात आहे. तसेच OnePlus 8 च्या तुलनेत OnePlus 8T च्या डिझाइनमध्ये अनेक बदल केले जाऊ शकतात.


भारतात OnePlus 8T च्या लॉन्चिंग डिटेल्स


भारतात OnePlus 8T चं लॉन्चिंग एका ऑनलाइन स्ट्रीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जे OnePlus India च्या वेबसाइटवर 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. अॅमेझॉनने मायक्रोसाइट तयार करून नव्या स्मार्टफोन उपलब्ध होणार असल्याची माहिती आधीच दिली आहे. दरम्यान, हा स्मार्टफोन OnePlus.in सोबतच ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवरही उपलब्ध होणार आहे.






पहिल्यांदा देण्यात येणार नवे फिचर्स


आधी हा फोन भारतीय बाजारात सप्टेंबरमध्ये लॉन्च करण्यात येणार असल्याचं बोलंल जात होतं. परंतु, कोरोना व्हायरस महामारीमुळे लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आली. वन प्लसचे फाउंडर आणि सीईओ Pete Lau यांनी सांगितलं की, OnePlus 8T सोबतच आम्ही काही नवीन फिचर्स इंट्रोड्यूस करण्यासाठी उत्सुक आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की, स्मार्टफोन पुन्हा एका कल्पनेपेक्षा नक्कीच अधिक उत्तम असेल आणि युजर्सना एक उत्तम अनुभव घेता येईल.


OnePlus 8T चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स


OnePlus 8T फोनमध्ये 6.55-इंच फुल-एचडी + डिस्प्ले आणि एक 120Hz रिफ्रेश रेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचसोबत हा फोन अॅन्ड्राइड 11 वर आधारित OxygenOS 11 वनप्लस 8टी फोन सुरु राहिल. ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर आणि 12 जीबीपर्यंतचा रॅम असू शकतो. 25 जीबी ऑन बोर्ड स्टोरेज ऑप्शन मिळू शकतो.


यामध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल शूटर आहे. फ्रंटमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर असण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त यामध्ये 4,500mAh बॅटरी, 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत मिळू शकते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/The-One-Plus-8T-will-launch-on-October-14</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 22 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शरद पवारांना आली आयकर विभागाची नोटीस ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Sharad-Pawar-received-notice-from-Income-Tax-Department</link>
            <description>राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती खुद्द पवारांनीच दिली आहे. यामध्ये त्यांना निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागितले आहे. 2009, 2014 आणि </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-22/sharad-pawar-income-tax.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती खुद्द पवारांनीच दिली आहे. यामध्ये त्यांना निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागितले आहे. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचे वृत्त आहे.

पवार म्हणाले की, 'सुरुवातीला मला नोटीस आली, आता सुप्रियाला येणार आहे असल्याचे कळाले आहे, चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशातील एवढ्या सदस्यांपैकी आमच्यावर विशेष प्रेम असल्याचा मला आनंद आहे. असा टोलाही पवारांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, 'मला काल नोटीस आली आहे. या नोटीस मध्ये काही बाबतीत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.'

पुढे शरद पवार म्हणाले की, 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या नोटीशीचे उत्तर मी लवकरच देईल असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Sharad-Pawar-received-notice-from-Income-Tax-Department</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 22 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन : दीपिकाला NCB आज समन्स बजावण्याची शक्यता ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Deepika-likely-to-be-summoned-by-NCB-today</link>
            <description>अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणापासून सुरू </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-22/deepika-padukone-summoned-drug.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणापासून सुरू झालेल्या बॉलिवूडच्या  ड्रग्ज कनेक्शनमध्ये आता प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचं नाव सुद्धा समोर आलं आहे. त्यामुळे आज दीपिकाला कुठल्याही क्षणी समन्स बजावण्याची शक्यता आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Deepika-likely-to-be-summoned-by-NCB-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 22 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रिया चक्रवर्ती ड्रग प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणचंही नाव आलं समोर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Actress-Deepika-Padukones-name-came-up-in-the-drug-case</link>
            <description>सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणापासून सुरू झालेली बॉलिवूडमधील ड्रग कार्टेलची</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-22/deepika-rhea-drug-case.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणापासून सुरू झालेली बॉलिवूडमधील ड्रग कार्टेलची चौकशी आता इंडस्ट्रीत बरीच मोठी नावे गाठताना दिसत आहे. नुकतीच जया साहाच्या मॅनेजर करिश्माशी दीपिका पादुकोण यांचे संभाषण अंमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोच्या चौकशीत समोर आले आहे. जया सुशांतची टॅलेंट मॅनेजर होती, ज्यांची एनसीबीने चौकशी केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Actress-Deepika-Padukones-name-came-up-in-the-drug-case</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 22 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्टेट बॅंकेची मोठी घोषणा : कर्ज फेडण्यासाठी कालावधी वाढवणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Commerce/State-Bank-announces--increase-loan-repayment-period</link>
            <description>मुंबई - देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. दरम्यान, स्टेट बँकेनं मात्र आपल्या किरकोळ कर्जदारांना आणि गृहकर्जदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून मोठी घोषणा केली आहे. बँकेकडून संबंधित कर्जदाराला कर्ज फेडण्यासाठी दोन वर्षांचा अधिक कालावधी देण्यात येईल किंवा कर्जाची पुनर्रचना करून त्याचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढवणार आहे. स्टेट </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Commerce/2020-09-22/not-offering-emergency-loans-through-yono-platform-sbi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. दरम्यान, स्टेट बँकेनं मात्र आपल्या किरकोळ कर्जदारांना आणि गृहकर्जदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून मोठी घोषणा केली आहे. बँकेकडून संबंधित कर्जदाराला कर्ज फेडण्यासाठी दोन वर्षांचा अधिक कालावधी देण्यात येईल किंवा कर्जाची पुनर्रचना करून त्याचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढवणार आहे. स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सी.एस. शेट्टी यांनी यासंदर्भातील घोषणा केली.
करोनाचा फटका बसलेल्या व्यक्तीची नोकरी किंवा त्याचा रोजगार पुन्हा केव्हा सुरू याचा विचार करून त्यावर कर्जाच्या पुनर्रचनेचा कालावधी ठरवण्यात येईल, असं शेट्टी यांनी नमूद केलं. १ मार्च २०२० पूर्वी ज्यांनी कर्ज घेतलं आहे आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे. स्टेट बँक कर्जाच्या पुनर्रचनेत पुढे असली तरी येत्या काळात आयसीआयसीआय आणि एचडीएफसीसारख्या बँकांकडूनही सुविधा मिळण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंतही या बँका अशी योजना आणू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकांना कर्जाची पुनर्रचना समजावण्यासाठी बँकेनं ऑनलाइन पोर्टलही लाँच केलं आहे.
ग्राहकांच्या उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतांची माहिती घेतल्यानंतर त्या व्यक्तीला किती कालावधी देण्यात येईल यावर निर्णय घेतला जाईल. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहकांना ६ महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतचा कालावधी मिळू शकतो. ही सुविधा कोणत्या ग्राहकाला ६ महिन्यांसाठी मिळेल आणि कोणाला २ वर्षांसाठी हे सर्व बाबी पडताळल्यानंतरच समजणार आहे.
जून महिन्यातील आकडेवारीनुसार बँकेकडून आतापर्यंत १० टक्के लोकांनी मोराटोरिअम सुविधेचा लाभ घेतला आहे. बहुतांश ग्राहक कर्जाच्या पुनर्रचनेसाठी अर्ज करणार नाहीत, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Commerce/State-Bank-announces--increase-loan-repayment-period</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 22 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उपसभापतींचे वागणे धक्कादायक – शरद पवार :  एक दिवस अन्नत्याग करणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Deputy-Speaker-behavior-is-shocking--Sharad-Pawar-One-day-he-will-abstain-from-food</link>
            <description>मुंबई – राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर करतांना उपसभापतींचे वागणे हे धक्कादायक होते. उपसभापतींबाबतचा माझा अंदाज चुकला, अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी दिली. कृषी विधेयकासारख्या अत्यंत महत्व विषयावर राज्यसभेत चर्चा होऊ न देता हे विधेयक जबरदस्तीने आवाजी मतदानाने पारित केले. मराठा आरक्षणाप्रकरणी मला मुंबईत काम असल्याने दिल्लीला मी जाऊ शकलो नाही, असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषेदत म्हटले. 
शरद पव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-22/Sharad Pawar PTI-1574773801.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर करतांना उपसभापतींचे वागणे हे धक्कादायक होते. उपसभापतींबाबतचा माझा अंदाज चुकला, अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी दिली. कृषी विधेयकासारख्या अत्यंत महत्व विषयावर राज्यसभेत चर्चा होऊ न देता हे विधेयक जबरदस्तीने आवाजी मतदानाने पारित केले. मराठा आरक्षणाप्रकरणी मला मुंबईत काम असल्याने दिल्लीला मी जाऊ शकलो नाही, असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषेदत म्हटले. 
शरद पवारांनी यावेळी राज्यसभा उपसभापतींवर तसंच कृषी विधेयकं संमत करण्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली. सभागृहात दोन ते तीन दिवस चर्चा होण्याची अपेक्षा असते. पण ही विधेयकं तातडीने मंजूर करावी असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता असं दिसत आहे. सदनाचं काम रेटून पुढे नेण्याचा प्रयत्न असावा असं दिसत होतं, अशी टीका शरद पवार यांनी केली.
हे नियमाविरोधात असल्याचं काही जण सभापतींना सांगत होते. सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतली, नियमाचं पुस्तक वारंवार दाखवूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने ते फाडण्याचा प्रकार घडला. नियमाचा आधार सदस्य घेत असतील तर किमान ते ऐकून घेण्याची अपेक्षा उपसभापतींकडून होती. पण त्याकडे लक्ष न देता मतदान घेण्यात आलं. तेदेखील आवाजी मतदानाने. साहजिक सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती. या सगळ्या प्रश्ंनांकडे गांभीर्याने पाहणे, सदस्यांकडे लक्ष देणं अशी माझी अपेक्षा होती,  असं शरद पवार यांनी सांगितलं.

एक दिवस अन्नत्याग करणार 
कृषी विधेयकांवरील चर्चेदरम्यान गोंधळ घातल्याने निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांनी अन्नत्याग केला. त्यांना समर्थन म्हणून आपणदेखील त्यांच्यात सहभागी होत आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपसभापतींच्या गांधीगिरीविरोधात आपली तीव्र भावना व्यक्त करणार असल्याचं शरद पवारांनी यावेळी म्हटलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Deputy-Speaker-behavior-is-shocking--Sharad-Pawar-One-day-he-will-abstain-from-food</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 22 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चहलच्या फिरकीपुढे फलंदाज गारद : हैद्राबादचा १० धावांनी पराभव  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Hyderabad-lost-by-10-runs</link>
            <description>अबुधाबी – आयपीएलच्या काल झालेल्या आरसीबी विरूद्ध हैद्राबाद सामन्यात युजवेंद्र चहलच्या फिरकीची जादू सर्वांना बघायला मिळाली. चहलच्या फिरकी गोलदांजीपुढे हैद्राबादचे फलंदाज गारद झाले. चहालच्या गोलंदाजीमुळे हैद्राबादचा १० रनांनी पराभव झाला. चहलने १८ धावांच्या मोबदल्यात ३ बळी टिपले. 
आरसीबीने दिलेल्या १६४ धावांचे लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सनराईज हैद्राबादची सुरूवात अडखळत झाली. कर्णधार वॉर्नर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-22/Yuzvendra-Chahal.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अबुधाबी – आयपीएलच्या काल झालेल्या आरसीबी विरूद्ध हैद्राबाद सामन्यात युजवेंद्र चहलच्या फिरकीची जादू सर्वांना बघायला मिळाली. चहलच्या फिरकी गोलदांजीपुढे हैद्राबादचे फलंदाज गारद झाले. चहालच्या गोलंदाजीमुळे हैद्राबादचा १० रनांनी पराभव झाला. चहलने १८ धावांच्या मोबदल्यात ३ बळी टिपले. 
आरसीबीने दिलेल्या १६४ धावांचे लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सनराईज हैद्राबादची सुरूवात अडखळत झाली. कर्णधार वॉर्नर धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर मनिष पांडे आणि जॉनी बेअरस्टो जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मैदानात स्थिरावल्यानंतर फटकेबाजी सुरुवात केली. पांडे-बेअरस्टो जोडी मैदानात चमत्कार घडवणार असं वाटत असतानाच पांडे माघारी परतला. यानंतरही बेअरस्टोने एक बाजू लावून धरत फटकेबाजी सुरु ठेवली. बंगळुरुच्या गोलंदाजांचा समाचार घेत बेअरस्टोने ४३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांनिशी ६१ धावा केल्या. युजवेंद्र चहलने एकाच षटकात बेअरस्टो आणि विजय शंकरला माघारी धाडत हैदराबादला धक्का दिला.
१६ व्या षटकात धोकादायक ठरणाऱ्या जॉनी बायोस्टोला क्लीनबोल्ड करत सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विजय शंकरला फिरकीच्या जाळ्यात अडकवत लगेच माघारी पाठवलं. दोन चेंडूवर दोन बळी घेत हैदराबादला बॅकफूटवर आणलं. दमदार सुरुवातीनंतर हैदराबाद संघाला सामना गमावावा लागला. अखेरच्या चार षटकांत हैदराबाद संघानं ८ विकेट गमावल्या आहेत. १२ व्या षटकांतील अखेरच्या चेंडूवर चहलने मनिष पांडेला बाद केलं होतं. हैदराबादची ही दुसरी विकेट होती. युवा गर्ग आणि बायस्टो चांगली फलंदाजी करत होते. मात्र पुन्हा एकदा चहलने हैदराबादला धक्का दिला. १६ व्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर बायस्टो आणि विजय शंकरला माघारी पाठवलं. चहलच्या चार षटकांत सामन्याचं चित्र पालटलं अन् हरता हरता आरसीबीनं सामना जिंकला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Hyderabad-lost-by-10-runs</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 22 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर कालवश  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/-Veteran-actress-Ashalta-Waggaonkar-passed-away</link>
            <description>सातारा – मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले आहे. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पीटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 
आशालता वाबगावकर </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-22/pjimage-4-1600749795.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सातारा – मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले आहे. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पीटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 
आशालता वाबगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अनेक चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोर्चा मालिकांकडे वळविला होता. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या ‘आई माझी काळूबाई’या मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. मात्र या सेटवर त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर ५ दिवस साताऱ्यातील प्रतिक्षा हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते.
‘गेले ५ दिवस त्या साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमधील कोविड अति दक्षता विभागात व्हेंटिलेटर वर होत्या, परंतु अतिगंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही’अशी माहिती अति दक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/-Veteran-actress-Ashalta-Waggaonkar-passed-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चंद्रपूर जिल्ह्यात 25 सप्टेंबर पासून 7 दिवस जनता कर्फ्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/7day-public-curfew-in-Chandrapur-district-from-September-25</link>
            <description>

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा व शहरात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 8 हजाराच्या जवळपास आलाय. शिवाय मृतांच्याही आकड्याने शंभरी पार केली आहे. 

अश्या स्तिथीत रुग्णांचे होत्साते हाल, खाजगी व शासकिय रुग्णालयांची अवस्था, कोरोना योध्देच कोरोनाग्रस्त होण्याचे वाढते प्रमाण, नागरिकांची ब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-09-21/lockdown-mumbai-pti-1598862772.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा व शहरात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 8 हजाराच्या जवळपास आलाय. शिवाय मृतांच्याही आकड्याने शंभरी पार केली आहे. 

अश्या स्तिथीत रुग्णांचे होत्साते हाल, खाजगी व शासकिय रुग्णालयांची अवस्था, कोरोना योध्देच कोरोनाग्रस्त होण्याचे वाढते प्रमाण, नागरिकांची बाजारात वाढणारी गर्दी, संसर्गातून कोरोनाची वाढलेली संख्या व इतर सर्व बाबींचा विचार केल्यास आता खरे लॉकडाऊन हवे अश्या प्रतिक्रियाही नागरिक व्यक्त करीत आहेत. 

आज 21 सप्टेंबर ला नियोजन इमारतीत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनातील लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना, जिल्हा अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुन्हा एकदा जिल्ह्यात वाढत्या कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी 'जनता कर्फ्यू' लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यावेळी शुक्रवारी 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत वरील बैठकीत संपूर्ण जिल्ह्यात एक आठवडा सार्वजनिक कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले

अनेक दिवसांपासून कोरोनाच्या काळ्या छायेत नसलेला चंद्रपूर जिल्हा आता समस्याग्रस्त होत आहे. नागपूर, पाठोपाठ आता चंद्रपूर जिल्ह्यातही कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पायबंद घालणे गरजेचे अहे. त्यासाठी नियम कठोर करणे आवश्‍यक आहे. म्हणूनच जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात येत आहे ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/7day-public-curfew-in-Chandrapur-district-from-September-25</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  दोन कलर्स सोबत लॉन्च होऊ शकतो आयफोन 12 ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/The-iPhone-12-can-be-launched-with-two-colors</link>
            <description>मुंबई : Apple चा iPhone 12 लॉन्च होण्याची युजर्स वाट पाहत आहेत. अशातच लॉन्च होण्याआधी याचं डिझाइन, किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. तसेच आयफोन 12 च्या कलर्सबाबतही खुलासा झाला आहे. कंपनी iPhone 12 सीरीजला रेड आणि नेव्ही ब्ल्यू कलर ऑप्शनसोबत मार्केटमध्ये लॉन्च करू शकते. iPhone X सीरीजनंतर अॅपलने रेड आयफोन लॉन्च केलेला नाही.


4 व्हेरियंट्समध्ये होणार iPhone 12 लॉन्च


Apple आपला नवा आयफोन चार व्हेरियंट्ससोबत मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये iPhone 12, iPhone 12 Max, iPhone 12 Pro आणि iPhone</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2020-09-21/hyCS4Cer8KVfUS29tdAq7j-1200-80.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : Apple चा iPhone 12 लॉन्च होण्याची युजर्स वाट पाहत आहेत. अशातच लॉन्च होण्याआधी याचं डिझाइन, किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. तसेच आयफोन 12 च्या कलर्सबाबतही खुलासा झाला आहे. कंपनी iPhone 12 सीरीजला रेड आणि नेव्ही ब्ल्यू कलर ऑप्शनसोबत मार्केटमध्ये लॉन्च करू शकते. iPhone X सीरीजनंतर अॅपलने रेड आयफोन लॉन्च केलेला नाही.


4 व्हेरियंट्समध्ये होणार iPhone 12 लॉन्च


Apple आपला नवा आयफोन चार व्हेरियंट्ससोबत मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये iPhone 12, iPhone 12 Max, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max या व्हेरियंट्सचा समावेश आहे. बेस मॉडलमध्ये 5.4 इंचाचा डिस्प्ले असणार आहे. याव्यतिरिक्त 6.1 इंच का iPhone 12 ज्यामध्ये लो-एंड स्पेक्स आणि दुसरा हाय-एंड स्पेक्ससह 6.1 इंच डिस्प्ले असणार आहे. iPhone 12 संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगल्या आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या अॅपल इव्हेंटमध्येही iPhone 12 लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, त्या इव्हेंटमध्ये कंपनीकडून iPhone 12 लॉन्च करण्यात आला नसल्याने आयफोन प्रेमींमध्ये निराशा पसरली होती.


असा असू शकतो iPhone 12 चा लूक


एका रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला आहे की, iPhone 12 ची डिझाइन iPhone 4 शी मिळती जुळती असू शकते. iPhone 4 अॅपलने 2010 मध्ये लॉन्च केला होता. नव्या आयफोनमध्ये कर्व्ड एज ऐवजी फ्लॅट एज असू शकतात. Apple ने iPad Pro मध्येही असचं डिझाइन दिलं होतं. असं सांगण्यात येत आहे की, नव्या iPhone मध्ये स्टेनलेस स्टीलच्या कडाही देण्यात येणार आहेत. परंतु, अद्याप कंपनीकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे iPhone 12 साठी युजर्सना आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते. वेगवेगळ्या रिपोर्ट्समधून अशी माहिती समोर येत आहे की, आयफोन प्रोडक्शनसाठी उशीर झाल्यामुळे अॅपलच्या यावर्षीच्या लॉन्च इव्हेंटला उशीर होऊ शकतो. तसेच आता कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, iPhone 12 लॉन्च होण्यासाठी यावेळी थोडा उशीर होणार आहे.


पहिला 5G iPhone असणार iPhone 12


मार्केटमध्ये अनेक फोन 5G टेक्नॉलॉजीसोबत लॉन्च करण्यात आले आहेत. Apple ची iPhone 12 सीरीज पहिली 5G सीरीज असणार आहे. Apple चे विश्लेषक मिंग-ची कूओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, iPhone 12 च्या चारही व्हेरियंट्स 5G सपोर्टेबल असणार आहेत. परंतु, फक्त हाय एंड प्रो लेव्हल मॉडलमध्येच फास्टेस 5G स्पीड सपोर्ट करणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/The-iPhone-12-can-be-launched-with-two-colors</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आज करिना कपूरचा हॅप्पी बर्थडे :  ४० वर्षाच्या कटू गोड आठवणींना दिला उजाळा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Today-is-Kareena-Kapoor-Happy-Birthday-Bright-memories-of-40-years</link>
            <description>मुंबई - सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूचा आज वाढदिवस आहे. आज करिना ४० मध्ये प्रवेश करतेय. वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-21/75340192.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूचा आज वाढदिवस आहे. आज करिना ४० मध्ये प्रवेश करतेय. वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर हॅशटॅग करिना कपूर म्हणून ट्रेंड झालायं. करिनाने वाढदिवासाच्या पूर्वसंध्येला इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने आपल्या ४० वर्षातील कटू गोड आठवणींना उजाळा दिला आहे. प्रेम करणे, व्यक्त होणे, हसणे, विसरणे, प्रार्थना करणे हे सारे करायचे आहे, असेही तिने म्हटले आहे. तिला साथ देणाऱ्या सर्व शक्तींचे, सामान्य, मोठे, थोर, सानं व्यक्तींचे तिने यावेळी आभार मानले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Today-is-Kareena-Kapoor-Happy-Birthday-Bright-memories-of-40-years</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच : भाजपची याचिका फेटाळली! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Opposition-post-in-Mumbai-Municipal-Corporation-goes-to-Congress-BJP-petition-rejected</link>
            <description>मुंबई :

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच राहणार आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी भाजपने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे काँग्रेसचे रवी राजा हेच विरोधी पक्षनेते राहतील यावर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-21/856639-bmc-istock-080719.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच राहणार आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी भाजपने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे काँग्रेसचे रवी राजा हेच विरोधी पक्षनेते राहतील यावर शिक्कामोर्तब झाला आहे. 

विरोधी पक्षनेते पदावर दावा करत भाजपने उच्च न्यायालयात धाव घेतली. आज भाजपचा दावा फेटाळत मुंबई महापालिकेचे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडेच राहणार यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे. महापालिकेच्या नियमाप्रमाणे काँग्रेसला देण्यात आलेले विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडेच राहणार की भाजपाकडे जाणार याबाबतचा निकाल न्यायालय देणार असल्याने राजकीय पक्षांच्या नजरा उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागल्या होत्या. त्यावर आता फुलस्टॉप लागला आहे.

मुंबई महापालिकेत मागील 25 वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने राज्यात सत्ता समीकरणे बदलल्यावर महापालिकेत विरोधाची भूमिका घेतली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Opposition-post-in-Mumbai-Municipal-Corporation-goes-to-Congress-BJP-petition-rejected</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिहारसाठी मोदी सरकारचे १४ हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर : कृषी विधेयकाचे नितीन कुमारकडून कौतुक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bihar-Modi-govt-announces-Rs-14000-crore-special-package-Nitin-Kumar-praises-Agriculture-Bill</link>
            <description>नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी आज १४ हजार कोटींचे विशेष पॅकेज घोषित करत विविध विकास कामांचा शुभारंभ केला. बिहारमध्ये ९ महामार्ग आणि बिहारमधील सुमारे ४६ हजार गावांना ऑप्टिक फायबर इंटरनेट सुविधा पुरविण्याच्या कार्याचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने केला. 
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. बिहारमधील ४६ हजार गावांना फायबर ऑप्टिक इंटरनेटची सुविधा देण्यात येणार असून याअंतर्गत ग्रामिण क्षेत्रात तंत्रज्ञा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-21/Modi-Nitish.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी आज १४ हजार कोटींचे विशेष पॅकेज घोषित करत विविध विकास कामांचा शुभारंभ केला. बिहारमध्ये ९ महामार्ग आणि बिहारमधील सुमारे ४६ हजार गावांना ऑप्टिक फायबर इंटरनेट सुविधा पुरविण्याच्या कार्याचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने केला. 
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. बिहारमधील ४६ हजार गावांना फायबर ऑप्टिक इंटरनेटची सुविधा देण्यात येणार असून याअंतर्गत ग्रामिण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास करणे हे आमचे उद्देश आहे. येत्या ६ वर्षात ३ लाखापेक्षा जास्त कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामिण भागात सुपरफास्ट इंटरनेट पोहचविणे हे आमचे लक्ष आहे. ग्रामिण भागात अत्याधुनिक इंटरनेट सेवा पुरविणारा भारत हा पहिला देश असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे बिहारमधील ग्रामिण भागात आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला गती मिळणार आहे या साऱ्या गोष्टी २१ व्या शतकासाठी आवश्यक असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी काल राज्यसभेत पारित झालेल्या कृषी विधेयकाचे अभिनंदन केले. पारित झालेल्या विधेयकामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. या विधेयकामुळे बाझारव्यवस्थेवर कोणाताही परिणाम होणार नसल्याचे मोदींनी यावेळी स्पष्ट केले. बाजार व्यवस्था पूर्वीसारखीच सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आपल्या मालाला योग्य तो हमी भाव मिळणार असून त्यांना त्याबाबतीचे स्वातंत्र्य मिळणार आहे. बाजार उत्पन्न समितीच्या त्रासातून त्यांची मुक्तता झाली आहे. 
खासदरांनी केलेलं कृत्य लज्जास्पद : कृषी विधेयकामुळे बिहारच्या शेतकऱ्याला फायदा 
शेतकऱ्यांशी व कृषी वाणीज्य उद्योग क्षेत्रांशी निगडित असलेले विधेयक राज्यसभेत सादर होताना खासदारांनी केलेले कृत्य लज्जास्पद होते. कृषी विधेयकाचा बिहारच्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे, असे प्रतिपादन बिहारचे नितीश कुमार यांनी केले. बक्सारला गाजीपूरच्या महामार्गासोबत जोडावे जेणेकरून बिहारहा दिल्ली आणि पूर्वांचलला असलेल्या महामार्गासोबत जोडल्या जाईल, अशी सूचना देखील नितीशकुमार यांनी पंतप्रधान मोदींकडे केली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bihar-Modi-govt-announces-Rs-14000-crore-special-package-Nitin-Kumar-praises-Agriculture-Bill</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहणार : मराठा आंदोलक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/The-agitation-will-continue-till-reservation-is-obtained</link>
            <description>

सोलापूर: 

मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरात आज सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली आहे. माढ्यात रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सोलापुरात एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सोलापुरात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-21/2018_8img01_Aug_2018_PTI8_1_2018_000143B-e1533304760686.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

सोलापूर: 

मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरात आज सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली आहे. माढ्यात रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सोलापुरात एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सोलापुरात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.

तर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर देखील आंदोलनं सुरू आहेत. ग्रामीण भागात माढामध्ये उग्र स्वरूपाच्या निदर्शने करून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तर शहरात सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, प्रणिती शिंदे यांच्याघरासमोर आंदोलनसाठी कार्यकर्ते एकत्रित जमले. शहरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे. तर सोलापुरात काही ठिकाणी मराठा कार्यकर्ते पोलीसांनी ताब्यात घेतले.

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठा संघटनांचं आंदोलन सुरुच आहे. एक मराठा, लाख मराठाची घोषणा देत, मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मुंबईत एकाच वेळी वेगवेगळ्या 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन रविवारी झाले. यानंतर सोमवारी राज्यात नांदेड, मुंबई, पंढरपूर यांसह अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. तर मराठा आरक्षण प्रकरणी बाळासाहेब सराटे यांचे शरद पवारांना पत्र पाठवले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/The-agitation-will-continue-till-reservation-is-obtained</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयपीएल 2020 : रोमांचक सामन्यात दिल्लीचा पंजाबवर विजय  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/IPL-2020--Delhi-beat-Punjab-in-an-exciting-match</link>
            <description>अबु धाबी – शेवटच्या क्षणापर्यंत अंगावर रोमांच आणणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर सुपर ओव्हरमध्ये मात केली. दोन्ही संघानी १५७ धावा काढल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये खेळला गेला. मार्क्स स्टॉयनिस आणि रबाडा हे दोघे दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मयंक अग्रवालने ५९ चेंडूत ८९ धावा काढल्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-21/jpg.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अबु धाबी – शेवटच्या क्षणापर्यंत अंगावर रोमांच आणणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर सुपर ओव्हरमध्ये मात केली. दोन्ही संघानी १५७ धावा काढल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये खेळला गेला. मार्क्स स्टॉयनिस आणि रबाडा हे दोघे दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मयंक अग्रवालने ५९ चेंडूत ८९ धावा काढल्या. परंतु त्यांची ही एकाकी झुंज व्यर्थ ठरली. 
सुपर ओव्हरमध्ये मयंक अगरवालाला न उतरवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्याआधी पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीचा डाव मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यासमोर सुरुवातीला गडगडला. सामन्याच्या सुरुवातीलाच तीन धक्के बसल्याननंतर कर्णधार श्रेयस अय्यरने 39 धावा आणि ऋषभ पंतने 31 धावा करत दिल्लीचा डाव सावरला. त्यानंतर दिल्लीकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मार्क्स स्टॉयनिसने धडाकेबाज खेळी करत सीजनमधलं जलद अर्धशतक साजरं केलं. त्याने अवघ्या 21 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. स्टॉयनिसच्या याच खेळीच्या जोरावर दिल्लीने पंजाबसमोर 158 धावांचं आव्हान ठेवलं. पंजाबकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर शेल्डन कोट्रेलने 2 आणि रवी बिश्नोईने एक विकेट घेतली. आज आयपीएलच्या सिझनमधला तिसरा सामना सनराईजर्स हैद्राबाद विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघांमध्ये रंगणार आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/IPL-2020--Delhi-beat-Punjab-in-an-exciting-match</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  ताजमहाल पुन्हा सुरू : एका दिवशी फक्त ५ हजार पर्यंटक, मास्क आवश्यक  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Taj-Mahal-reopened-Only-5000-tourists-a-day-masks-required</link>
            <description>सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद राहिल्यानंतर अखेर आग्रा येथील जगप्रसिद्ध वास्तु ताज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-21/Taj-Mahal-Agra-India.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद राहिल्यानंतर अखेर आग्रा येथील जगप्रसिद्ध वास्तु ताजमहाल पुन्हा सुरू करण्यात आला आहे. कोरोना वायरसच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार आहे. कोरोना वायरसमुळे भारतात लॉकडाऊन लावण्यात आले. १७ मार्चपासून ताजमहाल देखील बंद करण्यात आला होता. आज ताजमहाल पाठोपाठ आग्रा येथील लाल किल्लाही उघडण्यात आला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Taj-Mahal-reopened-Only-5000-tourists-a-day-masks-required</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली : 10 जणांचा मृत्यू  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Three-floor-building-collapses-in-Bhiwandi-10-killed</link>
            <description>मुंबई :

ठाणे जिल्ह्यातील भिंवडीमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. सोमवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या भयंकर घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. 

इमारत दुर्घटनेनंतर तातडीनं ठाणे महानगरपालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मदत कार्य वेगानं सुरू करण्यात आलं. 

ही इमारत ४३ वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारती</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-21/WhatsApp Image 2020-09-20 at 10.52.16 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

ठाणे जिल्ह्यातील भिंवडीमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. सोमवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या भयंकर घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. 

इमारत दुर्घटनेनंतर तातडीनं ठाणे महानगरपालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मदत कार्य वेगानं सुरू करण्यात आलं. 

ही इमारत ४३ वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारतीतील ४० फ्लॅट्समध्ये १५० रहिवाशी वास्तव्यास होते. ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती, असं भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांनी संबंधीत ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. . आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिल्या. दुर्घटनेमध्ये मृत्यू  झालेल्यांच्या  कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली जाईल असे त्यांनी जाहीर केले.

आतापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:
१) हेदर सलमानी( पु/२०वर्ष)
२) रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
३) मोहम्मद अली(पु/६० वर्ष)
४) शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)
५) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)
६) कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)
७) रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)
८) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)
९) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)
१०) जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)
११) उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)


मृत व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:
१) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
२)फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
३)आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
४)बब्बू(पु/२७वर्ष)
५) फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)
६) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)
७) उजेब जुबेर (पु/६ वर्ष)
८) असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)
९) अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)
१०) सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष) ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Three-floor-building-collapses-in-Bhiwandi-10-killed</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खासदारांचे कृत्य निंदनीय : सातव, सजंय सिंग यांच्यासह ८ खासदार निलंबित  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Actions-of-MP-are-reprehensible-Satav-Sajanya-Singh-and-8-MP-suspended</link>
            <description>
नवी दिल्ली - केंद्र सरकारद्वारे काल राज्यसभेत दोन अत्यंत महत्वाचे कृषी विधेयक पारित करण्यात आले. यावेळी खासदार संजय सिंग, राजू सातव यांच्यासह ८ खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांना एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी ही कारवाई केली आहे.
संसदेचे पा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-21/RajyaSabhaFarmBills.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
नवी दिल्ली - केंद्र सरकारद्वारे काल राज्यसभेत दोन अत्यंत महत्वाचे कृषी विधेयक पारित करण्यात आले. यावेळी खासदार संजय सिंग, राजू सातव यांच्यासह ८ खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांना एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी ही कारवाई केली आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज सकाळच्या सत्रात काल राज्यसभेमध्ये खासदरांनी घातलेल्या गोंधळाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कृषी, व्यापार क्षेत्राशी संबंधित असलेले दोन अत्यंत महत्वाचे विधेयक काल केंद्रीय नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत मांडले. यावर चर्चा सुरू असताना खासदारांनी गोंधळ सुरू केला. काही खासदार खूर्च्यांवर चढून घोषणाबाजी करत होते. काही खासदारांनी उपसभापतींजवळ जाऊन संसदेच्या नियमावलींचे पुस्तक फाडले, त्यांचा माईक तोडला. हा गोंधळ घालणाऱ्यांमध्ये राजू सातव, संजय सिंग, डेरेक ओ ब्रायन, रिपुन बोरा, नजीर हुसेन, केके रागेश, ड़ोला सेन, ए करिम यांचा समावेश आहेत. 
काल झालेल्या घटनेच्या प्रकाराबद्दल बोलताना सभापती व्यंकैय्या नायडू म्हणाले, कालचा दिवस खूपच निंदनीय होता. राज्यसभेच्या इतिहासात काळा दिवस होता. राज्यसभेच्या उपसभापतींशी खासदारांनी केलेले कृत्य निंदनीय होते. त्यांच्यासमोर नियमावलीचे पुस्तक फाडणे, माईक तोडणे हा प्रकार गैर होता. हे खूपच दुर्देवी होते. खासदरांनी आपले आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचेही सभपतींनी सांगितले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Actions-of-MP-are-reprehensible-Satav-Sajanya-Singh-and-8-MP-suspended</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मनसेचं सविनय कायदेभंग आंदोलन : सरचिटणीस संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MNS-civil-disobedience-movement-Sandeep-Deshpande-local-journey-to-General-Secretary</link>
            <description>मुंबई – सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरू करा, अन्यथा आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन करू असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. आज संदीप देशपांडे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत लोकल प्रवास केला. तर मनसे नते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ठ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-21/Local-travel-by-Sandeep-Deshpande-Civil-disobedience-of-MNS.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरू करा, अन्यथा आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन करू असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. आज संदीप देशपांडे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत लोकल प्रवास केला. तर मनसे नते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ठाणे स्टेशनवर अटक केली. ठाणे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त पाह्यला मिळाला. 
सविनय कायदेभंगचा इशारा दिल्यानंतर रेल्वे पोलीसांनी संदीप देशपांडे यांनी रेल्वेने प्रवास कराल तर कायदेशीर कारवाई करू, अशी नोटीसही पाठविण्यात आली. परंतु, त्यानंतरही संदीप देशपांडे यांनी लोकलने प्रवास केला. लोकल ही सर्वसामान्यांसाठी सुरू करावी, कल्याण- डोंबिवली येथून चाकरमानी हे तीन चार तास प्रवास करून ऑफिसला जातात, याचा त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना होणारा त्रास सरकारच्या लक्षात येत नाही, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कायदेभंग करून विनापरवानगी विनातिकीट लोकलने प्रवास करू असा इशारा देण्यात आला होता. 
मनसेने पुकारलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाला प्रवासी महासंघाने पाठिंबा दिला आहे. कर्जत कसारा वरून जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होतोयं, लवकरात लवकर लोकल सुरू करण्यात यावी, अशी मागणी करत प्रवासी संघटनांनी मनसेच्या या कायदेभंगाला पाठिंबा दिला आहे.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MNS-civil-disobedience-movement-Sandeep-Deshpande-local-journey-to-General-Secretary</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चीनसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून राजीव शर्मा यांना अटक  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Rajiv-Sharma-arrested-for-spying-for-China</link>
            <description>नवी दिल्ली - चीनसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून पत्रकार राजीव शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिसांच्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-19/1600508712_pic.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - चीनसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून पत्रकार राजीव शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिसांच्या विशेष पथकाने केली आहे. पत्रकार राजीव शर्मा यांच्यासह एक चीनी महिला आणि एक नेपाळी पुरूष यांनाही अटक करण्यात आली आहे. 
राजीव शर्मा यांना त्यांच्या निवासस्थानावरून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चीनशी निगडीत कागदपत्रे त्याचप्रमाणे संरक्षण विभागाशी निगडित असलेले कागदपत्र जप्त करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Rajiv-Sharma-arrested-for-spying-for-China</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरीत करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध होणार कडक कारवाई ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Strict-action-will-be-taken-against-shopkeepers-distributing-substandard-foodgrains</link>
            <description> मुंबई व ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरीत करण्याबाबत व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-19/chgagan-bhujbal-orders.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ मुंबई व ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरीत करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत.  असे असताना सुद्धा काही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी काही स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असल्याची दखल अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ  यांनी घेऊन यासंदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Strict-action-will-be-taken-against-shopkeepers-distributing-substandard-foodgrains</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यापीठांनी ‘बांबू मिशन’ यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी राज्यपालांच्या सूचना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Governors-suggestions-for-universities-to-take-initiative-to-make-Bamboo-Mission-a-success</link>
            <description>बांबू केवळ गवत किंवा वृक्ष नसून गरीब, शेतकरी व आदिवासी जनतेला स्वयं रोजगार देणारे महत्वपूर्ण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-19/governer-suggestions-universities.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बांबू केवळ गवत किंवा वृक्ष नसून गरीब, शेतकरी व आदिवासी जनतेला स्वयं रोजगार देणारे महत्वपूर्ण साधन आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तसेच ग्रामीण भारताच्या आर्थिक उत्थानासाठी बांबू हा महत्वाचा घटक असल्याचे सांगून राज्यातील विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बांबू मिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Governors-suggestions-for-universities-to-take-initiative-to-make-Bamboo-Mission-a-success</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जम्मु काश्मिरसाठी १३५० कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/An-economic-package-of-Rs-1350-crore-has-been-announced-for-Jammu-and-Kashmir</link>
            <description> जम्मू - आर्थिक संकटाला सामोरं जात असलेल्या जम्मू-काश्मीरमधील उद्योगांसाठी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी तब्बल १ हजार ३५० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा शनिवारी केली. यावेळी उपराज्यपाल सिन्हा म्हणाले की, आर्थिक संकटास सामोरं जात असलेल्या उद्योगांसाठी १ हजार ३५० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताना मला आनंद होता आहे. ही पॅकेज आत्मन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-19/Manoj-Sinha-3.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ जम्मू - आर्थिक संकटाला सामोरं जात असलेल्या जम्मू-काश्मीरमधील उद्योगांसाठी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी तब्बल १ हजार ३५० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा शनिवारी केली. यावेळी उपराज्यपाल सिन्हा म्हणाले की, आर्थिक संकटास सामोरं जात असलेल्या उद्योगांसाठी १ हजार ३५० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताना मला आनंद होता आहे. ही पॅकेज आत्मनिर्भर भारत आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या उपायांव्यतिरक्त असेल.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, आम्ही चालू आर्थिक वर्षात कोणत्याही अटीशिवाय व्यावसायिक वर्गाशी निगडीत प्रत्येक कर्जदारास पाच टक्के व्याजात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा सहा महिन्यांसाठी असेल, यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळेल व राज्यात रोजगार निर्माण होण्यात मदत मिळेल.


याशिवाय वर्षभरासाठी वीज आणि पाणी पट्टीमध्ये ५० टक्के सूट दिली जाणार आहे. याचबरोबर सर्व उधार घेणाऱ्या प्रकरणांमध्ये मार्च २०२१ पर्यंत स्टॅम्प ड्यूटीतही सूट देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर बँकेद्वारे पर्यटन क्षेत्रातील लोकांना आर्थिक मदतीसाठी आरोग्य-पर्यटन योजनेची निर्मिती केली जाणार असल्याचेही सिन्हा म्हणाले.
क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत हस्तकला उद्योगात काम करणाऱ्या लोकांसाठी आर्थिक मदतीची मर्यादा एक लाखावरून दोन लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना सात टक्के व्याजात सवलत देखील दिली जाणार आहे. तसेच, १ ऑक्टोबरपासून जम्मू व काश्मीर बँक तरूण आणि महिला उद्योजकांसाठी विशेष डेस्क देखील सुरू करणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/An-economic-package-of-Rs-1350-crore-has-been-announced-for-Jammu-and-Kashmir</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मंत्रालयात 100 टक्के उपस्थितीबाबत फेरविचार करण्याची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-Demand-for-reconsideration-of-100-per-cent-attendance-in-the-Ministry</link>
            <description>
मुंबई : 

आतापर्यंत तब्बल पंधरा मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे जीव गमावल्याची धक्कादायक माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाने दिली आहे. यामुळे 100 टक्के उपस्थितीबाबत फेरविचार करण्याची मागणी महासंघाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अनलॉकमुळे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती 100 टक्के करण्यात आली. वर्ग 'अ' आणि 'ब' मध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसच्या वरचा सर्व स्टाफ येतो तर क्लेरीकल आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-19/mantralaya_5502574_835x547-m.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
मुंबई : 

आतापर्यंत तब्बल पंधरा मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे जीव गमावल्याची धक्कादायक माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाने दिली आहे. यामुळे 100 टक्के उपस्थितीबाबत फेरविचार करण्याची मागणी महासंघाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अनलॉकमुळे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती 100 टक्के करण्यात आली. वर्ग 'अ' आणि 'ब' मध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसच्या वरचा सर्व स्टाफ येतो तर क्लेरीकल आणि शिपाई स्टाफ वर्ग 'क' आणि 'ड' या सवर्गांत येतात. त्यामुळे सध्या 6 ते 7 हजार कार्यालयीन स्टाफ मंत्रालयाच्या दोन इमारतीत किमान 8 ते 10 तासासाठी उपस्थित असल्याने संसर्ग झपाट्याने वाढत आहे जी चिंतेची बाब आहे. आतापर्यंत बहुतांश सचिव आणि निम्मं मंत्रिमंडळ कोरोनाचा विळख्यात आहे. त्यामुळे राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयात कोरोनाचा शिरकाव आटोक्यात आणणं अत्यंत गरजेचं आहे.

कोरोनाचा अटकाव करण्यासाठी सज्ज असलेल्या राज्यात कोरोनाने 11 लाखांचा आकडा पार केला आहे. हा आकडा आटोक्यात आणण्यासाठी राज्याची प्रशासकीय यंत्रणा पूर्ण ताकदीनं काम करत आहे. मात्र आता त्याच यंत्रणेच्या केंद्रस्थानी मंत्रालयात कोरोनाने घाला घातला आहे. कोरोनाच्या या वाढत्या विळख्यात मंत्रालयातील सध्या दोन मंत्र्यांची कार्यालयं सील झाली आहेत तर तब्बल 15 अधिकरी - कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सरकारची उदासीनता जबाबदार असल्याचं राजपत्रित अधिकारी महासंघाचं म्हणणं आहे.
 कोरोनाच्या दुसरा टप्पा नियंत्रणात ठेवणं सरकारसमोरचं मोठं आव्हान आहे. अशात युद्धाचं वॉर रूमच जर कोरोनाचं लक्ष झालं तर संपूर्ण व्यवस्था कोलमडायला वेळ लागणार नाही. तेव्हा 'वर्क फ्रॉम होम' आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता त्यांच्याच नाकाखाली काम करत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेची काय अवस्था आहे याकडेही जरा लक्ष द्यावं अशी अपेक्षा अधिकारी महासंघाकडून व्यक्त करण्यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-Demand-for-reconsideration-of-100-per-cent-attendance-in-the-Ministry</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई : लोकलच्या अतिरिक्त १५० फेऱ्या, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना दिलासा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Additional-150-rounds-of-local-relief-to-those-working-in-essential-services</link>
            <description>मुंबई – मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी सध्या लोकलची सेवा सुरू आहे. अशातच पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 
सध्यास्थितीत पश्चिम रेल्वेवर लोकलच्या ३५० फ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-19/shutterstock-715863751-1-1598509638.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी सध्या लोकलची सेवा सुरू आहे. अशातच पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 
सध्यास्थितीत पश्चिम रेल्वेवर लोकलच्या ३५० फेऱ्या आहेत. आता अतिरिक्त १५० फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आता पश्चिम रेल्वे मार्गावर ५०० लोकल फेऱ्या धावणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २१ सप्टेंबरपासून होणार आहे. 
सध्यस्थितीत लोकलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त सुरू करण्यात येणाऱ्या १५० लोकलपैकी ३० लोकल सकाळी गर्दीच्यावेळी तर २९ लोकल या संध्याकाळी गर्दीच्या वेळी धावणार आहे. लोकलमध्ये गर्दी न होता प्रवास सुकर व्हावा, या दृष्टीकोनातून प्रशासनाने निर्णय घेतला आहे. 
मात्र, प्रवास करतांना कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याचेही प्रशासनाद्वारे सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही लोकलमध्ये प्रवेश देण्यात येणार नाहीये, असेही सांगण्यात आले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Additional-150-rounds-of-local-relief-to-those-working-in-essential-services</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक : मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Three-Lashkar-e-Toiba-terrorists-arrested--Large-arms-cache-seized</link>
            <description>जम्मू - जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातून पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पकडण्यात, जवानांच्या संयुक्त पथकास यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून रोख रक्कमेसह मोठ्याप्रमाणावर दारूगोळा व शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या अभियानादरम्यान या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. जम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-19/let_20140601.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जम्मू - जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातून पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पकडण्यात, जवानांच्या संयुक्त पथकास यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून रोख रक्कमेसह मोठ्याप्रमाणावर दारूगोळा व शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या अभियानादरम्यान या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे आयजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, या दहशतवाद्यांकडून दोन एके-56 रायफल, दोन पिस्तुलं, चार ग्रेनेड व एक लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी हे दक्षिण काश्मीर येथील असून ते १९ ते २५ या वयोगटातील आहेत.


दुसरीकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) देखील आज सकाळी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छापे टाकत मोठी कारवाई केली. एनआयएनं पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथील अनेक ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान दहशतवादी संघटना अल कायदाशी निगडीत असलेल्या ९ दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे. एनआयएनं पश्चिम बंगालमधून सहा, तर केरळमधून तीन जणांना अटक केली आहे.

या दहशतवाद्यांकडून डिजिटल उपकरणं, काही कागदपत्रं, जिहादी साहित्य, हत्यारं, देशी हत्यारं आणि स्फोटकं तयार करण्याची कागदपत्र आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनआयएला पश्चिम बंगाल आणि केरळसहित देशातील काही ठिकाणी अल कायदा संघटनेच्या आंतरराज्यीय मॉड्यूलबाबत माहिती मिळाली होती. ही संघटना भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहितीही मिळाली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Three-Lashkar-e-Toiba-terrorists-arrested--Large-arms-cache-seized</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशाचं संरक्षण करताना साताऱ्याचा जवान शहीद  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Martyr-of-Satara-while-defending-the-country</link>
            <description>सातारा : देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र, महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आलं आहे. त्यांचे </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-19/savhin-jadhav.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सातारा : देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र, महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आलं आहे. त्यांचे पार्थिव आज त्यांच्या गावाकडे आणलं गेलं. दुसाळे गावातील सचिन संभाजी जाधव यांना भारत-चीन सीमेवरील लेह लडाख भागात वीरमरण आले. बुधवारी भारत चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले.
शहीद सचिन जाधव यांच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. शहीद सचिन जाधव यांचे पार्थिव रात्री उशिरा दिल्लीतून पुण्याला पोहोचले तिथून सचिन यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दुसाळेला पोहोचले. या ठिकाणी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Martyr-of-Satara-while-defending-the-country</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आजपासून आयपीएलचा महासंग्राम : चेन्नई विरूद्ध मुंबई पहिला सामना  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/IPL-battle-from-today--Chennai-v-Mumbai-first-match</link>
            <description>अबु धाबी:  कोरोनाच्या महासंकटात आयपीएल होईल की नाही याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. शेवटी आज (१९ सप्टेंबर) पासून आयपीएलचा महासंग्राम सुरू होणार आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स आमने समाने बघायला मिळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. भारतात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने यंदा ही स्पर्धा युएईमध्ये खेळविण्यात येते आहे. 
सर्व संघ सोशल डिस्टसिंग आणि आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन करत आहेत अशात पुढील ५३ दिवस जैव सुरक्षित वातावरणात धोनीची चेन्नई, कोहलीची बेंगळुरू रोहितीच मुंबई, केएल राहुलची पंजाब आणि श्रेयस अय्यरची दिल्लीसह आठ संघ आयपीएलचे सामने खेळतील.
कागदावरील </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-19/397822-641922-csk-vs-mi1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अबु धाबी:  कोरोनाच्या महासंकटात आयपीएल होईल की नाही याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. शेवटी आज (१९ सप्टेंबर) पासून आयपीएलचा महासंग्राम सुरू होणार आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स आमने समाने बघायला मिळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. भारतात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने यंदा ही स्पर्धा युएईमध्ये खेळविण्यात येते आहे. 
सर्व संघ सोशल डिस्टसिंग आणि आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन करत आहेत अशात पुढील ५३ दिवस जैव सुरक्षित वातावरणात धोनीची चेन्नई, कोहलीची बेंगळुरू रोहितीच मुंबई, केएल राहुलची पंजाब आणि श्रेयस अय्यरची दिल्लीसह आठ संघ आयपीएलचे सामने खेळतील.
कागदावरील रिपोर्टपाहता मुंबईचा संघ सर्वात मजूबत दिसत आहे. रोहित सोबत हार्दिक, क्रुणाल पांड्या, पोलार्ड आणि डेथ ओव्हरचा बादशाह जसप्रीत बुमराह त्याच्याकडे आहे.

याउलट चेन्नईचा संघ हा भलेही म्हाताऱ्यांची फैज वाटत असला तरी त्यांनी मिळवलेले यश नजआड करता येणार नाही. शेन वॉट्सन, ड्वेन ब्रावो, फाफ डु प्लेसिस आणि जडेजा सारखे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. सोबत कॅप्टन कुल धोनीची साथ आहेच. पण या वर्षी चेन्नईकडून सुरेश रैना, हरभजन सिंग हे दोन खेळाडू नाहीत. तर पहिल्या सामन्यासाठी रैनाच्या ऐवजी ऋतुराज गायकवाड देखील करोना पॉझिटिव्ह असल्यामुळे उपलब्ध नसेल.



चेन्नईचा संघ आयपीएलमधील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. या संघातील खेळाडूंनी एकूम ३ हजार ८४० टी-२० सामने खेळेल आहेत. पण यातील अनेक खेळाडूंनी केल्या काही महिन्यांपासून क्रिकेट खेळले नाही. खुद्द धोनी एका वर्षानंतर मैदानात उतरतोय. संघातील सात खेळाडूंनी २०२० मध्ये एकही सामना खेळला नाही. याआधी २०१४मध्ये युएईत IPLचे काही सामने झाले होते. तेव्हा चेन्नईने ५ पैकी ४ सामने जिंकले होते. तर मुंबईला पाच पैकी एकही सामना जिंकता आला नव्हता.

मुंबईचा संघ विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरेल तर चेन्नईचा संघ मुंबईच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई संघाने नेहमी प्लेऑफमध्ये प्रवेश केला. ते या स्पर्धेचे पाच वेळा उपविजेते ठरले आहेत. २०१६ आणि १७ या दोन वर्षांसाठी त्यांच्यावर बंदी घातली होती. त्यानंतर २०१८ साली शानदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले.
दोन्ही संघात आतापर्यंत २८ सामने झाले आहेत. त्यापैकी चेन्नई संघाने ११ तर मुंबई संघाने १७ सामने जिंकले आहेत. त्यामुळे चेन्नईवर दबाव अधिक असेल.

असा असेल संभाव्य संघ-

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक(विकेटकिपर), इशान किशन, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, नाथन कुल्टर नाइल राहुल चाहर, जसप्रित बुमराह आणि ट्रेंट बोल्ट

चेन्नई सुपर किंग्ज- महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), शेन वॉट्सन, अंबाती रायडू, फाफ डुप्लिसिस, केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, पीयुष चावला, दीपक चाहर आणि इमरान ताहिर. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/IPL-battle-from-today--Chennai-v-Mumbai-first-match</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ट्रेंड झालेल्या हॅशटॅगवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची नाराजी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/MLA-Rohit-Pawars-displeasure-over-the-trending-hashtag</link>
            <description>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरूवारी ७० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दरम्यान सोशल मिडियावर ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-19/rohit_pawar_displeasure.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरूवारी ७० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दरम्यान सोशल मिडियावर ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होता. तर अनेक मिम्सही यावर पाहायला मिळाले. परंतु लोकांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवशी त्यांच्या विरोधात हॅशटॅग चालवणे हे आपल्या भारतीय संस्कृतीला शोभत नाही. हा पंतप्रधानपदाचा अवमान असल्याचे ते म्हणाले. परंतु यावर नाराजी दर्शवतानाच रोहित पवारांनी बेरोजगारी,नोटबंदी, जीएसटी यांसारखे गंभीर मुद्देही अधोरेखित केले. सोशल मिडियावर त्यांनी यासंदर्भात सविस्तर पोस्ट लिहत आपले मत व्यक्त केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/MLA-Rohit-Pawars-displeasure-over-the-trending-hashtag</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ …अन्यथा राजकारणाला रामराम ठोकणार : खा. उदयनराजे भोसलेंचा इशारा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Otherwise-I-will-quits-the-politics-MP-Udayanraje-Bhosale-warns</link>
            <description> मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा लागला तर वाटेल त्या परिस्थितीत देणारच,अशी भ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-19/udayanraje-bhosale-warns.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा लागला तर वाटेल त्या परिस्थितीत देणारच,अशी भूमिका भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे.मराठा आरक्षण सरकारने केले तर ठीक आहे, अन्यथा राजकारणाला रामराम करेन आणि राजीनामा देईन, असे मोठे विधान भाजपचे खासदार उदयनराजे  भोसले यांनी केले आहे. कोणाला न्याय देता येत नसले,तर पदावर राहून काय करायचे,असेही ते यावेळी म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Otherwise-I-will-quits-the-politics-MP-Udayanraje-Bhosale-warns</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश : अलकायद्याच्या ९ दहशतवाद्यांना अटक  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Big-success-for-National-Investigation-Agency-9-Al-Qaeda-terrorists-arrested</link>
            <description>नवी दिल्ली :राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठं यश मिळालं आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या अल-कायदाच्या मॉड्यूलला धक्का देण्यात यश आलं आहे. देशातील विविध राज्यात अल-कायदाचं जाळं असल्याची माहिती मिळताच अशा भागात धाड टाकण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-19/al-qaeda-special-arrangement-889698-1600488450.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली :राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठं यश मिळालं आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या अल-कायदाच्या मॉड्यूलला धक्का देण्यात यश आलं आहे. देशातील विविध राज्यात अल-कायदाचं जाळं असल्याची माहिती मिळताच अशा भागात धाड टाकण्यात आली आहे. यानंतर अल-कायदाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांविरोधात आणखीन एक मोठी कारवाई करण्यात पोलिसांना यश आलं आहे. शनिवारी पहाटे केरळमधील एर्नाकुलम आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथे अनेक ठिकाणी छापेमारी कऱण्यात आली. या छापेमारीदरम्यान पाकिस्तान पुरस्कृत असलेल्या अल-कायद्यासाठी काम करणाऱ्या नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

मुर्शिदाबाद, एर्नाकुलम येथे एनआयएने टाकलेल्या छाप्यात नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे जगातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना असलेल्या अल-कायदाची भारतातील पाळेमुळे खणून काढली आहे. अलकायदा मॉड्यूलला तोडण्यात आलं असून अलकायद्याच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हे राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळालेलं मोठं यश आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Big-success-for-National-Investigation-Agency-9-Al-Qaeda-terrorists-arrested</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-ground-breaking-ceremony-of-the-statue-of-Dr-Babasaheb-Ambedkar-was-canceled</link>
            <description>मुंबई - इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे आज सकाळपासून राजकीय वाद रंगला होता. महाविकासआघाडी सरकारमध्ये अहंकार निर्माण झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. तर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनीही सरकारने कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-18/indu-mill-babasaheb-statue-696x447.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे आज सकाळपासून राजकीय वाद रंगला होता. महाविकासआघाडी सरकारमध्ये अहंकार निर्माण झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. तर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनीही सरकारने कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अखेर आजचा हा पायाभरणी सोहळा रद्द करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. आज दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता. 

आता या सगळ्या गोंधळासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात आहे. या कार्यक्रमाला केवळ १६ जणच निमंत्रित होते कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरही केवळ महाविकासआघाडीतील नेत्यांची नावे नमूद करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही काल संध्याकाळपर्यंत या कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती. अजित पवार पुण्यात असताना त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. ज्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येते त्या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची काल संध्याकाळपर्यंत कल्पना नव्हती.

स्मारकाचा आराखडा बदलण्यापासून ते पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय मुंडे यांच्या खात्याने घेतला होता. शरद पवारांनी स्मारकाच्या बदललेल्या आराखड्याची इंदू मिल इथे जाऊन पाहणी केली होती. मात्र, शरद पवारांनीही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते.या स्मारकासाठी आंदोलन करणारे आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नव्हते, आनंदराज यांना आज सकाळी निमंत्रण देण्यात आले. या कार्यक्रमाचे निमंत्रण एमएमआरडीएतर्फे देण्यात आले होते, मात्र कुणाला आणि कधी निमंत्रण द्यायचे ही यादी मुख्यमंत्री कार्यालयाने अंतिम केली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-ground-breaking-ceremony-of-the-statue-of-Dr-Babasaheb-Ambedkar-was-canceled</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जमावबंदीच्या नावाखाली लोकशाही संपवण्याचा प्रयत्न -चंद्रकांत (दादा) पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Attempts-to-end-democracy-in-the-name-of-mobilization</link>
            <description>मराठा आरक्षण संदर्भात आपण अपयशी झालो आहोत हे राज्य सरकारला माहित आहे आणि म्हण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-18/chandrakant-dada-patil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मराठा आरक्षण संदर्भात आपण अपयशी झालो आहोत हे राज्य सरकारला माहित आहे आणि म्हणूनच मराठा समाज हा या असंतोषातून आंदोलन करेल याची भीती राज्य सरकारला वाटत असावी आणि म्हणून कोरोनाचे कारण पुढे करत राज्य सरकारने मुंबईत जमावबंदी लागू केली. असा आरोप भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Attempts-to-end-democracy-in-the-name-of-mobilization</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रवादीच्या महिलांनी पंतप्रधान आणि राज्यपालांना पाठवले पोस्टाद्वारे कांदे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/NCP-women-sent-onions-to-the-Prime-Minister-and-the-Governor-by-post</link>
            <description>मुंबई -

 महाराष्ट्रातील बळीराजाने पिकविलेला कांदा शेतकऱ्यांच्या लेकी म्हणून आज पुणे सिटी पोस्ट ऑफिस येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल यांना पाठवण्याचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केले. 


निवेदनाच्या माध्यमातून आणि कांदयाचे पार्सल पाठवून कांदा निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-18/WhatsApp Image 2020-09-18 at 4.20.52 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई -

 महाराष्ट्रातील बळीराजाने पिकविलेला कांदा शेतकऱ्यांच्या लेकी म्हणून आज पुणे सिटी पोस्ट ऑफिस येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल यांना पाठवण्याचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केले. 


निवेदनाच्या माध्यमातून आणि कांदयाचे पार्सल पाठवून कांदा निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या माध्यमातून केली आहे. 
       

आज राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. केंद्रसरकारला कांदा पाठवून आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला. 
      

जगभरात लाॅकडाऊन असताना, गारपीट, पाणी टंचाई, दुष्काळ, रोगराई या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत, अनेक आव्हानांचा सामना करीत शेतकरी वर्गाने कांदा उत्पादन घेतले, चार पैसे हातात मिळतील असं वाटत असतानाच लहरी केंद्रसरकारने तातडीने कांदा निर्यात बंदीबाबत निर्णय घेतला.या निर्णयामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे.


तर मुंबई जवळील उरण बंदरावर ५ लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे. जवळपास साडेबाराशे कोटींची उलाढाल थांबली आहे, हा कांदा खराब झाला तर याला जबाबदार कोण? सन्माननीय पंतप्रधानजी, देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी वल्गना करतात, त्याचवेळी शेतकरी विरोधात निर्णय घेतात मग शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार? असा खोचक सवालही रुपालीताई चाकणकर यांनी केला आहे. 


राज्यपालांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलिस व महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना चर्चेसाठी वेळ दिली तशीच वेळ माझ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना द्यावी व त्यांच्या अडचणी केंद्रापर्यंत पोहोचवाव्यात अशी मागणीही रुपालीताई चाकणकर यांनी केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/NCP-women-sent-onions-to-the-Prime-Minister-and-the-Governor-by-post</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ झी चित्र गौरव पुरस्कार २०२० मध्ये झी चे नवे चॅनेल : स्वप्नील आणि सिद्धार्थ यांनी केले लोगोचे अनावरण  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Zee-new-channel-in-Zee-Chitra-Gaurav-Award-2020-Swapnil-and-Siddharth-unveil-logo</link>
            <description>मुंबई, : झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेड (झील) या मराठी मनोरंजन क्षेत्रातील अव्वल असलेल्या समूहातील झी मराठी, झी युवा आणि झी टॉकीज या फक्त अग्रगण्य आणि लोकप्रिय वाहिन्या नसून त्या मराठी संस्कृतीचं प्रतिबिंब आहे.

झी मराठी वाहिनीवरील प्रतिष्ठित झी गौरव पुरस्कार २०२० मध्ये 'झी'ने आपल्या या परिवारामधील आणखी एका सदस्याची – एका नवीन मराठी संगीत वाहिनी – ‘झी वाजवा’ची घोषणा केली. या नवीन वाहिनीच्या ल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-18/WhatsApp Image 2020-09-18 at 4.03.03 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई, : झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेड (झील) या मराठी मनोरंजन क्षेत्रातील अव्वल असलेल्या समूहातील झी मराठी, झी युवा आणि झी टॉकीज या फक्त अग्रगण्य आणि लोकप्रिय वाहिन्या नसून त्या मराठी संस्कृतीचं प्रतिबिंब आहे.

झी मराठी वाहिनीवरील प्रतिष्ठित झी गौरव पुरस्कार २०२० मध्ये 'झी'ने आपल्या या परिवारामधील आणखी एका सदस्याची – एका नवीन मराठी संगीत वाहिनी – ‘झी वाजवा’ची घोषणा केली. या नवीन वाहिनीच्या लोगोचे अनावरण 
सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी आणि मराठी सिनेसृष्टीतील उत्साही अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या  हस्ते करण्यात आले.

अतिशय जल्लोषात, सांगीतिक माहोलमध्ये या वाहिनीच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. ही वाहिनी अशाचप्रकारे आपल्या प्रेक्षकांसाठी देखील सांगीतिक माहोल सादर करणार आहे. “झी वाजवा, क्षण गाजवा”,  या वाहिनीच्या ब्रिदवाक्याला अनुसरून आपल्या प्रेक्षकांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अगदी भरभरून जगण्यासाठी प्रेरणा देण्याचा वाहिनीचा उद्देश्य आहे, कारण क्षण झिंगाट तर लाईफ झिंगाट! ही वाहिनी आपल्या सादरीकारातून प्रेक्षकांना संगीताचा अनोखा अनुभव प्रदान करणार आहे.

 

झी वाजवा वाहिनीच्या प्रक्षेपण निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांनी या वाहिनीला अनेक शुभेच्छा दिल्या. झी वाजवा या वाहिनीच्या निमित्ताने मराठी गाण्यांसोबतच मराठी निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आणि मराठी चित्रपटांना एक हक्काचं व्यासपीठ मिळेल याचं मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग म्हणून खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याची भावना स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली. तसेच वाहिनीवर सादर होणाऱ्या गाण्यांमुळे मराठी गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्यासाठी झी एक नवीन व्यासपीठ उलब्ध करून देतंय यासाठी सिद्धार्थ जाधव याने मनापासून 'झी' समूहाचं अभिनंदन केलं.

‘झी वाजवा’ वाहिनीची सुरूवात या ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Zee-new-channel-in-Zee-Chitra-Gaurav-Award-2020-Swapnil-and-Siddharth-unveil-logo</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ `कमवा व शिका` योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश प्रदान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Selected-Students-provided-appointment-order-Earn-and-Learn-Scheme</link>
            <description>पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-18/ajit-pawar-appointment-order.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कमवा व शिका या नाविन्यपूर्ण योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Selected-Students-provided-appointment-order-Earn-and-Learn-Scheme</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळींचा आधारवड कोसळला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Death-of-Principal-Comrade-Dr-Vitthal-More</link>
            <description>प्राचार्य डॉ. विठ्ठल शहाजीराव मोरे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, परिवर्तनवादी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-18/doc-vitthal-more-death.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[प्राचार्य डॉ. विठ्ठल शहाजीराव मोरे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, परिवर्तनवादी चळवळीत विद्यार्थिदशेपासून कार्य करणारे विद्यार्थी ,शिक्षक, प्राध्यापक , शेतकरी, शेतमजूर, कामगार, अंगणवाडी कार्यकर्ते अशा विविध शोषित घटकांच्या न्यायहक्कासाठी संपूर्ण आयुष्य झगडणारे प्राचार्य डॉ विठ्ठल मोरे यांचे शुक्रवारी पहाटे ३.०० वाजता दुःखद निधन झाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Death-of-Principal-Comrade-Dr-Vitthal-More</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रेम पॉयजन पंगा मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Prem-Poison-Panga-series-will-soon-take-leave-of-the-audience-</link>
            <description>मुंबई - 
एक इच्छाधारी नागिण आणि एक सर्वसामान्य तरुण यांची धमाल विनोदी प्रेमकथा म्हणजे झी युवावरची प्रेम पॉयजन पंगाही मालिका. जुई ही एक मनमिळाऊ सतत आनंदी राहणारी आणि दुसऱ्यांनाही भरभरुन आनंद देणारी मुलगी पण तिच्या आयुष्याचं एक कडवं सत्य म्हणजे तिचं इच्छाधारी नागिण असणं, मनुष्य रुपात वावरणाऱी जुई जेव्हा तिच्या या आयुष्याचा तिढा सोडवू पहात असते तेव्हा ती आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-18/WhatsApp Image 2020-09-18 at 3.57.47 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - 
एक इच्छाधारी नागिण आणि एक सर्वसामान्य तरुण यांची धमाल विनोदी प्रेमकथा म्हणजे झी युवावरची प्रेम पॉयजन पंगाही मालिका. जुई ही एक मनमिळाऊ सतत आनंदी राहणारी आणि दुसऱ्यांनाही भरभरुन आनंद देणारी मुलगी पण तिच्या आयुष्याचं एक कडवं सत्य म्हणजे तिचं इच्छाधारी नागिण असणं, मनुष्य रुपात वावरणाऱी जुई जेव्हा तिच्या या आयुष्याचा तिढा सोडवू पहात असते तेव्हा ती आलाप या अत्यंस साध्या सरळ आणि समंजस तरुणाला भेटते आणि तिचं अवघं आयुष्यच बदलून जातं. एकमेकांच्या प्रेमात पडण्यापासून ते सुखाचा संसार असा या जुई आलापचा प्रवास प्रेम पॉयजन पंगा या मालिकेमध्ये पहायला मिळाला आणि आता ही मालिका एका महत्वाच्या आणि अंतिम वळणार येऊन ठेपलीये.

जुईच्या आयुष्याचं एक कडवं सत्य म्हणजे तिचं इच्छाधारी नागिण असणं एका बेसावध क्षणी जुईचं हे खरं रुप आलाप च्या समोर येतं आणि तो हादरुन जातो पण त्यानंतरही आलाप तिला स्विकारतो पण त्याची बायको म्हणून नाही तर त्याच्या कुटुंबाची सून म्हणून. आता मालिका अंतिम टप्प्यावर येत असताना जुईच्या आयुष्यातलं हे रहस्य आता तिच्या सासरच्यांसमोर उलगडणारे आणि त्यापुढे काय होणार, तिची सासरची माणसं जुईला त्याची लाडाची सून म्हणून स्विकारणार का हे मात्र आपल्याला मालिकांची आगामी भाग पाहिल्यानंतरच कळणारे.

येत्या २५ सप्टेंबरला मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल त्यानंतर झी युवावर कोणती नवी मालिका सुरु होणारे हे मात्र अजूनहीतरी गुलदस्त्यात असून त्याबद्दलचं सरप्राईज प्रेक्षकांना लवकरच मिळेल. तोपर्यंत आपल्या या लाडक्या मालिकेचे कुठचेही भाग चूकवू नका पहात रहा प्रेम पॉयजन पंगा दररोज रात्री साडे आठ वाजता फक्त झी युवा वाहिनीवर.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Prem-Poison-Panga-series-will-soon-take-leave-of-the-audience-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सौंदर्याचं कारस्थान येणार का कार्तिकसमोर? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Will-there-be-a-conspiracy-of-beauty-in-front-of-Karthik</link>
            <description>मुंबई - ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचा महाएपिसोड २० सप्टेंबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता

 

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. काळ्या रंगाचा द्वेष करणारी सौंदर्या दीपाचाही तिरस्कार करते. कार्तिकचं दीपावर प्रेम आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-18/WhatsApp Image 2020-09-18 at 3.56.10 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचा महाएपिसोड २० सप्टेंबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता

 

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. काळ्या रंगाचा द्वेष करणारी सौंदर्या दीपाचाही तिरस्कार करते. कार्तिकचं दीपावर प्रेम आहे हे कळल्यापासून ते दोघं कसे एकत्र येणार नाहीत याची सौंदर्याने पुरेपुर काळजी घेतली. कार्तिकच्या मनाचा जराही विचार न करता ऐन लग्नातही सौंदर्याने कारस्थान रचत कार्तिकचं लग्न दीपाऐवजी श्वेताशी करण्याचा डाव रचला. अर्थात लावण्यामुळे सौंदर्याचा हा डाव उधळला गेला आणि सौंदर्याच्या घरात दीपाने सून म्हणून पाऊल ठेवलं. पण सौंदर्याचं सूडचक्र इथेही थांबलं नाही. दीपा-कार्तिकला एकमेकांपासून दूर ठेवण्याचे तिचे प्रयत्न अखंड सुरु आहेत. दीपासमोर सौंदर्याचं खरं रुप समोर आलंच आहे. आता वेळ आलीय ती कार्तिकसमोर हे सत्य उघड होण्याची. कार्तिकला आपल्या आईचं कारस्थान कळेल का? हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे यापुढील भाग मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहेत.

२० सप्टेंबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता महाएपिसोडमध्ये सौंदर्याचा महाड्रामा कार्तिकसमोर येणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका रंग माझा वेगळा मालिकेचा हा विशेष भाग. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Will-there-be-a-conspiracy-of-beauty-in-front-of-Karthik</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गुगलने प्ले - स्टोअरवरून पेटीएम हटवले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/-Google-deletes-Paytm-from-Play-Store</link>
            <description>नवी दिल्लीः  गुगलने आज गुगल प्ले स्टोर वरुन पेटीएम अॅप हटवले आहे. हे अॅप कशामुळे हटवले याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी, पेटीएम अॅप गुगल प्ले स्टोरच्या नियमांचं वारंवार उल्लंघन करत असल्याच्या कारणावरून पेटीएमवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2020-09-18/1_Di3UqA7LfRqPxCmTS54EAA.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्लीः  गुगलने आज गुगल प्ले स्टोर वरुन पेटीएम अॅप हटवले आहे. हे अॅप कशामुळे हटवले याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी, पेटीएम अॅप गुगल प्ले स्टोरच्या नियमांचं वारंवार उल्लंघन करत असल्याच्या कारणावरून पेटीएमवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

पेटीएम आणि युपीआय अॅप One97 Communication Ltd ने डेव्हलप केलेला आहे. या अॅपला गुगल प्ले स्टोरवर सर्च केल्यानंतर ते अॅप आता या ठिकाणी दिसत नाही. परंतु, ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये आधीपासून हे अॅप आहे ते सध्या काम करीत आहे. पेटीएम अॅप शिवाय कंपीनीचे अन्य अॅप्स Paytm for business, Paytm money, Paytm mall आदी गुगल प्ले स्टोरवर अद्याप उपलब्ध आहेत. गुगल प्ले स्टोरमधून हटवल्यानंतर पेटीएमकडून यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप समोर आली नाही.


गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ऑनलाइन कॅसिनोची परवानगी गुगल देत नाही. आम्ही अशा कोणत्याच अॅपला परवानगी देत नाही. जो ग्राहकांना अन्य दुसऱ्या वेबसाइटवर घेऊन जातो.
असे करणे हे गुगल नितीचे उल्लंघन आहे. त्यामुळे आम्ही अशा अॅप्सवर कारवाई करीत असल्याचे गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/-Google-deletes-Paytm-from-Play-Store</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अंतिम वर्ष व अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना सर्वतोपरी सहकार्य – उदय सामंत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Education/Cooperation-to-the-universities-for-conducting-examinations</link>
            <description>सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Education/2020-09-18/uday-samant-examinations12.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. परीक्षा घेत असताना परीक्षेच्या प्रक्रियेतून एकही विद्यार्थी सुटता कामा नये, त्यासाठी विद्यापीठ विशेष प्रयत्न करीत आहे. यामध्ये विद्यापीठाकडून सर्व शक्यतांचा अभ्यास करून नियोजन करण्यात आले आहे. तसेच सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Education/Cooperation-to-the-universities-for-conducting-examinations</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कृषी विधेयकाच्या मुद्द्यांवरून मित्र पक्ष नाराज : एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Allied-parties-angry-over-Agriculture-Bill-issues-A-Union-Minister-resigns</link>
            <description>नवी दिल्ली: कृषी क्षेत्रातील महत्वाच्या विधेयकांना लोकसभेत गुरुवारी मंजुरी देण्यात आली. विरोधकांच्या जोरदार विरोधानंतरही कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आली.

कृषी धोरणावरून एनडीएमध्ये फूट पडल्याच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-18/union-minister-resigns.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: कृषी क्षेत्रातील महत्वाच्या विधेयकांना लोकसभेत गुरुवारी मंजुरी देण्यात आली. विरोधकांच्या जोरदार विरोधानंतरही कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आली.

कृषी धोरणावरून एनडीएमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं. मोदी मंत्रिमंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सरकार शेतकरी विरोधी विधेयक आणत असल्याचा आरोप करत थेट राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत ट्वीट करुन माहिती दिली. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

या दोन विधेयकामुळं काय होणार
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे की, ‘एक देश एक बाजार समिती’ या संकल्पनेला प्रोत्साहन देणं. तसेच शेतकऱ्यांना बाजार समितीच्या बाहेरही संधी उपलब्ध करुण देणं, हा या अध्यादेशाचा मूळ उद्देश आहे. शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री कुठेही करता येईल, असा सरकारचा दावा आहे. या अध्यादेशामुळे शेतकरी बंधनमुक्त होईल. शेतकऱ्यांना देशात कुठंही शेतमाल विक्री करण्याची परवानगी मिळेल. शेतमालाला अधिक दर मिळेल. कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढेल, असा आशावाद कृषीमंत्री तोमर यांनी संसदेत व्यक्त केला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Allied-parties-angry-over-Agriculture-Bill-issues-A-Union-Minister-resigns</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आता बॉलिवूडही मुंबईबाहेर नेण्याचे भाजपाचे षडयंत्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BJPs-conspiracy-to-take-Bollywood-out-of-Mumbai</link>
            <description>कंगनाबाई भाजपाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करत असून तीने आता सर्व मर्यादा पार केल्या आहेत.अभिनेत्री उर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-18/sachin_sawant_on_bollywood.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कंगनाबाई भाजपाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करत असून तीने आता सर्व मर्यादा पार केल्या आहेत.अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल असहनीय गलिच्छ भाषा वापरून स्वतःची लायकीही तीने दाखवून दिली आहे. महाराष्ट्राला उर्मिला मातोंडकर यांचा अभिमान असून त्यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दाचा जाहीर निषेध करत कंगनाच्या मुखातून वारंवार महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या भाजपाने १३ कोटी जनतेची तात्काळ माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BJPs-conspiracy-to-take-Bollywood-out-of-Mumbai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूरमध्ये उभारणार ॲग्रोटेक सेंटर –डॉ.नितीन राऊत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Agrotech-Center-to-be-set-up-in-Nagpur</link>
            <description>नागपूर जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याबरोबरच कृ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-09-18/Nitin-Raut-Agrotech1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या पुरवठा साखळीला अधिक चालना देणे, ग्रामीण कृषी उद्योगांना प्रोत्साहन देणे यासाठी अत्याधुनिक कृषी केंद्राची (ॲग्रोटेक सेंटर)  उभारणी नागपूर येथे करणार असल्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Agrotech-Center-to-be-set-up-in-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्याला सर्वोत्कृष्ट `विश्वकर्मा` पुरस्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Vishwakarma-Award-for-Best-College-of-Engineering-Pune</link>
            <description>पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी गुरुवारी प्रदान केला.



व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-18/pune-college-vishwakarma-award.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी गुरुवारी प्रदान केला.



विश्वकर्मा जयंती दिनानिमित्त भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) च्यावतीने दुसऱ्या ‘विश्वकर्मा’ पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन दूरदृश्यप्रणालीच्या व्दारे करण्यात आले. एआयसीटीई अंतर्गत असणाऱ्या देशातील विविध संस्थांना  14 श्रेणींमध्ये 34 संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांना विशिष्ट क्षेत्रात त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी प्रोत्साहित करणे, मान्यता देण्यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात येते. यामुळे समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Vishwakarma-Award-for-Best-College-of-Engineering-Pune</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘मंदिरासारख्या वास्तुला एका क्षणात स्मशान केले’ : कंगनाचा पुन्हा ट्विटरवरून हल्लाबोल  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Temple-like-structure-cremated-in-an-instant-Kangana-attack-on-Twitter-again</link>
            <description>मुंबई – सध्यस्थितीत बहुचर्चित असलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने पुन्हा एकदा ट्विटरद्वारे हल्लाबोल केला आहे. माझ्या स्वप्नातील वास्तु म्हणजे माझे घर मला मंदिरासारखे होते. माझ्या मंदिरासारख्या वास्तुला एका क्षणात </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-18/924070-fotojet-2020-09-09t163419.685.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – सध्यस्थितीत बहुचर्चित असलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने पुन्हा एकदा ट्विटरद्वारे हल्लाबोल केला आहे. माझ्या स्वप्नातील वास्तु म्हणजे माझे घर मला मंदिरासारखे होते. माझ्या मंदिरासारख्या वास्तुला एका क्षणात स्मशान करण्यात आले, असे ट्विट करत तिने शिवसेनेविरोधात परत टीकस्त्र सोडले आहे. 
अनधिकृत बांधकाम प्रकरणी बीएमसीने कंगनाच्या मुंबईस्थित कार्यालयावर कारवाई केली होती. अतिक्रमण असलेले बांधकाम तोडले होते. त्याबाबत तिने दुःख व्यक्त करत काल ट्विटरद्वारे आपली प्रतिकिया दिली. यात तिने कार्यलयाचे फोटोदेखील शेअर केलेत. 
कंगनाने म्हटले आहे की, माझी वास्तु माझ्यासाठी मंदिरासमान होती, एका क्षणात तुम्ही त्याचे स्मशान केले. माझ्या स्वप्नांचा आज भंगले, हा बलत्कार नाही का?’ असा सवाल तिने केला’. या कार्यालयामार्फत अनेकांना रोजगार दिला जात होता. आता तो रोजगार हिसाकून ते लोक बेरोजगार दिवस साजरा करत असल्याचेही कंगनाने यावेळी ट्विटरद्वारे मांडले. 
  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Temple-like-structure-cremated-in-an-instant-Kangana-attack-on-Twitter-again</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सत्तेत असो किंवा नसो, मी मराठा आरक्षणाच्या कायम बाजूनेच : धनंजय मुंडे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/I-am-always-on-the-side-of-Maratha-reservation</link>
            <description>सत्तेत नसताना व असताना देखील मराठा आरक्षण आंदोलनात मी सक्रिय सहभाग घेत कायम आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2020-09-17/dhananjay_munde_maratha-reservation.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सत्तेत नसताना व असताना देखील मराठा आरक्षण आंदोलनात मी सक्रिय सहभाग घेत कायम आरक्षणाच्या बाजूने राहिलो आहे;  राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनेच असून मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न केले जातील असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/I-am-always-on-the-side-of-Maratha-reservation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संभाजीराजेंनी केली भरती प्रक्रिया थांबवण्याची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Sambhaji-Raje-demanded-to-stop-the-recruitment-process</link>
            <description>राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परंतू या पोलीस भरतीच्या निर्णयावरून भाजप </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-17/sambhaji-raje-demands.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परंतू या पोलीस भरतीच्या निर्णयावरून भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारवर नाराजी दर्शवली आहे.सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना सरकारने पोलीस भरती करण्याचा निर्णय का घेतला ?, असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे. याबाबतत सरकारचे टाईमिंग चुकले आहे. आरक्षणासाठी झगडत असलेल्या मराठा समाजाला एकडे पाडण्याचा कुटील डाव तर नाही ? असे म्हणत संभाजीराजेंनी ही भरती प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Sambhaji-Raje-demanded-to-stop-the-recruitment-process</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शहापूर मतदारसंघातील नामपाडा व गारगाई प्रकल्पाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत -जयंत पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Problems-of-Nampada-and-Gargai-projects-should-be-resolved-immediately</link>
            <description>ठाणे जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघातील जलसंपदा विभागातंर्गतच्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-17/WhatsApp Image 2020-09-17 at 6.40.16 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ठाणे जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघातील जलसंपदा विभागातंर्गतच्या नामपाडा लघुपाटबंधारे व  गारगाई प्रकल्पांच्या अडीअडचणी संदर्भात तातडीने कार्यवाही करुन हे प्रकल्प मार्गी लावावेत असे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Problems-of-Nampada-and-Gargai-projects-should-be-resolved-immediately</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नो मास्क नो पेट्रोल नो डिझेल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/No-mask-no-petrol-no-diesel</link>
            <description>अकोला - अकोला शहर आणि जिल्ह्यात कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-09-17/no-msk-no-petrol.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अकोला - अकोला शहर आणि जिल्ह्यात कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे वारंवार आवाहन केले आहे. काही मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यात घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळून मास्क परिधान करणे आवश्यक आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/No-mask-no-petrol-no-diesel</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिवसभरात ४ हजार  १५३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Home-delivery-service-to-4,153-customers-in-a-day</link>
            <description>
राज्यात १५ मे पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. बुधव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-17/95920745_103820694659004.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
राज्यात १५ मे पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. बुधवारी दिवसभरात ४ हजार १५३  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि  मुंबई उपनगरात ३ हजार ८५८  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा  देण्यात  आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Home-delivery-service-to-4,153-customers-in-a-day</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्थलांतरीत मजुरांच्या मुद्द्यावरुन खा. सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/MP-Supriya-Sule-expressed-anger</link>
            <description>कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हा स्थलांतरित मजुरांना बसलेला पाहायला मिळला होता.यादरम्यान अनेक मजूर पायीच आपल्या गावी निघाले होते.अनेकांचा जीव रस्त्यात गेला होता.परंतु मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची कोणतीही आकडेवारी नसल्याचे उत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-17/supriya-sule-anger.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हा स्थलांतरित मजुरांना बसलेला पाहायला मिळला होता.यादरम्यान अनेक मजूर पायीच आपल्या गावी निघाले होते.अनेकांचा जीव रस्त्यात गेला होता.परंतु मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची कोणतीही आकडेवारी नसल्याचे उत्तर केंद्रीय कामगार मंत्रालयाने लोकसभेत दिले.यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकारची ही असंवेदनशीलता भयावह असल्याचेही त्या म्हणाल्या. शिवाय त्यांनी केंद्राच्या लॉकडाउन नियोजन पद्धतीवरही टीका केली आहे. या संदर्भातील ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

यावर अधिक बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,”केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने स्थलांतरित मजुरांची नोंद आपल्याकडे नाही.त्यामुळे त्यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कळविले आहे. ही अतिशय संतापजनक बाब असून ही असंवेदनशीलता कोणत्याही व्यक्तीला चीड आणणारी आहे. सुरुवातीला कोरोनाचे गांभीर्य न ओळखून नंतर मात्र कसलेही नियोजन न करता अतिशय घाईघाईने केंद्र सरकारने लॉकडाउन केले. अनेक गरीब मजुरांना उपाशीपोटी, हजारो किलोमीटर रस्त्याने पायी चालत जायला भाग पाडले. अनेकांनी रस्त्यावरच प्राण सोडले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/MP-Supriya-Sule-expressed-anger</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कांदा निर्यात बंदी करुन मोदींनी कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर सर्जिकल स्ट्राईक केले - महेश तपासे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Modi-launches-surgical-strike-on-onion-growers</link>
            <description> केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेवून राज्यातील व देशातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर सर्जिकल स्ट्राईक </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-17/surgical-strike-on-onion-growers.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेवून राज्यातील व देशातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला. 


संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना आता कुठे तरी जागतिक स्तरावर कांद्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर केंद्रसरकारने कांदा निर्यात बंदी करुन शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाचा निषेध केला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Modi-launches-surgical-strike-on-onion-growers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार त्यावर कोविड-१९ चा उल्लेख राहणार नाही  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Students-will-get-the-same-degree-certificate-as-before</link>
            <description>पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे उच्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-09-17/udaysamant.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तयारी केली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविड – १९ च्या संदर्भाने काहीही उल्लेख नसेल. गतवर्षीप्रमाणे या वर्षीही पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, त्यामध्ये काहीही बदल असणार नाही.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Students-will-get-the-same-degree-certificate-as-before</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जया - कंगनाचे ट्विटरास्त्र सुरूच :  उर्मिला मातोडकरची संयमी प्रतिक्रिया ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Jaya--Kangana-continues-to-tweet-Urmila-Matodkar-restrained-response</link>
            <description>मुंबई : कंगना रानौत ही सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.  ज्येष्ठ अभिनेत्री खासदार जया बच्चन यांनी नुकतेच राज्यसभेत कलाविश्वाचा उल्लेख गटार म्हणून करणाऱ्यांना सुनावले होते. ज्या थाळीत खाता त्याच्याशी बेईमानी करता, असा उल्लेख करत त्यांनी कंगना आणि तिच्या बाजूने बोलणाऱ्यांवर टीका केली होती. यालाच उत्तर देत कंगनाने ट्विट करत जया बच्चन यांच्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-17/kangana-urmila-soft-porn.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कंगना रानौत ही सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.  ज्येष्ठ अभिनेत्री खासदार जया बच्चन यांनी नुकतेच राज्यसभेत कलाविश्वाचा उल्लेख गटार म्हणून करणाऱ्यांना सुनावले होते. ज्या थाळीत खाता त्याच्याशी बेईमानी करता, असा उल्लेख करत त्यांनी कंगना आणि तिच्या बाजूने बोलणाऱ्यांवर टीका केली होती. यालाच उत्तर देत कंगनाने ट्विट करत जया बच्चन यांच्यावर पलटवार केला आहे. 
जया बच्चन यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना, ‘जयाजी आणि त्यांच्या या कलाविश्वाने कोणती थाळी (संधी) दिली ? एक थाळी मिळाली होती, ज्यामध्ये दोन मिनिटांच्या भूमिकेसाठी आयटम नंबर आणि एक रोमँटीक सीन मिळत होता. तेसुद्धा हिरोशी शैय्यासोबत केल्यानंतर. मी या कलाविश्वाला स्त्रीवाद शिकवला. ही (कलाविश्वाची) थाळी देशभक्ती आणि स्त्रीप्रधान चित्रपटांनी सजवली. ही माझी स्वत:ची थाळी आहे जयाजी तुमची नाही ती असे ट्विट कंगनाने केले. यात तिने थेट कास्टींग काऊचचा गौप्यस्फोट केला आहे. 
संयमाद्वारेच प्रतिशोधावर ताबा मिळवू शकतो – उर्मिलाचे कंगनाला प्रत्युत्तर 
अभिनेत्री कंगना रानौतने जया बच्चन, मुंबई, शिवसेना याबाबत केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर आता अभिनेत्री उर्मिला मातोडकरवर निशाणा साधला आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान कंगनाने उर्मिलाला ‘सॉप्ट पॉर्न स्टार’ म्हणून उल्लेख केला होता. त्यावर उर्मिला मातोडकरने संयमी प्रतिक्रिया देत ‘संयमच प्रतिशोधावर नियंत्रण मिळवू शकतो, असे ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो टाकला आहे.  कंगनाचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून जया बच्चन फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. ज्येष्ठ अभिनेत्रींसोबत कंगनाचे वागणे भारतीय संस्कृतीला धरून नाही, असेही उर्मिला मातोडकर यांनी म्हटले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Jaya--Kangana-continues-to-tweet-Urmila-Matodkar-restrained-response</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चीनशी कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय सेना सज्ज – राजनाथ सिंह  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Indian-Army-ready-to-face-any-crisis-with-China-Rajnath-Singh</link>
            <description>नवी दिल्ली – भारतीय सेना चीनसोबत कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. इंचभरही भारतीय सेना माघार घेणार नाही. चीन जे बोलतो ते करत नाही, ते करतो ते बोलत नाही, यामुळे गलवान खोऱ्यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असल्याचे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत केले. 
भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सीमवाद प्रश्न औपचारिकपणे सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. या मुद्दा अतिशय गंभीर असून या मुद्द्याला शांतीप्रिय मार्गाने सोडविणे गरजेचे आहे. चीनची घुसखोरी ही वाढत असतांना भारताने चीनला डिप्लोमॅटि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-17/WhatsApp Image 2020-09-17 at 1.21.11 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – भारतीय सेना चीनसोबत कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. इंचभरही भारतीय सेना माघार घेणार नाही. चीन जे बोलतो ते करत नाही, ते करतो ते बोलत नाही, यामुळे गलवान खोऱ्यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असल्याचे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत केले. 
भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सीमवाद प्रश्न औपचारिकपणे सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. या मुद्दा अतिशय गंभीर असून या मुद्द्याला शांतीप्रिय मार्गाने सोडविणे गरजेचे आहे. चीनची घुसखोरी ही वाढत असतांना भारताने चीनला डिप्लोमॅटिक आणि सेनेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चीन करत असलेला कुरघोडी यानंतर कदापी खपवून घेतली जाणार नाही, असे राजनाथ सिंह यांनी आज आपल्या भाषणादरम्यान सांगितले. 
राजनाथ यांनी सांगितले की, भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमा अद्याप निर्धारित नाहीत. हिस्टोरिक्ल जुरिस्डिक्शनच्या आधारानुसार ट्रेडिश्नल कस्टमरी लाईन या बाबत दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या व्याख्या आहे.
यावेळी बोलताना राजनाथ यांनी एलएसीवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. आपले जवान कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार असून अत्यंत बिकट परिस्थितीत त्या ठिकाणी आपले संरक्षण करतात, त्यासाठी त्यांचे अभिनंदन करणे आवश्यक आहे. 
मागील ५० ते ६० वर्षापासून सीमा विभागाचा विकास मंदावला होता. परंतु आता सीमेवर इंफ्रास्ट्रक्चर गतिविधी सुरू करण्यात आली आहे. सीमा प्रदेशांचा विकास सुरू केला आहे. सीमावर्ती क्षेत्राच्या विकासाचा निधी आता पूर्वीपेक्षा दुप्पट केला असल्याचेही राजनाथ यांनी सांगितले.
गलवान खोऱ्यात १५ जून रोजी दोन्ही देशांमध्ये चकमक झाली होती. भारताचे २० जवान यामध्ये शहीद झाले होते. त्यानंतर तेथील परिस्थिती चिघळली होती. पैंगोंगच्या दक्षिण तटावर २९ आणि ३० ऑगस्ट रोजी चीनी सैन्यांनी भारतीय भूभागावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भारतीय सेनेने चीनच्या सैन्याला चोख प्रत्युत्तर देऊन चीनचे मनसुबे धुळीला मिळवले. भारतीय सेनेचे चीनी आक्रमणांपासून नियंत्रण ठेवण्यासाठी फिंगर 2 आणि फिंगर 3 यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. चीन फिंगर 4 आणि फिंगर 8 वर ताबा मिळविण्यासाठी झटपट करतो आहे, परंतु अशा परिस्थितीत भारतीय सेनेची अतिरिक्त तुकडी त्याठिकाणी आपण तैनात केली असल्याचे राजनाथ यांनी सांगितले आहे.    
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Indian-Army-ready-to-face-any-crisis-with-China-Rajnath-Singh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे राज्यपालांना सादरीकरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Presentation-of-the-Department-of-School-Education-to-the-Governor-regarding-the-new-National-Education-Policy</link>
            <description>मुंबई -  नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसमोर सादरीकरण करण्यात आले.
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वंकष असून पूर्व प्राथमिक शिक्षणापासून तर पदव्युत्तर शिक्षणाबाबत त्यामध्ये विचार केला आहे. धोरणाच्या माध्यमातून नितीमूल्ये व संस्कार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-17/EgbltMVVoAEyBm9.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई -  नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसमोर सादरीकरण करण्यात आले.
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वंकष असून पूर्व प्राथमिक शिक्षणापासून तर पदव्युत्तर शिक्षणाबाबत त्यामध्ये विचार केला आहे. धोरणाच्या माध्यमातून नितीमूल्ये व संस्कार, मातृभाषेतून शिक्षण, भारतीय भाषांना चालना, आंतरशाखीय शिक्षण यांना चालना देण्यात आली आहे. धोरणाला व्यावहारिक रूप देऊन त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने शिक्षणतज्ञ, शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे अधिकारी तसेच इतर सर्व संबंधितांशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घ्यावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. राज्यात शून्य ते १० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जवळ जवळ ५००० शाळा आहेत याची नोंद घेऊन विभागाने राज्याच्या विविध भागात सुरु असलेल्या एकल विद्यालयांची तसेच अंगणवाड्यांची माहिती घ्यावी अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी यावेळी राज्यातील विद्यार्थी संख्या, पटसंख्या, शिक्षकांची संख्या, विद्यार्थी-शिक्षक अनुपात, शालेय शिक्षण विभागाची अर्थसंकल्पीय तरतूद, महत्त्वाच्या योजनांसाठी उपलब्ध नियतव्यय, नव्या शैक्षणिक धोरणातील आर्थिक परिणाम असलेल्या व नसलेल्या तरतुदी, धोरण राबविताना येणारी संभाव्य आव्हाने, कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या एकत्रीकरणाची गरज, इत्यादी विषयांवर सविस्तर माहिती दिली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Presentation-of-the-Department-of-School-Education-to-the-Governor-regarding-the-new-National-Education-Policy</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ऑस्ट्रेलियाचा इंग्लडविरूद्ध २-१ ने मालिका विजय  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Australia-won-the-series--against-England</link>
            <description>नवी दिल्ली – ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लड सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकामधील शेवटच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लडचा ३ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने या विजयाबरोबरच इंग्लडविरूद्धची मालिका २-१ ने आपल्या खिशात घातली.
इंग्लडविरूद्धची टि २० मालिका बरोबरीत सुटल्यानंतर ऑस्टेलियाने एकदिवसीय मालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले. इंग्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-17/GettyImages-1139517152.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लड सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकामधील शेवटच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लडचा ३ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने या विजयाबरोबरच इंग्लडविरूद्धची मालिका २-१ ने आपल्या खिशात घातली.
इंग्लडविरूद्धची टि २० मालिका बरोबरीत सुटल्यानंतर ऑस्टेलियाने एकदिवसीय मालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले. इंग्लडच्या या पराभवाबरोबरच त्यांच्या विजयाची परंपरा खंडित झाली. याआधी इंग्लडने वेस्ट इंडिज, आर्यलॅंड, पाकिस्तान यांच्यासोबत झालेल्या मालिकांमध्ये विजय मिळवला होता. परंतु, ऑस्ट्रेलियासोबतची त्यांची झुंज अपयशी ठरली. ऑस्ट्रेलिया इंग्लड मालिकांमध्ये अष्टपैलु कामगिरी करणारा मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. 

इंग्लंडने तिसऱ्या वन डे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दोन चेंडूत जेसन रॉय आणि कर्णधार जो रूट यांचे बळी गमावले. त्यानंतर जॉनी बेअरस्टोने एकहाती खिंड लढवली. त्याने १२६ चेंडूत ११२ धावा केल्या. त्यात १२ चौकार आणि २ षटकार समाविष्ट होते. बेअरस्टो बाद झाल्यावर खालच्या फळीतील सॅम बिलिंग्स (५७) आणि ख्रिस वोक्स (नाबाद ५३) यांनी दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला ३०३ धावांचे आव्हान दिले. स्टार्क आणि झॅम्पाने तीन-तीन बळी टिपले. या धावांचा पाठलाग करतांना ऑस्ट्रेलियाची सुरूवात अडखळली पण मॅक्सवेल (१०८) आणि अलेक्स क्रे (१०६) यांच्या धावसंख्येने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. इंग्लडकडून रूट आणि व्होक्स यांनी प्रत्येकी दोन बळी तर जोफ्रा आर्चर आणि रशिद यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Australia-won-the-series--against-England</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शहरात ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Janata-curfew-every-Saturday-and-Sunday-till-Sept-30</link>
            <description>नागपूर : झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. वारंवार आवाहन करूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे धोका निर्माण झाला आहे. अशात नागरिकांकडून आणि जनप्रतिनिधींकडूनही लॉकड</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-09-16/WhatsApp Image 2020-09-16 at 7.08.44 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. वारंवार आवाहन करूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे धोका निर्माण झाला आहे. अशात नागरिकांकडून आणि जनप्रतिनिधींकडूनही लॉकडाउनची मागणी होत आहे. लॉकडाउन कोरोनावरील उपाय नाही आणि सद्या प्रशासनामार्फत त्याला परवानगीही नाही. मात्र नागरिकांमध्ये जनजागृती यावी, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेउन जबाबदारीने वागावे यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत आता प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शहरात जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता.१८) रात्री ९.३० वाजतापासून ते सोमवारी (ता.२१) सकाळी ७.३० वाजतापर्यंत नागपूर शहरात जनता कर्फ्यू लागू राहिल, अशी घोषणा महापौर संदीप जोशी यांनी केली.

मनपा मुख्यालयातील आयुक्त कक्षात बुधवारी (ता.१६) झालेल्या जनप्रतिनिधींसोबतच्या बैठकीत महापौरांनी ही घोषणा केली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Janata-curfew-every-Saturday-and-Sunday-till-Sept-30</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना 'या' कारणांसाठी न्यायालयात हजर राहावे लागणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Advani-and-Murli-Manohar-Joshi-will-have-to-appear-in-court-for-babari-demolish-reasons</link>
            <description>नवी दिल्ली - बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय 30 सप्टेंबरला निर्णय देणार आहे. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती एस के यादव यांनी लालकृष्ण आडवाणी, एमएम जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांच्यासह सर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-16/mcms.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय 30 सप्टेंबरला निर्णय देणार आहे. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती एस के यादव यांनी लालकृष्ण आडवाणी, एमएम जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांच्यासह सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.


सीबीआयचे वकील ललित सिंह यांनी सांगितले, की फिर्यादी आणि बचाव पक्ष दोन्ही पक्षांची सुनावणी 1 सप्टेंबरला पूर्ण झाली. त्यानंतर विशेष न्यायमूर्तींनी निकाल लिहणे सुरु केलं. सीबीआयने या प्रकरणात 351 साक्षीदार आणि 600 दस्तावेज पुराव्याच्या स्वरुपात न्यायालयात सादर करण्यात आले आहे.


सहा डिसेंबर 1992 ला वादग्रस्त रचना विध्वंस प्रकरणात माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजप नेता विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी रितम्बरा यांच्यासह एकूण 32 आरोपी आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Advani-and-Murli-Manohar-Joshi-will-have-to-appear-in-court-for-babari-demolish-reasons</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ज्येष्ठ अभिनेत्री आशू कालवश   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Senior-actress-Ashu-dead-</link>
            <description>मुंबई - सुप्रसिध्द मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री ललिता देसाई उर्फ 'आशू'
यांचे दीर्घ आजाराने पुण्यात दुःखद निधन झाले. त्या ७५ वर्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-16/WhatsApp Image 2020-09-16 at 4.40.21 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - सुप्रसिध्द मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री ललिता देसाई उर्फ 'आशू'
यांचे दीर्घ आजाराने पुण्यात दुःखद निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती त्रिहान तसेच एक मुलगा आहे. आशू यांनी सुमारे साठ वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अर्धशतकाहून अधिक काळ मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीत तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. आचार्य अत्रे यांच्या 'ब्रह्मचारी' या नाटकात त्या किशोरीची भूमिका करत. अत्रे यांच्याच 'लग्नाची बेडी' या नाटकात आशू यांनी रंगवलेली रश्मी रसिकांच्या आठवणीत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Senior-actress-Ashu-dead-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शासनाचा संपूर्ण कारभार होणार मराठी भाषेत ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-entire-administration-of-the-government-will-be-in-Marathi-language</link>
            <description>
मुंबई : 

शासनाचा संपूर्ण कारभार मराठी भाषेतूनच असावा,असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धरला आहे. त्यामुळे ५५ वर्षांपूर्वीच्या कायद्यात लवकरच बदल केले जाण्याची चिन्हे आहेत.

त्यानुसार राज्यातील ज्या प्रशासकीय आणि न्यायिक क्षेत्रात १९६४ चा कायदा लागू नाही.त्या संबंधित क्षेत्रात कायदा लागू करण्याची तरतूद मराठी राजभाषा कायद्यातील फेररचनेत करण्यात येणार आहे. तसेच महसूल विभागाकडून देण्यात येणारी कागदपत्रे,निकाल हे मराठीमधू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-16/maharashtra_GOVT_MAY_23.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
मुंबई : 

शासनाचा संपूर्ण कारभार मराठी भाषेतूनच असावा,असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धरला आहे. त्यामुळे ५५ वर्षांपूर्वीच्या कायद्यात लवकरच बदल केले जाण्याची चिन्हे आहेत.

त्यानुसार राज्यातील ज्या प्रशासकीय आणि न्यायिक क्षेत्रात १९६४ चा कायदा लागू नाही.त्या संबंधित क्षेत्रात कायदा लागू करण्याची तरतूद मराठी राजभाषा कायद्यातील फेररचनेत करण्यात येणार आहे. तसेच महसूल विभागाकडून देण्यात येणारी कागदपत्रे,निकाल हे मराठीमधून देण्याची तरतूद यात केली जाणार आहे.मराठी राजभाषा कायद्यात फेररचना करून तो लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी आणला जाणार आहे.दरम्यान,महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या कार्यालयांनाही मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य असणार आहे.


मराठी भाषेचा अभिजात दर्जा जपण्यासाठी त्याचा अधिकाधिक वापर होणे गरजेचे आहे. याकरता प्रशासकीय कारभारात मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यासाठी पूर्वीच्या व सध्याच्या सरकारने प्रयत्न केलेले दिसले. मात्र असे असले तरी मराठी भाषेचा वापर राज्याच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता ५५ वर्षांपूर्वीच्या कायद्यात बदल करण्याच्या तयारीत आहे. १९६४ चा महाराष्ट्र राजभाषा कायदा अधिक कडक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्याचा संपूर्ण कारभार अर्धन्यायिक निर्णय, संकेतस्थळे व महामंडळाचा कारभार हा मराठीतूनच व्हायला हवा, याकरता राज्य सरकार पावले टाकत आहे.

महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे, असा कायदा १९६४ साली करण्यात आला.परंतु अनेकदा ही राजभाषा केवळ कागदावरच राहिली. सरकार अंतर्गत येणाऱ्या अनेक महामंडळांची कामे आजही इंग्रजी भाषेत होतात. त्यामुळे प्रशासकीय कारभारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करा, असे परिपत्रक अनेकदा जारी करूनही त्याची दखल घेतलेली दिसत नाही. एमआयडीसी महामंडळाचे संकेतस्थळ असो किंवा न्यायालयाशी संबंधित राज्य सरकारकडून सादर केली जाणारी प्रतिज्ञापत्रके आदी इंग्रजी भाषेतच असतात. त्यामुळे हा बदल लवकरच केला जाणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-entire-administration-of-the-government-will-be-in-Marathi-language</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्राला ई पंचायतराज पुरस्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-E-Panchayat-Raj-Award-to-Maharashtra</link>
            <description>
मुंबई : 

आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्वल परंपरा पुढे चालू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने ई-पंचायत पुरस्कार - 2020  चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी  तसेच इतर अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-16/WhatsApp Image 2020-09-16 at 5.40.14 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
मुंबई : 

आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्वल परंपरा पुढे चालू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने ई-पंचायत पुरस्कार - 2020  चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी  तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने हा पुरस्कार स्विकारला. ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार, उपसचिव प्रविण जैन उपस्थित होते.

ई-पंचायत क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील 3 राज्यांना दरवर्षी ई-पंचायत पुरस्कार देण्यात येतो.

भारतीय घटनेतील 73 व्या घटना दुरुस्तीनंतर भारतीय घटनेच्या कलम 243 नुसार पंचायत राज संस्थांना महत्वपूर्ण अधिकार देण्यात आले असून केंद्र व राज्य सरकारच्या बहुतांशी विकास योजना या पंचायत राज संस्थामार्फत राबविण्यात येतात. पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करुन त्यांच्या कारभारात सुसूत्रता व पारदर्शकता आणण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत ई-पीआरआय हा उद्देश मार्ग प्रकल्प सन 2011 पासून हाती घेतला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पंचायती राज संस्थांच्या कारभारामध्ये ई-पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसूत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत सेवा-दाखले त्यांच्या रहिवाशी क्षेत्रात कालबध्द स्वरुपात मिळणे, तसेच इतर व्यावसायिक सेवा, जास्तीत जास्त बँकीग सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्या या हेतूने राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये CSC e-Governance Services India Ltd. या केंद्र शासनाच्या कंपनीच्या सहकार्याने आपले सरकार सेवा केंद्र (ASSK)स्थापन करण्यात आले आहेत.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-E-Panchayat-Raj-Award-to-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हेमा मालिनी यांनी दिली 'ड्रग माफिया'वर प्रतिक्रिया ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Hema-Malini-reacts-to-drug-mafia</link>
            <description>नवी दिल्ली- 

 अमली पदार्थांचे सेवन या गोष्टी अनेक क्षेत्रात आणि जगभरात बऱ्याच ठिकाणी घडत असतात. सिनेसृष्टीतही या गोष्टी घडत असतील. पण याचा अर्थ असा होत नाही की, संपूर्ण सिनेसृष्टी खराब आहे. ज्या पद्धतीने लोक याला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे.'

जया बच्चन यांच्या राज्यसभेत झालेल्या भाषणानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. आता यावर हेमा मालिनी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे खासदार रवी किशन यांनी सिनेसृष्टीत वाढलेल्या अमली</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-16/navbharat-times.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली- 

 अमली पदार्थांचे सेवन या गोष्टी अनेक क्षेत्रात आणि जगभरात बऱ्याच ठिकाणी घडत असतात. सिनेसृष्टीतही या गोष्टी घडत असतील. पण याचा अर्थ असा होत नाही की, संपूर्ण सिनेसृष्टी खराब आहे. ज्या पद्धतीने लोक याला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे.'

जया बच्चन यांच्या राज्यसभेत झालेल्या भाषणानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. आता यावर हेमा मालिनी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे खासदार रवी किशन यांनी सिनेसृष्टीत वाढलेल्या अमली पदार्थांच्या सेवनाबद्दल मत व्यक्त केलं होतं. रवी किशन यांना उत्तर देताना राज्यसभेत जया बच्चन यांनी भाषण केलं होतं.


गेल्या कित्येक दिवसांपासून कंगना रणावत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना लक्ष्य करत आहे. सुरुवातीला घराणेशाहीवर बोलल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये असलेल्या ड्रग्ज माफियांबद्दलही बोलायला सुरुवात केली. नुकतंच राज्यसभेत जया बच्चन यांनी कोणाचंही नाव न घेता प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, ज्या कलाकारांनी या इण्डस्ट्रीत काम केलं तेच आता याला नावं ठेवत आहेत.


जया बच्चन यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितलं की, 'सिनेसृष्टी रोज पाच लाख लोकांना थेट रोजगार देते. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावले जात आहे. याच इण्डस्ट्रीत नाव कमावलेल्या लोकांनी आता याला गटार म्हटलं आहे. मी या मताशी सहमत नाही. मला आशा आहे की सरकार अशा लोकांना अशा पद्धतीची भाषा न वापरण्याचा सल्ला देतील. सिनेसृष्टीत काही लोक खराब असल्यामुळे तुम्ही संपूर्ण सिनेसृष्टीला दोष देऊ शकत नाही. मला लाज वाटते की काल लोकसभेतील एका सदस्याने, जे सिनेसृष्टीतीलच एक भाग आहे त्यांनी याविरूद्ध भाषण केलं. हे फार लाजीरवाणं आहे.'

कंगना रणौतनेही विचारला जया बच्चन यांना प्रश्न

कंगना रणौतने ट्वीट करत स्पष्ट केलं की, 'जया जी, माझ्या जागी तुमच्या मुलीला किशोरवयीन असताना मारहाण केली जाती, नशा करायला भाग पाडलं असतं आणि लैंगिक अत्याचार केले असते तर तेव्हाही तुम्ही हेच बोलला असता का? जर अभिषेकचा सतत छळ केला गेला असता आणि त्याला त्रास दिला गेला असता.. या सगळ्यानंतर एक दिवस जर त्याने आत्महत्या केली असती तर तेव्हाही तुम्ही हेच बोलला असता का? आमच्यावरही काही दया दाखवा.' ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Hema-Malini-reacts-to-drug-mafia</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी विरोधात भाजपाला घरचा अहेर : फडणवीस आणि उदयनराजेंच यांचे पत्र  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Fadnavis-and-Udayan-Raje-letter-against-BJP-ban-on-onion-exports</link>
            <description>मुंबई – केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केल्यानंतर त्याचा सर्वत्र विरोध होतांना दिसून येतोयं. आता महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांना कांदा निर्यात बंदी उठविण्याबाबत पत्र लिहले आहे. 
पियूष गोयल यांना पाठवलेल्या पत्रात फडणवीस म्हणतात, ‘आपल्याशी फोनवर याविषयी विस्तृत चर्चा झाली होती आणि कांदा निर्यातीवर बंदी उठवण्याची विनंती मी आपल्याकडे केली होती.आमची पुन्हा एकदा आपल्याकडे मागणी आहे की, </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-16/Devendra-Fadnavis-Onion-Piyush-Goyal-696x364.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केल्यानंतर त्याचा सर्वत्र विरोध होतांना दिसून येतोयं. आता महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांना कांदा निर्यात बंदी उठविण्याबाबत पत्र लिहले आहे. 
पियूष गोयल यांना पाठवलेल्या पत्रात फडणवीस म्हणतात, ‘आपल्याशी फोनवर याविषयी विस्तृत चर्चा झाली होती आणि कांदा निर्यातीवर बंदी उठवण्याची विनंती मी आपल्याकडे केली होती.आमची पुन्हा एकदा आपल्याकडे मागणी आहे की, कांदा निर्यातीवर घातलेली बंदी परत घेतली जावी. महाराष्ट्राच्या कांद्याला आंतरराष्ट्रीयस्तरावर मागणी असते. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला देखील मिळतो. कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने शेतकरी अतिशय दुःखी आहेत. मला आशा आहे की तुम्ही तात्काळ योग्य तो निर्णय घ्याल.’
केंद्र सरकारने सोमवारी अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान उदयनराजे भोसले यांनीही केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी यासाठी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहले आहे. या पत्रात शेतकरी लॉकडाऊनमुळे बॅकफुटवर गेला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यात बंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणखी संकटात नेणारा आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किंमतीच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पत्रकात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांदा निर्यात उत्पादकांना राज्य सरकारने व केंद्र सरकारने मिळून अनुदान द्यावे, अशी मागणी भाजापाचे ज्येष्ठ नेते चंद्रकातदादा पाटील यांनी केली आहे.

शरद पवार आणि पियुष गोयल यांची भेट 

या पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यावर केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय अर्थमंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयांशी चर्चा करून निर्यातबंदीचा फेरविचार केला जाईल, असे आश्वासन गोयल यांनी दिले आहे.




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Fadnavis-and-Udayan-Raje-letter-against-BJP-ban-on-onion-exports</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कांदा निर्यातबंदी विरोधात राज्यभर आंदोलन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Statewide-agitation-against-onion-export-ban</link>
            <description>मुंबई : कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसकडून आज राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे. राज्यातील केंद्रीय कार्यालयासमोर कांदा निर्यातबंदीविरोधात निदर्शनं केली जाणार आहेत. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. याबाबत थोरात यांनी म्हटलं आहे की,मोदी सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून केंद्र सरकारने तात्काळ हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी आज, बुधवार 16 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करत आहोत, असं थोरात म्हणाले. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-16/agitation-against-onion-export-ban.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसकडून आज राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे. राज्यातील केंद्रीय कार्यालयासमोर कांदा निर्यातबंदीविरोधात निदर्शनं केली जाणार आहेत. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. याबाबत थोरात यांनी म्हटलं आहे की,मोदी सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून केंद्र सरकारने तात्काळ हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी आज, बुधवार 16 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करत आहोत, असं थोरात म्हणाले. बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी दूध भुकटी आयात केली. आता कांद्याची निर्यात थांबवली. केंद्र सरकारचे निर्णय अनाकलनीय आहेत. म्हणून आज राज्यभर आंदोलन करत आहोत, असं थोरात म्हणाले.


कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध 
केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.  कांदा निर्यात बंदीमुळे भाव पडले तर शेतकऱ्यांना मिळत असणाऱ्या गवताच्या काडीचा आधारही जाईल आणि कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतील. हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे. केंद्र सरकारने केलेली कांद्यावरील निर्यात बंदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने तात्काळ निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. कांदा निर्यातबंदी हा शेतकऱ्यांशी केलेला गंभीर विश्वासघात अशी प्रतिक्रिया किसानसभेचे सरचिटणीस, अजित नवले यांनी दिली. केंद्र सरकार ची भूमिका दुटप्पीपणाची आहे.  कांदा निर्याती बंदीच्या केंद्राच्या आकस्मिक निर्णयामुळे भारताची बेभरवशाचा देश अशी प्रतिमा बनेल, असं खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारकडून सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी

केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालय म्हणजेच डीजीएफटीने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. कांद्यांच्या किमतीत वाढ होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यात 30 ते 40 रुपये किमतीने कांद्यांची विक्री होत आहे.  बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका येथे कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो. कोरोना संकटात गेल्या काही महिन्यांत कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात केला गेला. एप्रिल ते जून या कालावधीत भारताने 19.8 दशलक्ष डॉलर्स कांद्याची निर्यात केली आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Statewide-agitation-against-onion-export-ban</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जया बच्चन आणि रवी किसन यांचा कलगीतुरा : सामनाच्या अग्रलेखातून बच्चनवर स्तुतिसुमनं  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Conflict-between-Jaya-Bachchan-and-Ravi-kisan-Praise-on-Bachchan-from-Saamna-Editorial-</link>
            <description>नवी दिल्ली – खासदार जया बच्चन आणि रवी किसन यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. रवी किसनने बॉलीवुड ड्रग्सप्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्याचा जया बच्चन यांनी काल संसदेत चांगलाच समाचार घेतला. याच पार्श्वभूमीतून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून जया बच्चन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 
भारतीय कलाविश्व हे गंगेप्रमाणं पवित्र आहे, असा दावा कोण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-16/78122853.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – खासदार जया बच्चन आणि रवी किसन यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. रवी किसनने बॉलीवुड ड्रग्सप्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्याचा जया बच्चन यांनी काल संसदेत चांगलाच समाचार घेतला. याच पार्श्वभूमीतून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून जया बच्चन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 
भारतीय कलाविश्व हे गंगेप्रमाणं पवित्र आहे, असा दावा कोणीही करणार नसलं तरीही त्याला गटार म्हणणं कदापी योग्य नाही, अशा शब्दांनीच अग्रलेखाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीपासूनच जया बच्चन यांच्या भूमिकेचं इथं ठामपणे समर्थन करण्यात आलं आहे. एकिकडे कलाविश्वाबाबत वेडं वाकडं बोलणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच  एरव्ही परखडपणे व्यक्त होणारी (कलाकार) मंडळी मात्र यावेळी मौन बाळगून आहेत. अशा साऱ्यांवर अग्रलेखातून निशाणा साधत त्यांच्यावर जणू कोणाचंतरी नियंत्रण आहे, असा टोलाही लगावण्यात आला. 
दादासाहेब फाळके यांच्या अमूल्य योगदानातून उभ्या राहिलेल्या या कलाविश्वामध्ये अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, जितेंद्र, देव आनंद, कपूर कुटुंब, शाहरुख, सलमान, ऐश्वर्या, वैजयंतीमाला, माधुरी दीक्षित या कलाकारांचं योगदान हे बहुमूल्य असल्याचं म्हणत अशा संपन्न मायानगरीला गटार म्हणणाऱ्यांवर 'सामना'तून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. स्वत: शेण खाऊन दुसऱ्यांवर टीका करणाऱ्यांना या अग्रलेखातून धारेवर धरण्यात आलं. अभिनेत्री कंगना राणौतनं कलाविश्वाबाबत केलेलं वक्तव्य, त्यानंतर ड्रग्ज घेणाऱ्या काही कलाकारांच्या नावांचा गौप्यस्फोट करत कलाविश्वाविषयीच नकारात्मक सूर आळवून आक्षेपार्ह वक्तव्य करणारी मंडळी पाहता मुळात ही भूमिका चुकीची असल्याचं अग्रलेखातून सांगण्यात आलं.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Conflict-between-Jaya-Bachchan-and-Ravi-kisan-Praise-on-Bachchan-from-Saamna-Editorial-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 15 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Apple कंपनी आज करणार दोन अत्याधुनिक प्रॉडक्ट लॉन्च  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Apple-will-launch-two-state-of-the-art-products-today</link>
            <description>मुंबई – एप्पल कंपनी आज रात्री एका नव्या प्रॉडक्ट्स लॉन्च करत आहे. हे प्रॉडक्ट लॉन्च करण्यासाठी एका ऑनलाईन इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. एका रिपोर्टच्या अहवालानुसार एप्पल वॉच आणि आयपॅड एअर हे दोन अत्याधुनिक प्रॉडक्ट लॉन्च करण्यात येणार आहे. Cupertino या कंपनीने या कार्यक्रमाला Time flies हे नाव दिले आहे. एप्पल वॉच सिरिज 6 चे कंपनी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-09-15/apple.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – एप्पल कंपनी आज रात्री एका नव्या प्रॉडक्ट्स लॉन्च करत आहे. हे प्रॉडक्ट लॉन्च करण्यासाठी एका ऑनलाईन इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. एका रिपोर्टच्या अहवालानुसार एप्पल वॉच आणि आयपॅड एअर हे दोन अत्याधुनिक प्रॉडक्ट लॉन्च करण्यात येणार आहे. Cupertino या कंपनीने या कार्यक्रमाला Time flies हे नाव दिले आहे. एप्पल वॉच सिरिज 6 चे कंपनी लॉन्ट करण्याच्या विचाधिन असल्याची माहिती पुढे आली आहे. ही वॉच सर्वात अपग्रेड व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असणार असल्याची माहिती पुढे येतेय. 
एप्पल कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एप्पल कंपनीने टाईम्स फाईल या कार्यक्रमाचे आयोजन आज रात्री १० वाजता केले आहे. हा कार्यक्रम ऑनलाईन असून याचे थेट प्रेक्षपण (लाईव्ह स्ट्रिमिंग) एप्पल कंपनीच्या अधिकृत साईटवर दिसणार आहे. याशिवाय एप्पलच्या अधिकृत युट्यूब चॅनलवरही हा कार्यक्रम बघता येणार आहे. 
एप्पल वॉच सिरिज 6 
कंपनी या कार्यक्रमात एप्पल वॉच सिरिज 6 चे लॉन्च करण्याची शक्यत आहे. या वॉचमध्ये शिरिरातील ऑक्सीजनचे प्रमाण किती आहे, हे तपासण्याचे तंत्रज्ञान आहे. याशिवाय शरिरातील हार्ट रेट, पल्स रेट तपासण्याचे फिचर्ससुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबतच कंपनी या कार्यक्रमात एप्पल वॉच SE सुद्धा लॉन्च करू शकते, असेही सांगण्यात आले आहे. 
आयपॅड एअर 2020
एप्पल कंपनी आयपॅड एअर हा प्रॉडक्टदेखील लॉन्च करणार आहे. यामध्ये ग्राहकांना Apple One ची सबसक्रिप्शन सर्व्हिस मिळणार आहे. यासोबतच एप्पल म्युजिक, एप्पल टिव्ही याबरोबर Apple Arcade चे एक्सेस मिळणार आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Apple-will-launch-two-state-of-the-art-products-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 15 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पीओके मधील भारताचा ५ हजार चौरस किमी भूभाग पाकिस्तानने चीनला दिला  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Pakistan-handed-over-5000-sq-km-of-Indian-territory-to-China-under-POK</link>
            <description>नवी दिल्ली - पाक व्याप्त काश्मिरमधील भारताचा ५ हजार १८० चौरस किमी भूभाग हा पाकिस्तानने चीनला दिल्याची धक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-15/rajnath singh pti file-1592317674.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - पाक व्याप्त काश्मिरमधील भारताचा ५ हजार १८० चौरस किमी भूभाग हा पाकिस्तानने चीनला दिल्याची धक्कादायक माहिती भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत महत्त्वाची माहिती दिली. याशिवाय लडाखमधील भारताची ३८ हजार वर्ग किलोमीटर जमीन चीनने अनधिकृतपणे बळकावली असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Pakistan-handed-over-5000-sq-km-of-Indian-territory-to-China-under-POK</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 15 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'मी आता पासून संघाचा आणि भाजपाचा'  - मदन शर्मा : राज्यपालांच्या भेटीनंतर केली घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/I-belong-to-Sangh-and-BJP-from-now-on--Madan-Sharma-Announcement-made-after-the-Governor-visit</link>
            <description>मुंबई - मी आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि भाजपाचा आह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-15/madan-sharma-meets-governer.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - मी आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि भाजपाचा आहे, असे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मिम्स तयार करण्यात आले होते, त्याचा निषेध म्हणून शिवसेनेनं त्यांना चांगलाच चोप दिला होता.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/I-belong-to-Sangh-and-BJP-from-now-on--Madan-Sharma-Announcement-made-after-the-Governor-visit</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 15 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ व्हॉट्सअपचं नवं फिचर्स : आता करा आनंददायी चॅटिंग  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/WhatsApp-new-features-Enjoy-chatting-now</link>
            <description>मुंबई – व्हॉट्सअप हे माध्यम चॅटिंगकरिता सर्व सामान्यांसाठी उपयोगीचे पडतं. चॅटिंग करतांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2020-09-15/whatsapp-5bfc343746e0fb005146737f.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – व्हॉट्सअप हे माध्यम चॅटिंगकरिता सर्व सामान्यांसाठी उपयोगीचे पडतं. चॅटिंग करतांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी स्माईलीज देण्यात आलेल्या आहे. या स्माईलीजद्वारे आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. आता व्हॉट्सअपने याबाबत आपले नवे फिचर्स आणले आहे. चॅटिंग करताना आपण स्टिकर्सचा वापरदेखील आपल्याला करता येणार आहे. यामुळे आपले चॅटिंग आनंददायी होईल.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/WhatsApp-new-features-Enjoy-chatting-now</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 15 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जया बच्चन संसदेत भडकल्या :  कंगनाच्या प्रश्नांची सरबत्ती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Jaya-Bachchan-erupts-in-Parliament-Kangana-questions-abound</link>
            <description>नवी दिल्ली – राज्यसभेमध्ये अभिनेत्री व समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी रवी किसन यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत चांगल्याच भडकल्या. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपास</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-15/132054-lsvnysjojr-1575287675.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – राज्यसभेमध्ये अभिनेत्री व समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी रवी किसन यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत चांगल्याच भडकल्या. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासुन सुरू झाले. मंगळवारी बॉलीवुडमध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढतं आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचा गोरखपुरचे खासदार यांनी राज्यसभेत प्रस्ताव मांडला. त्याला प्रत्युत्तर देताना समाजवादी पक्षाच्या खासदार व अभिनेत्री जया बच्चन यांनी ज्या ताटात जेवता त्याच ताटात छिद्र करता, अशी बोचरी टीका नाव न घेता जया बच्चन यांनी केली. 

या प्रकरणांवरून अभिनेत्री कंगना रानौतने जया बच्चनवर आपल्या ट्विटरद्वारे प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. कंगनाचा प्रश्न इतका बोचरा होता, की तिने उदाहरणं घेण्यासाठी श्वेता बच्चन व अभिषेक बच्चनचा वापर केला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Jaya-Bachchan-erupts-in-Parliament-Kangana-questions-abound</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 15 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठा आरक्षण : 23 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात गोलमेज परिषद  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Maratha-Reservation-Round-Table-Conference-in-Kolhapur-on-23-September</link>
            <description>कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात पुढील दिशानिर्देश ठरविण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते आणि पदाधिकारी या परिषदेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-15/Maratha Agitation.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात पुढील दिशानिर्देश ठरविण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते आणि पदाधिकारी या परिषदेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव न मांडल्यास राज्यातील ४८ खासदारांचे पुतळे जाळण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आलेला आहे. 
राज्यातल्या काही मंत्र्यांना मराठा आरक्षणाचा आकस असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी हा आरोप केलाय. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा पुण्यात १७ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. 
मराठा आरक्षणासाठी आता उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेने दिला आहे. छावा संघटनेची मराठवाड्यातील कार्यकर्त्यांची एक बैठक नांदेडमध्ये पार पडली. मराठा समाजातील तरुण आता विष घेऊन मरणार नसून मारणार असे जावळे म्हणाले. आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार नसल्याचे जावळे यांनी स्पष्ट केले. जबाबदार सत्ताधा-यांना मराठा समाज खाली खेचणार, असा इशारा जावळे यांनी दिला आहे. 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Maratha-Reservation-Round-Table-Conference-in-Kolhapur-on-23-September</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर आणली बंदी : कांद्याचे भाव २६०० रूपयांनी घसरले  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Central-government-bans-onion-exports-Onion-prices-fall-by-Rs-2600</link>
            <description>मुंबई :  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. मुंबई बंदरातून निघालेला कांदा बंग्लादेश बॉर्डरवर रोखून धरण्यात आला असल्याकारणाने मोठ्या प्रमाणावर कांदा कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे कांद्याचे भाव सुमारे २६०० ते २७०० रूपयांनी घसरले. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. 
या अघोषित निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-14/33175-onion.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. मुंबई बंदरातून निघालेला कांदा बंग्लादेश बॉर्डरवर रोखून धरण्यात आला असल्याकारणाने मोठ्या प्रमाणावर कांदा कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे कांद्याचे भाव सुमारे २६०० ते २७०० रूपयांनी घसरले. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. 
या अघोषित निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांना फटका बसला यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने तत्काळ निर्यात पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रक काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्याबंदी लागू केली आहे. कांद्याचे दर वाढत आहेत. कांदा पुन्हा रडवणार अशी स्थिती दिसून येत आहे. देशभरात आवक कमी झाल्यामुळे कांदा दरात दररोज वाढ होत आहे. गेल्या एका आठवड्यात कांद्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. नाशिकमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याचा दर वाढलेला दिसून येत आहे. वाढते दर रोखण्यासाठी केंद्रसरकारकडून ही निर्यात बंदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान कॉंग्रेसने या घटनेचा निषेध करत कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे ती तात्काळ उठवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Central-government-bans-onion-exports-Onion-prices-fall-by-Rs-2600</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा :डॉ. राजेंद्र शिंगणे   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Adequate-supply-of-oxygen-in-the-state-Dr-Rajendra-Shingane</link>
            <description>मुंबई : राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविल्यावर त्यादृष्टीने नि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-14/WhatsApp Image 2020-09-14 at 5.42.30 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविल्यावर त्यादृष्टीने नियोजन  करुन ऑक्सीजन पुरवठा करावा असे निर्देश, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. 

अन्न व औषध प्रशासन आयुक्तालय येथे ऑक्सीजन तयार करणारे उत्पादक, पुरवठादार आणि वाहतुकदार यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी अन्न व औषध प्रशासन सचिव विजय सौरभ, आयुक्त अरुण उन्हाळे, आरोग्य विभागाचे आयुक्त रामास्वामी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Adequate-supply-of-oxygen-in-the-state-Dr-Rajendra-Shingane</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू : अमित देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/-Let--solve-all-the-problems-of-the-people-working-for-conservation-immediately--Amit-Deshmukh</link>
            <description>लातूर  :  समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील असे आश्वासन अखिल भारतीय मराठी तमाशा परिष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2020-09-14/WhatsApp Image 2020-09-14 at 5.30.11 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लातूर  :  समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील असे आश्वासन अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री  तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित  देशमुख यांनी दिले आहे.

कोविड१९ पार्श्वभूमीवर तमाशा (लोकनाट्य) क्षेत्राला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित  देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन  विविध मागण्यांचे निवेदन दिले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/-Let--solve-all-the-problems-of-the-people-working-for-conservation-immediately--Amit-Deshmukh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १५ महिन्याच्या ऋतूराजला मिळाले जीवनदान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/15-month-old-Rituraj-gets-life-donation</link>
            <description>सांगली - 
मिरज येथील रहिवासी असलेल्या शेतकरी कुटुंबातील विजय डांगे यांच्या १५ महिने वयाच्या ऋतूराज या मुलास ह्रदय शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले होते. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना या आजाराकडे दुर्लक्ष करता येणार नव्हता. त्यामुळे डांगे कुटुंबियांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. त्यास</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-14/WhatsApp Image 2020-09-14 at 5.30.09 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सांगली - 
मिरज येथील रहिवासी असलेल्या शेतकरी कुटुंबातील विजय डांगे यांच्या १५ महिने वयाच्या ऋतूराज या मुलास ह्रदय शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले होते. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना या आजाराकडे दुर्लक्ष करता येणार नव्हता. त्यामुळे डांगे कुटुंबियांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला. 


ही शस्त्रक्रिया किचकट व खर्चिक असल्याने मुंबई येथील कोकीळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. डांगे कुटुंबियांनी याचवेळी मदतीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता. मंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ अंबानी हॉस्पिटल येथे संपर्क साधून त्यांना डॉक्टरांचा वेळ मिळवून दिला. शिवाय जिल्हाबंदी असल्याने त्यांना प्रवासासाठी आवश्यक असणारा  ई - पासही कार्यालयाने त्यांना उपलब्ध करून दिला होता.


माजी नगरसेवक आयुब बारगीर यांच्या पाठपुराव्याने ही शस्त्रक्रिया डॉ. बिपीन राॅय, डॉ. प्रशांत धोपटे यांच्या प्रयत्नाने यशस्वी झाली आहे. ३ लाख २५ हजार रुपयांची शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत करणेत आली. त्यानंतर विजय डांगे कुटुंबीय समडोळी येथे परतले.

सोमवारी पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी भेट देत ऋतूराजची आस्थेने विचारपूस केली. यावेळी माजी जि. प. सदस्य सुरेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती वैभव पाटील, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, बॅंकेचे संचालक संजयबापू पाटील, आयुब बारगीर, मुन्ना शेख आदी उपस्थित होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/15-month-old-Rituraj-gets-life-donation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डॉमनिक थीम युएस ओपन २०२० चा विजेता  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Dominic-Theme-US-Open-2020-winner</link>
            <description>न्यूयॉर्क : ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने यूएस ओपन 2020 चं विजेतेपद पटकावलं आहे. पुरुष एकेरी गटाच्या </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-14/Dominic-Thiem-US-Open-2020.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[न्यूयॉर्क : ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने यूएस ओपन 2020 चं विजेतेपद पटकावलं आहे. पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत डॉमनिक थीमने जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवला 2-6, 4-6, 6-4, 6-3, 7-6 अशा सेटमध्ये पराभूत केलं. डॉमनिक थीमच्या रुपात यूस ओपनला सहा वर्षांनंतर नवा चॅम्पियन मिळाला आहे. त्याच्याआधी 2014 मध्ये क्रोएशियाच्या मारिन सिलिचने यूएस ओपनच्या फायनलमध्ये जपानच्या के केई निशिकोरीला पराभूत केलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Dominic-Theme-US-Open-2020-winner</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ योशिहिडे सुगा जपानचे नवे पंतप्रधान  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Yoshihide-Suga-is-the-new-Prime-Minister-of-Japan</link>
            <description>टोकियो - जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता योशिहिडे सुगा हे जपानचे नवे पंतप्रधान असणार आहे. ते येत्या काही दिवसात पंतप्रधान म्हणून शपथ घेणार </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-09-14/200911001649-02-yoshihide-suga-japan-restricted.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[टोकियो - जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता योशिहिडे सुगा हे जपानचे नवे पंतप्रधान असणार आहे. ते येत्या काही दिवसात पंतप्रधान म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. सुगा यांची जपानच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या (एलडीपी) नेतेपदी निवड झाली आहे. योशिहिडे सुगा यांचा जपानचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे देशाचे नवे पंतप्रधान म्हणून लवकरच त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. विद्यमान पंतप्रधान शिंजो आबे यांनी प्रकृती आस्वास्थ्यामुळे पंतप्रधान पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या पदासाठी झालेल्या पक्षाच्या निवडणुकीत सुगा यांनी सहजपणे विजय मिळवला. त्यामुळे सुगा यांची आबे यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड झाली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Yoshihide-Suga-is-the-new-Prime-Minister-of-Japan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतातील दहा हजार व्हिव्हिआयपींवर चीनची पाळत  :  राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीशांचा समावेश  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/China-surveillance-of-tens-of-thousands-of-VIPs-in-India-including-the-President-Vice-President-Chief-Justice</link>
            <description>नवी दिल्ली: लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना आता आणखी एक ध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-09-14/Untitled-1-copy-414.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनकडून भारताविरुद्ध सायबर युद्धाच्या हालचाली सुरु आहेत. त्यासाठी चीनमधील झेन्हुआ या कंपनीकडून भारतातील जवळपास १० हजार नामवंत व्यक्ती आणि संस्थांवर पाळत ठेवली जात आहे. द इंडियन एक्स्प्रेस ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/China-surveillance-of-tens-of-thousands-of-VIPs-in-India-including-the-President-Vice-President-Chief-Justice</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उमर खालिद याला अटक  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Omar-Khalid-arrested</link>
            <description>नवी दिल्ली: फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणात </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-14/umar-khalid-1468127413_835x547.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणात पोलिसांनी 'जेएनयू'चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. रविवारी तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली पोलिसांनी अटक केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Omar-Khalid-arrested</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नाओमी ओसाकाने पटकावले युएस ओपन २०२० चे ग्रॅंडस्लॅम  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Naomi-Osaka-wins-US-Open-2020-Grand-Slam</link>
            <description>नवी दिल्ली : सलग तीन वर्षांमध्ये दुसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-14/TELEMMGLPICT000239231874_trans_NvBQzQNjv4BqpVlberWd9EgFPZtcLiMQfyf2A9a6I9YchsjMeADBa08 (1).jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : सलग तीन वर्षांमध्ये दुसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावत जपानच्या नाओमी ओसाका हिनं व्हिक्टोरिया अझरेंका हिचा स्वप्नभंग केला. हे तिचं तिसरं ग्रँडस्लॅम सलविजेतेपद ठरलं. ज्यामध्ये अमेरिकन ओपनवर तिनं दुसऱ्यांदा आपलं अधिपत्य सिद्ध केलं.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Naomi-Osaka-wins-US-Open-2020-Grand-Slam</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 13 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगना आज राज्यपालांना भेटणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-Kangana-will-meet-the-Governor-today</link>
            <description>मुंबई - चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत सायंकाळी साडेचार वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. राजभवन इथे ही भेट होणार असल्याची माह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-13/Image_2020-09-13001.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत सायंकाळी साडेचार वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. राजभवन इथे ही भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कंगना विरूद्ध शिवसेना सामना रंगला असतानाच कंगना राज्यपाल यांची भेट घेत असल्यामुळे वेगळीच चर्चा रंगली आहे.

कंगना आणि शिवसेना नेत्यांत गेली काही दिवस वाक्यु्द्ध रंगले आहे. त्यात केंद्र सरकारने कंगणाला वाय दर्जाची सुरक्षा दिली. त्यानंतर मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केलीं. कारवाईनंतर कंगणाने मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत व्हिडिओ शेअर केला. या एकेरी उल्लेखावर सेनेकडून टीका झाली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-Kangana-will-meet-the-Governor-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 12 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचे सुपुत्र आदित्य पौडवालचं निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Famous-singer-Anuradha-Poudwal-son-Aditya-Poudwal-passed-away</link>
            <description>मुंबई :

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन झाले आहे. 35 वर्षीय आदित्य पौडवाल हे बर्‍याच दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आदित्य पौडवाल यांच्या निधनाबद्दल शंकर महादेवन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून शोक व्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-12/pjimage-4-1599893074.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन झाले आहे. 35 वर्षीय आदित्य पौडवाल हे बर्‍याच दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आदित्य पौडवाल यांच्या निधनाबद्दल शंकर महादेवन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्ट केली की, ‘हे ऐकून फार वाईट वाटले! आमचा लाडका आदित्य पौडवाल आता नाही !! मी यावर विश्वास ठेवू शकत नाही! किती आश्चर्यकारक संगीतकार आणि किती सुंदर मनुष्य !! मी नुकतेच एक गाणे गायले आहे जे दोन दिवसांपूर्वी त्यांच्याद्वारे इतके सुंदर प्रोग्राम केलेले होते! फक्त यासह येऊ शकत नाही !! प्रेम करतो भाऊ … तुझी आठवण येते...

आदित्य पौडवाल हे आई अनुराधाच्या मार्गावर चालत भजन आणि भक्तीगीते गात होते. त्याचसोबत तो एक उत्तम संगीत दिग्दर्शक होता. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आदित्यचे नाव देशातील सर्वात तरुण संगीत दिग्दर्शकाच्या वर्गात समाविष्ट आहे.
 गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून स्टारच्या निधनाच्या बातमीने सर्वांना हादरवून सोडले आहे. आदित्य पौडवाल यांच्या निधनाने त्यांचे संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला आहे. त्याचबरोबर त्याच्या निधनाने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सर्वजण सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Famous-singer-Anuradha-Poudwal-son-Aditya-Poudwal-passed-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 12 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ऑक्सफर्डने दिली आनंदाची बातमी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/The-good-news-from-Oxford</link>
            <description>नवी दिल्ली - ऑक्सफर्ड विद्यापीठ बनवत असलेली कोरोनावरील लसीची मानवी चाचणी थांबवण्यात आली आहे. तरीही या वर्षाच्या अखेरीपर्यंत कोरोनावरील लस तयार करु असा विश्वास ऑक्सफर्ड आणि अॅीस्ट्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-09-12/200720-oxford-vaccine-mn-1105_2943158d138ec30d69e2626fc7b04e49.fit-760w.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - ऑक्सफर्ड विद्यापीठ बनवत असलेली कोरोनावरील लसीची मानवी चाचणी थांबवण्यात आली आहे. तरीही या वर्षाच्या अखेरीपर्यंत कोरोनावरील लस तयार करु असा विश्वास ऑक्सफर्ड आणि अॅीस्ट्रॅजेनेका या संस्थेने व्यक्त केला आहे. अॅलस्ट्रॅजेनेकाचे मुख्य कार्यकारी पास्कल सोरियट यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लस तयार करताना नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले. त्यामुळे कोरोनावरील लस डिसेंबर महिन्यापर्यंत उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात असणारी लस थांबविण्यात आली आहे. काहींना ही लस दिल्यानंतर त्रास झाला. म्हणून भारतातही लस देणे थांबविण्यात आले.
या वर्षाच्या शेवटी कोरोनावरील लस तयार करणार असल्याची बातमी ऑक्सफर्डने दिल्यानंतर सर्वत्र दिलासादायक वातावरण तयार होवू लागले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/The-good-news-from-Oxford</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 12 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कॉंग्रसेचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जून खरगे यांची प्रभारीपदावरून हकालपट्टी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Senior-Congress-leader-Mallikarjun-Kharge-fired</link>
            <description>नवी दिल्ली – महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी मल्लीकार्जून खरगे यांची महासचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यासोबतच कॉंग्रसेचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनाही डच्चू देण्यात आला आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाबाबत नाराजीचे पत्र लिहण्यात आले होते, त्यात या नेत्यांचा समावेश होता. क्रॉंग्रसेच्या कार्यकारिणीमध्ये काही बदल करण्यात आले आहे. 
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी व महासचिव मल्ल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-12/SoniaGandhi2_20151119_402_602.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी मल्लीकार्जून खरगे यांची महासचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यासोबतच कॉंग्रसेचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनाही डच्चू देण्यात आला आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाबाबत नाराजीचे पत्र लिहण्यात आले होते, त्यात या नेत्यांचा समावेश होता. क्रॉंग्रसेच्या कार्यकारिणीमध्ये काही बदल करण्यात आले आहे. 
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी व महासचिव मल्लीकार्जून खरगे यांच्या जागी आझाद व आनंद शर्मा यांना स्थान देण्यात आले आहे. आझाद आणि शर्मा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहले होते. त्यांनी जाहीरपणे पक्षासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. यावरून कार्यकारीणी बैठकीत मोठा गदारोळ झाला होता. तसेच जितिन प्रसाद यांची काँग्रेसने पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेस पक्षातील वादग्रस्त पत्रावर सह्या करणाऱ्या नेत्यांमध्ये जितिन प्रसाद यांचा समावेश होता.
या यादीतून अंबिका सोनी आणि मोतीलाल व्होरा यांना देखील काँग्रेस पक्षाने डच्चू दिला आहे. या फेरबदलात काँग्रेसला सल्ला देणाऱ्या उच्चस्तरीय सहा सदस्यीय विशेष समितीत सुरजेवाला यांचा समावेश करण्यात आहे आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, तसेच मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून हटवण्यात आले आहे. गुलामनबी आझाद हे हरियाणाचे प्रभारी होते. तर, अजय माकन आणि रणदीर सुरजेवाला यांच्या नावांचा समावेश काँग्रेसच्या महासचिव पदांच्या यादीत करण्यात आला आहे.  कॉंग्रसेच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सहाय्य करण्यासाठी सहा जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. 
१. ए के ॲंटोनी
२. अहमद पटेल
३. अंबिका सोनी
४. के सी वेणुगोपाल
५. मुकूल वासनिक
६. रणदीप सिंह सुरजेवाला ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Senior-Congress-leader-Mallikarjun-Kharge-fired</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 11 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सॅमसंगच्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Price-cuts-for-two-Samsung-smartphones</link>
            <description>नवी दिल्ली – सॅमसंगने आपल्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅमसंगचे ए सिरिजचे दोन स्मार्टफोन A71 आणि A51  स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी A51 च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत २५ हजार २५० रूपये होती. हा स्मार्टफोन आता २३ हजार ९९९ रूपयांत उपलब्ध होणार आहे. तर ८ जीबी रॅम असलेला स्मार्टफोनची किंमत २५ हजार ९</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2020-09-11/gsmarena_00000.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – सॅमसंगने आपल्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅमसंगचे ए सिरिजचे दोन स्मार्टफोन A71 आणि A51  स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी A51 च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत २५ हजार २५० रूपये होती. हा स्मार्टफोन आता २३ हजार ९९९ रूपयांत उपलब्ध होणार आहे. तर ८ जीबी रॅम असलेला स्मार्टफोनची किंमत २५ हजार ९९९ रूपये आहे. सॅमसंग गॅलेक्सी A71 ८ जीबी रॅम असलेल्या मोबाईलची किंमत ३१ हजार ९९९ रूपये करण्यात आली आहे. 
  
सॅमसंग गॅलेक्सी A71 चे वैशिष्ट्ये
८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत या फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस इनफिनिटी डिस्प्ले ओ दिला आहे. या फोनमध्ये अड्रीनो 618जीपीयू सोबत स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक १२ मेगापिक्सलचा आणि दोन ५ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरच्या या फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 4500mAh बॅटरी दिली आहे. २५ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A51 ची वैशिष्ट्ये
सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस Super AMOLED डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये Exynos 9611 SoC प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत १२ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh ची बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Price-cuts-for-two-Samsung-smartphones</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 11 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ युएस ओपन : सेरेना विल्यम्स पराभूत, अझरेन्काचा अंतिम सामन्यात प्रवेश  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/US-Open-Serena-Williams-loses-Azarenka-enters-final</link>
            <description>न्युयॉर्क - युएस ओपनच्या २४ व्या ग्रॅंड स्लॅम एकेरी टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सेरेना विल्यम्सचा पराभव झाला आहे. अमेरिकेच्या व्हिक्टोरिया अझरेन्काने युएस ओपनच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. विल्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-11/Azarenka-US-OPEN-QF-pre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[न्युयॉर्क - युएस ओपनच्या २४ व्या ग्रॅंड स्लॅम एकेरी टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सेरेना विल्यम्सचा पराभव झाला आहे. अमेरिकेच्या व्हिक्टोरिया अझरेन्काने युएस ओपनच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. विल्यम्सने संघर्ष करत सामना बरोबरीत आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पहिला सेट तिने १-६, ३-३,३-३ ने गमावला.

पायाच्या स्थायूत दुखावल्यामुळे खेळतांना तिचा संघर्ष दिसून येत होता. त्यासाठी तिने तिच्या कोचलाही पाचारण केले होते. अझरेन्काने अंतिम सामन्यात प्रवेश केला असून तिची लढत आता २०१८ च्या चॅम्पियन असलेल्या नाओमी ओसकाशी सोबत असणार आहे. दोनवेळा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंड स्लॅम जिंकलेली अझरेन्का २०१३ पासून आजाराशी सामाना करत होती. यासोबतच अझरेन्का पहिल्यांदा युएस ओपनच्या ग्रॅंड स्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. सध्या ती विलक्षण फार्मात असून युएस ओपन आधी झालेल्या सर्व ११ सामन्यांमध्ये तिने विजय मिळवला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/US-Open-Serena-Williams-loses-Azarenka-enters-final</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 11 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारत आणि चीन वाद शांत : पाच सूत्री कार्यक्रमावर दोन्ही देशांची सहमती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/-India-China-dispute-calms-down</link>
            <description>नवी दिल्ली – भारत आणि चीन वादाला आता पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन सीमेवर तणावपूर्ण वातावरण दिसू ल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-09-11/FotoJet__7__0.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – भारत आणि चीन वादाला आता पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन सीमेवर तणावपूर्ण वातावरण दिसू लागले होते. हा तणाव शांत करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये पाच सूत्री कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या पाच सूत्री कार्यक्रमाला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वॉंग यी यांच्यात गुरूवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता दोन्ही देशाचे सैन्य नियंत्रण रेषेजवळील तणावग्रस्त भागातून आपले सैन्य मागे घेणार असल्याची माहिती समोर येते आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/-India-China-dispute-calms-down</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 11 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  रियाचा जामीन अर्ज नामंजूर : हायकोर्टात धाव घेणार, वकिल मानशिंदे यांची माहिती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Riya-bail-application-rejected-He-will-run-in-the-High-Court-says-lawyer-Manshinde</link>
            <description>मुंबई – रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आज दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. दरम्यान दोघांचेही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. त्यामुळे रि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-11/Rhea-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आज दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. दरम्यान दोघांचेही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. त्यामुळे रियाला आणखी काही काळ तुरूंगात राहावे लागणार असल्याचे समजते. रियाचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी धाव घेणार असल्याची माहिती रियाचे वकिल सतीश मानशिंदे यांनी दिली. 
शोविक चक्रवर्ती, रिया चक्रवर्ती, अब्दुल बासित, झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचे जामीन अर्ज आज विशेष न्यायालयाने फेटाळले आहेत
रविवारपासून सलग तीन दिवस रियाची चौकशी करण्यात आली. रियाला कलम 37 अ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ड्रग्स तस्करीसाठी पैशाची देवाणघेवाण करण्याचा गुन्हाही तिच्यावर दाखल करण्यात आला आहे.
आरोप सिद्ध झाल्यास 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणात सामान्यत: जामीन देण्यात येत नाही. रियाच्या आधी तिच्या भावाला शौविकलाही अटक करण्यात आली होती. त्याच्यासोबत सॅम्यु्लल मिरांडालाही अटक करण्यात आली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Riya-bail-application-rejected-He-will-run-in-the-High-Court-says-lawyer-Manshinde</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 11 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जॉर्डनमध्ये  स्फोट : स्फोटाची तीव्रता भीषण  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/-Explosion-in-Jordan-The-intensity-of-the-explosion-is-terrible</link>
            <description>अम्मान – जॉर्डनची राजधानी अम्मानच्या काही अंतरावर असलेल्या लष्करी तळाजवळ एक भीषण स्फोट झाल्याची घटना काल घडली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, संपूर्ण परिसराच्या ५०० मीटर अंतराच्या पर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-09-11/nz_blast_110920.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अम्मान – जॉर्डनची राजधानी अम्मानच्या काही अंतरावर असलेल्या लष्करी तळाजवळ एक भीषण स्फोट झाल्याची घटना काल घडली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, संपूर्ण परिसराच्या ५०० मीटर अंतराच्या परीघातल्या घरांच्या खिडक्या तुटल्या. हा स्फोट व त्याचा आवाज शहरातील नागरिकांनी ऐकाला आणि पाहयला असल्याचे सांगत आहे. या स्फोटामुळे उडालेला भडक्याने संपूर्ण आसमंत व्यापून घेतल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्यायरल होतांना दिसून येत आहे. 
एका खासगी वाहिनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट शस्त्रात्रे व युद्धसामुग्री तयार करणाऱ्या कारखान्यात झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.. शॉटसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. स्फोटात किती लोक मृत्यूमुखी पडले व किती जखमी झाले यासंबंधी अद्याप माहिती नाहीये.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/-Explosion-in-Jordan-The-intensity-of-the-explosion-is-terrible</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 11 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मत्स्य संपदा’ योजनेचा शुभारंभ  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Prime-Minister-Narendra-Modi-launches-Matsya-Sampada-scheme</link>
            <description>नवी दिल्ली – भारतातील मत्सउद्योग क्षेत्राच्या केंद्रित आणि शाश्वत विकासासाठी एक महत्वकांक्षी योजना असून आत्मनिर्भर पॅकेजचा एक भाग म्हणजे मत्स्य संपदा योजना आहे. या योजनंअंतर्गत 2020 -21 ते 2024-25 या आर्थिक वर्षात योजनेच्या अंमलबजावणीसाठी २० हजार 50 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-11/pm-modi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – भारतातील मत्सउद्योग क्षेत्राच्या केंद्रित आणि शाश्वत विकासासाठी एक महत्वकांक्षी योजना असून आत्मनिर्भर पॅकेजचा एक भाग म्हणजे मत्स्य संपदा योजना आहे. या योजनंअंतर्गत 2020 -21 ते 2024-25 या आर्थिक वर्षात योजनेच्या अंमलबजावणीसाठी २० हजार 50 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. 
ही योजना देशातील मत्स्य व्यवसायसाठी फायदेशीर ठरणार असून भविष्यात मत्स्य उत्पादन वाढवणे, मत्स्य  निर्यात महसूल वाढविणे हा योजनेमागील हेतू आहे. 2024-25 पर्यंत मासोळीचे उत्पादन अतिरिक्त 70 लाख टन पर्यंत वाढविण्यात येणार आहे. मत्स्य पालन निर्यात महसूल १ लाख कोटी पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. 
मत्स्य संपदा योजनेद्वारे मत्स्य उत्पादन व उत्पादकता यासोबतच गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, पायाभुत सुविधा, व्यवस्थापन यासोबतच आणखी काही उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे.  यासोबतच या योजनेमार्फत मत्स्योद्योग बोटींचा विमा, बोटींचे नविनीकरण, खाऱ्या पाणी, क्षारीय पाण्यातील सागर मित्र या सर्व गोष्टीचा विकास करण्यात येणार आहे. 
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल पद्धतीने या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री आणि राज्यमंत्री व बिहारचे मुख्यमंत्री प्रामुख्याने उपस्थित होते. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Prime-Minister-Narendra-Modi-launches-Matsya-Sampada-scheme</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 11 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयसीएमआरच्या सर्वेक्षणामध्ये धक्कादायक खुलासा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Shocking-revelation-in-the-ICMR-survey</link>
            <description>नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना आयसीएमआरने धक्कादायक खुलासा केला आहे. भारतात सध्या 45 लाखांहून अधिक कोरोना रूग्ण आहेत. तर आतापर्यंत 76 हजारांहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच आयसीएमआरच्या सर्वेक्षणांमधून धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे. या सर्वेक्षणानुसार मे महिन्याच्या सुरूवातीलाच सुमार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-11/924898-covaxinimcr.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना आयसीएमआरने धक्कादायक खुलासा केला आहे. भारतात सध्या 45 लाखांहून अधिक कोरोना रूग्ण आहेत. तर आतापर्यंत 76 हजारांहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच आयसीएमआरच्या सर्वेक्षणांमधून धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे. या सर्वेक्षणानुसार मे महिन्याच्या सुरूवातीलाच सुमारे 64 लाख लोकांना कोरानाची लागण झाल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. परंतु, या रूग्णांमध्ये कोणतेही लक्षण आढळून आले नसल्याचीही माहिती सर्व्हेमधून समोर आली आहे.
आयसीएमआरमार्फेत नॅशनल सीरोलॉजिकल सर्व्हे करण्यात आला होता. त्या सर्व्हेअंतर्गत मे महिन्याच्या सुरूवातीला 64 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे असल्याचा खुलासा करण्यात आलेला आहे. परंतु, या लोकांची कोरोना चाचणी झाली नसल्याने कोणालाही कोरोना झाल्याचे समजले नव्हते. आयसीएमआरने सांगितल्याप्रमाणे त्यावेळी या सर्व्हे करण्यात आला त्यावेळी त्याठिकाणी कोणतिही टेस्टिंग फॅसिलिटी उपलब्ध नव्हती. कारण, त्यासंपूर्ण ठिकाणी लॉकडाऊन होता, असेही आयसीएमआरद्वारे सांगण्यात आले. 
आयसीएमआरने हा सर्व्हे 11 मे ते 4 जूनदरम्यान देशातील 21 राज्यांमध्ये 70 जिल्ह्यांच्या 700 गावांत जाऊन करण्यात आला. 18 ते 45 वर्ष वयोगटातील लोकांमध्ये 43.3 लोक पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. तर 46-60 वयोगटातील ग्रुपमध्ये 39.5 टक्के लोक पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. वयवर्षे 60 वर्षांच्या वरील लोकांमध्ये 17.2 लोक पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Shocking-revelation-in-the-ICMR-survey</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ युवराज सिंह निवृत्तीचा निर्णय मागे घेणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/-Yuvraj-Singh-will-withdraw-his-decision-to-retire</link>
            <description>मोहाली - भारतीय संघाचा माजी डावखुरा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यासाठी तयारी दाखवली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी युवराज पंजाबकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास तयार झाला आहे. यासंदर्भात युवराजने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्याकडे रितसर परवानगी मागितली आहे. काही दिवसांपू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-10/freepressjournal_2020-04_1c49e9c5-3dcc-4436-b7a7-b1bd627bd423_cats.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मोहाली - भारतीय संघाचा माजी डावखुरा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यासाठी तयारी दाखवली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी युवराज पंजाबकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास तयार झाला आहे. यासंदर्भात युवराजने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्याकडे रितसर परवानगी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब क्रिकेट असोसिएशनने युवराजला पंजाबच्या संघाचा मेंटॉर कम खेळाडू अशी ऑफर दिली होती. पंजाब संघामधील तरुण खेळाडूंना युवराजच्या अनुभवाचा फायदा होईल असं काही अधिकाऱ्यांचं मत होतं. पंजाब क्रिकेट असोसिएशनची ही ऑफर युवराजने स्विकारलेली आहे.
मी खरंतर स्थानिक क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती, पण मला क्रिकेट खेळायचं होतं यासाठी बाहेरील देशातील लिगमध्ये खेळण्यासाठी मी बीसीसीआयची परवानगी मागितली होती. पंजाब क्रिकेट असोसिएशनने केलेली विनंती मी नाकारु शकत नाही, म्हणून मी यावर सुमारे ३-४ आठवडे विचार केला. सरतेशेवटी मला पुनरागमन करण्याचा निर्णय योग्य वाटला, असे युवराजने एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. 
बीसीसीआयने युवराजला पुन्हा खेळण्याची परवानगी दिल्यास, तो पंजाब संघाकडून फक्त टी-२० क्रिकेट खेळेल. इतर स्पर्धांमध्ये मला सहभागी होता येणार नसल्याचंही युवराजने स्पष्ट केलंय. पंजाबच्या संघाला पुन्हा एकदा जुने दिवस दाखवून विजेतेपद मिळवून द्यायचं हे माझं ध्येय आहे. मी आणि हरभजन एकत्र खेळत असताना आम्ही हे करुन दाखवलं होतं, पण यानंतर तो योग जुळून येत नाहीये. यासाठी पुनरागमनाचा निर्णय घेतल्याचं युवराजने सांगितलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/-Yuvraj-Singh-will-withdraw-his-decision-to-retire</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तुकाराम मुंढे यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची वर्णी : किशोर राजे निंबाळकर यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पदभार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Tukaram-Mundhe-to-be-replaced-by-new-officer-Kishore-Raje-Nimbalkar-to-take-charge-of-Maharashtra-Jeevan-Pradhikaran</link>
            <description>मुंबई – नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची नव्या पदावर रूजू होण्यापूर्वीच बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदाचा कार्यभार देण्यात आला होता. परंतु आता त्याजागी किशोर राजे निंबाळ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-10/mundhe-twitter.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची नव्या पदावर रूजू होण्यापूर्वीच बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदाचा कार्यभार देण्यात आला होता. परंतु आता त्याजागी किशोर राजे निंबाळकर यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे आता तुकाराम मुंढे यांच्यावर कोणती जबाबदारी देणार, याकडे लक्ष लागले आहे. 
राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे. किशोर राजे निंबाळकर हे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असून त्यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. एम.जे.प्रदीपचंद्र यांची महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली. सहविक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग या पदावर ई.रवींद्रन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. ते स्वभावाने तापट असल्याने त्यांचे व तुकाराम मुंढे यांचे कसे जमेल, याची उत्सुकता होती. तुकाराम मुंढे यांची ही १४ वर्षाच्या काळात १५ वी बदली असल्याचे बोलले जात आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Tukaram-Mundhe-to-be-replaced-by-new-officer-Kishore-Raje-Nimbalkar-to-take-charge-of-Maharashtra-Jeevan-Pradhikaran</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी कंगनाविरूद्ध पोलिसात तक्रार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Complaint-lodged-with-the-police-against-Kangana-for-single-handedly-mentioning-the-Chief-Minister</link>
            <description>विक्रोळी – कंगना रनौत सध्या चर्चेचा विषय ठरू लागली आहे. कंगना आणि शिवसेना हा वाद दिवेंसदिवस टोकाचा होत आहे. अशातच कंगनाने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याप्रकरणी तिच्या विर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-10/1599679568_10kangana_4c.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[विक्रोळी – कंगना रनौत सध्या चर्चेचा विषय ठरू लागली आहे. कंगना आणि शिवसेना हा वाद दिवेंसदिवस टोकाचा होत आहे. अशातच कंगनाने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याप्रकरणी तिच्या विरूद्ध विक्रोळी पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली गेली असल्याची माहिती पुढे येत आहे. 
कंगनाच्या मुंबई येथील कार्यालयावर बीएमसीने काल हातोडा चालवला होता. ही बातमी संपूर्ण देशात गाजत आहे. तेव्हा पासून कंगनाने आपला संताप ट्विटरद्वारे व्यक्त करण्यात सुरूवात केली. काल मुंबईत दाखल झाल्यानंतर तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अरे,तुरेची भाषा केली. तिच्या या व्यक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. कंगनाने केलेल्या या व्यक्तव्यावर नाराजी व्यक्त करत तिच्याविरोधात विक्रोळी पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. ही तक्रार करताना तिने मुख्यमंत्र्यावर ऐकरी भाषेत केलेला टीकेचा व्हीडीओही जोडण्यात आलेला आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Complaint-lodged-with-the-police-against-Kangana-for-single-handedly-mentioning-the-Chief-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगना पाठोपाठ मनिष मल्होत्राला बीएमसीकडून नोटीस  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BMC-issues-notice-to-Manish-Malhotra-</link>
            <description>कंगना पाठोपाठ मनिष मल्होत्राला बीएमसीकडून नोटीस 

मुंबई – कंगना रानौतच्या मुंबई येथील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर आता बीएमसीने मनिष मल्होत्रालादेखील नोटीस पाठवला आहे. आपल्या राहत्या घराचा वापर कार्यालयासाठी वापर केल्याप्रकरणी बीएमसीने ही नोटीस बजावली</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-10/After-Kangana-Ranaut-Fashion-Designer-Manish-Malhotra-Issued-Notice-by.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कंगना पाठोपाठ मनिष मल्होत्राला बीएमसीकडून नोटीस 

मुंबई – कंगना रानौतच्या मुंबई येथील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर आता बीएमसीने मनिष मल्होत्रालादेखील नोटीस पाठवला आहे. आपल्या राहत्या घराचा वापर कार्यालयासाठी वापर केल्याप्रकरणी बीएमसीने ही नोटीस बजावली आहे. कंगनाच्या कार्यालयापासून काही अंतरावर मनिषचा बंगला आहे. बीएमसीने या बंगल्यावर आक्षेप नोंदविला गेल्याचे सांगण्यात येत आहे. 
मनीष मल्होत्रा हा सुप्रसिद्ध ड्रेस डिसायनर आहे. मनिष मल्होत्रा हा बॉलीवुडमधील अभिनेते व अभिनेत्री यांचे ड्रेस तयार करण्याचे काम करतो. काही काळ त्याने मॉडलिंगही केली आहे. फिल्मफेअर यासारख्या अनेक पुरस्काराने तो सन्मानित आहे. 
व्यावसायिक वापरासाठी बीएमसीची परवानगी आवश्यक असते आणि त्यासाठी काही रक्कम भरणेही अनिवार्य असते, परंतु मनिष मल्होत्राने ना बीएमसीकडून कोणती परवानगी घेतली, ना कुठलेही पैसे जमा केले.
एमएमसी कायद्याच्या कलम 342 आणि 5 345 अन्वये मनिष मल्होत्राला नोटीस पाठवली आहे. बेकायदा बांधकामे का पाडली जाऊ नये, यावरील त्याचे स्पष्टीकरण असमाधानकारक असल्यास कलम 475 अ अन्वये खटला चालवण्यास तो पात्र असल्याचे नोटिशीत लिहिले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BMC-issues-notice-to-Manish-Malhotra-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनाबाधित  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Mayor-Kishori-Pednekar-corona-Positive-</link>
            <description>मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी त्यांनी स्वतः ट्विट करून दिली. कोरोनाची कोणतेही लक्षण आढळून नसल्याने त्या होम क्वॉरंटाईन राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  
‘मी कोविड अँटिजन चाचणी करुन घेतली. ती सकारात्मक आली. कोणतीही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलिग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-10/images_1591528813962_kishori_pednekar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी त्यांनी स्वतः ट्विट करून दिली. कोरोनाची कोणतेही लक्षण आढळून नसल्याने त्या होम क्वॉरंटाईन राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  
‘मी कोविड अँटिजन चाचणी करुन घेतली. ती सकारात्मक आली. कोणतीही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलिगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन.’ असे ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. 
दरम्यान महापौर बंगल्यावरच्या सगळ्या म्हणजेच ४० कर्मचाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये फक्त महापौर करोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. मुंबईत करोनाचा शिरकाव झाल्यापासून महापौर किशोरी पेडणेकर या स्वतः मोठ्या प्रमाणावर कार्यरत होत्या. रुग्णालयांना भेटी देणं, आरोग्य सुविधांचा आढावा घेणं या सगळ्या गोष्टी त्या करत होत्या. अनेकदा करोना हेल्थ सेंटरलाही भेटी देऊन तिथली स्थिती त्यांनी जाणून घेतली. मुंबईत काय काय उपाय योजना करण्यात येतील, करोनाचा प्रतिबंध कसा करता येईल यासाठी त्यांनी काही बैठकाही घेतल्या होत्या. आता त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या गृह विलगीकरणात गेल्या आहेत. त्यांना करोनाची लक्षणं दिसत नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी त्यांच्या स्वॅब टेस्टचाही अहवाल येणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Mayor-Kishori-Pednekar-corona-Positive-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सुशांतच्या १५ कोटी रूपयांचे काय झाले ? रियाने केला खुलासा   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/What-happened-to-Sushant-Rs-15-crore-Rhea-revealed</link>
            <description>मुंबई | सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात वेगवेगळे खुलासे सतत समोर येत असल्याने या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढत चालला आहे. याचबरोबर सुशांतच्या आत्महतेनंतर सुशांतच्या 15 कोटी रुपये कुठे गायब झाले ? असा सवाल सुशांतच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला.
याच मुद्द्याला धरून इंडिया टुडेने स्टिंग ऑपरेशन केले आहे. सुशांतकडे असलेल्या एवढ्या मोठ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-10/pjimage-1596012265.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई | सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात वेगवेगळे खुलासे सतत समोर येत असल्याने या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढत चालला आहे. याचबरोबर सुशांतच्या आत्महतेनंतर सुशांतच्या 15 कोटी रुपये कुठे गायब झाले ? असा सवाल सुशांतच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला.
याच मुद्द्याला धरून इंडिया टुडेने स्टिंग ऑपरेशन केले आहे. सुशांतकडे असलेल्या एवढ्या मोठ्या रकमेचे नेमके काय झाले ? याबाबत रियाने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. यावेळी रियाने दिग्दर्शक रुमी जाफरी आणि निर्माते वासू भगनानी यांच्याकडून मिळालेल्या ऑफरविषयी माहिती दिली आहे.
यावेळी रिया म्हणाली, ‘ही फेब्रुवारी महिन्यातील गोष्ट होती. सुशांत आणि वासू सर यांच्यासोबतच्या बैठकीत 15 कोटी रुपयांची सायनिंग अमाऊंट देण्यावर मान्य झाल्याची शक्यता आहे. यामुळे सुशांत खूशही होता,’ असे ती म्हणाली होती.
मात्र या डीलबाबत सुशांतसोबत कोणतेही अॅग्रीमेंट साईन झाले नव्हते. परंतु मे पासून शुटिंग सुरु होणार होते. मात्र लॉकडाऊनची घोषणा झाली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही व्यवहार झाला नाही. अॅग्रीमेंटवर काम मार्च, एप्रिलमध्ये होणार होते, अशी माहिती रियाने दिली.
 दरम्यान, या बाबत रूमी जाफरी यांच्याशी देखील संपर्क साधला. ते म्हणाले, ‘हा व्यवहार फक्त तोंडी होता. औपचारिक पद्धतीने साईन नसताना १५ कोटी रुपये देण्याचा प्रश्नच येत नव्हता. कोणत्याही अभिनेत्यांना पैसे हप्त्या हप्त्याने दिले जातात. अॅग्रीमेंटवेळी 10 टक्के, प्री प्रॉडक्शनवेळी 5 टक्के, उर्वरित रक्कमही अशाच पद्धतीने देण्यात येते, असे ते म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/What-happened-to-Sushant-Rs-15-crore-Rhea-revealed</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगना आणि शिवसेना वाद चिघळला : ‘वडिलांची संपत्ती मिळाली पण आदर स्वःताला कमवावा लागेल’  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Kangana-and-Shiv-Sena-quarrel-We-got-father-wealth-but-we-have-to-earn-respect</link>
            <description>मुंबई – कंगना रानौत आणि शिवसेना वाद आता अधिकच चिघळत आहे. अशातच कंगनाने बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकरी शब्दात उल्लेख केल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले आहे. यापुढे कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-10/924070-fotojet-2020-09-09t163419.685.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – कंगना रानौत आणि शिवसेना वाद आता अधिकच चिघळत आहे. अशातच कंगनाने बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकरी शब्दात उल्लेख केल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले आहे. यापुढे कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरद्वारे ‘ वडिलांची संपत्ती मिळाली पण आदर स्वःताला कमवावा लागेल, असा टोला लगावला आहे. यामुळे आता हा संघर्ष आणखी वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

 

 “तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, पण आदर तुम्हाला कमवावा लागेल. तुम्ही माझं तोंड बंद कराल, पण माझा आवाज माझ्यानंतर शंभर आणि लाखोंमध्ये प्रतिध्वनित होईल. तुम्ही किती लोकांचे तोंड बंद कराल? किती लोकांचा आवाज दाबणार? सत्यापासून कधीपर्यंत पळणार? तुम्ही घराणेशाहीच्या एका नमुन्याशिवाय काहीच नाही,” अशा शब्दांत कंगनाने उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्याचसोबत अनेक मराठी मित्रमैत्रिणींचा पाठिंबा आपल्याला मिळत असल्याचं कंगनाने सांगितलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Kangana-and-Shiv-Sena-quarrel-We-got-father-wealth-but-we-have-to-earn-respect</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘राफेल’ युगाचा आरंभ :  संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत राफेल वायुसेनेत दाखल   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-beginning-of-the-Rafale-era-Rafale-enters-the-Air-Force-in-the-presence-of-the-Minister-of-Defense</link>
            <description>नवी दिल्ली – आजपासून भारतीय वायुदलात राफेल विमानाचा समावेश करण्यात आला आहे. अंबाळा येथील वायुसेनेच्या एअरबेसवर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्ष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-10/rafale-induction-780x470.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – आजपासून भारतीय वायुदलात राफेल विमानाचा समावेश करण्यात आला आहे. अंबाळा येथील वायुसेनेच्या एअरबेसवर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबाळा एअरबेसवर हा सोहळा आयोजित करण्यात आला.

भारतीय सेनेतील सुसज्ज हत्यारांकडे अणूहल्ला करण्याची क्षमता आधीपासून होतीच, पण आता राफेल फायटर जेटमुळे ही क्षमता अधिक वाढणार आहे. राफेलची अणूक्षेपणास्त्र वहनाची क्षमता त्याला सर्वात शक्तिशाली फायटर जेट बनवते. चीन आणि पाकिस्तानच्या सर्वात ताकदवान फायटर जेट्समध्येही ही क्षमता नाही. यावेळी भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांसमोर भारतीय वायुसेनेच्या जवानांनी फायटर जेटची चित्तथरारक प्रात्याक्षिक सादर केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-beginning-of-the-Rafale-era-Rafale-enters-the-Air-Force-in-the-presence-of-the-Minister-of-Defense</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लेकीवर होत असलेला अन्याय बाप म्हणून कसा सहन होईल – इंद्रजीत मुखर्जी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Riya-Chakraborty-father-Inderjit-Chakraborty-gave-the-first-reaction</link>
            <description>मुंबई अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. रिया चक्रवर्तीला १४ दिवसा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-10/rhea-chakraborty-father-breaks-silence-main.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. रिया चक्रवर्तीला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावत तिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यासंदर्भात रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांनी पहिला प्रतिक्रिया दिली आहे.

‘कोणतेही पुरावे नसताना रियाला अटक करण्यात आली आहे. लेकीवर झालेला अन्याय कोणताही बाप कसा सहन करेल, हे बघण्यापेक्षा मरण आलेलं बरं’, अशी प्रतिक्रिया रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांनी दिलेली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Riya-Chakraborty-father-Inderjit-Chakraborty-gave-the-first-reaction</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठीतील दिग्गज कलाकारांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Veteran-Marathi-artists-made-public-entry-in-NCP</link>
            <description>मुंबई :

 मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात बुधवारी जाहीर प्रवेश केला.


मराठी सिनेसृ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-09/rastawadi-pravesh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

 मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात बुधवारी जाहीर प्रवेश केला.


मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, अभिनेते डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर आदींसह इतर सहकलाकारांचा समावेश आहे. या कलाकारांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा सांस्कृतिक सेल अधिक मजबूत होणार आहे. 


यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,आमदार अमोल मिटकरी, पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, चिटणीस संजय बोरगे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदी उपस्थित होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Veteran-Marathi-artists-made-public-entry-in-NCP</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचं नोबेलसाठी नामांकन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Donald-Trump-nominated-for-the-Nobel-Peace-Prize</link>
            <description>न्युर्योक - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळालं आहे. २०२१ च्या पुरस्कारांसाठी हे नामांकन मिळालं आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील शांतता करारासाठी मध्यस्थी करुन दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. यासाठीच हे नामांकन देण्यात आलं आहे. नर्वोच्या संसदेतील सदस्य ख्रिश्चन टायब्रिंग-गजेडे यांनी ट्रम्प यांना नामांकित केलं आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-09-08/180502195138-trump-nobel-prize-split-large-169.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[न्युर्योक - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळालं आहे. २०२१ च्या पुरस्कारांसाठी हे नामांकन मिळालं आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील शांतता करारासाठी मध्यस्थी करुन दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. यासाठीच हे नामांकन देण्यात आलं आहे. नर्वोच्या संसदेतील सदस्य ख्रिश्चन टायब्रिंग-गजेडे यांनी ट्रम्प यांना नामांकित केलं आहे. ख्रिश्चन हे नॉर्वेच्या संसदेमध्ये चौथ्यांदा निवडूण आलेले खासदार आहेत. त्याचप्रमाणे ते ‘नाटो’साठी काम करणाऱ्या नॉर्वेच्या संसदीय समितीचे अध्यक्षही आहेत. युएई आणि इस्रायलमधील संबंध सुधारण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं ख्रिश्चन यांनी नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाचे समर्थन करताना सांगितले.

माझ्या मते इतर कोणत्याही शांतता नोबेल पुरस्कार विजेत्यांपेक्षा ट्रम्प यांनी देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अधिक काम केलं आहे,असं ख्रिश्चन यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना सांगितले. तसेच मध्य आशियामधून अमेरिकन सैन्याला परत बोलवण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचेही ख्रिश्चन यांनी कौतुक केलं आहे.

अपेक्षेप्रमाणे मध्य आशियामधील अनेक देशांनी युएईप्रमाणेच शांततेचा मार्ग निवडतील. इस्रायल आणि युएईमध्ये झालेला करार हा गेम चेंजर ठरु शकतो. या करारामुळे मध्य आशियातील देशांमध्ये सहकार्य आणि भरभराटीला संधी उपलब्ध होतील, असं ख्रिश्चन यांनी ट्रम्प यांच्या नामांकनाची शिफारस करणाऱ्या पत्रामध्ये लिहिलं आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये युएई आणि इस्रायलमध्ये ऐतिहासिक करार झाला. या करारानुसार आधीचे सर्व वाद विसरुन दोन्ही देशांनी नव्याने सुरुवात करण्याची आणि एकमेकांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून परस्पर सहकार्यासंदर्भातील करारांवर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांना स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याने या दोन्ही देशांमधील वाद मिटल्याचे सांगितले जाते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Donald-Trump-nominated-for-the-Nobel-Peace-Prize</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 15 दिवसात 'ट्रेड डिल' न झाल्यास ब्रिटन विनाशर्त युरोपियन युनियनपासून वेगळा होईल - जॉन्सन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/-Britain-to-secede-from-EU-without-trade-deal-in-15-days-Johnson</link>
            <description>लंडन : ब्रिटन आणि युरोपियन युनियनमधील ट्रेड डिल संकटात सापडला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे. या कालावधीमध्ये ट्रेड डिल न झाल्यास ब्रिटन विनाशर्त युरोपीयन युनियनपासून वेगळा होईल असं जॉन्सन म्हणालेत. 

याआधी युरोपीयन युनियनच्या इतर २७ सदस्यांची परवानगी घेतल्याशिवाय युनायटेड किंगडम ब्रेक्झिटचा निर्णय रद्द करू शकते, असा निर्वाळा युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिसने दिला आहे. ब्रिटनच्या स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-09-09/PHYBU5NF3VGZZG32NPZ6DZ56NI.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लंडन : ब्रिटन आणि युरोपियन युनियनमधील ट्रेड डिल संकटात सापडला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे. या कालावधीमध्ये ट्रेड डिल न झाल्यास ब्रिटन विनाशर्त युरोपीयन युनियनपासून वेगळा होईल असं जॉन्सन म्हणालेत. 

याआधी युरोपीयन युनियनच्या इतर २७ सदस्यांची परवानगी घेतल्याशिवाय युनायटेड किंगडम ब्रेक्झिटचा निर्णय रद्द करू शकते, असा निर्वाळा युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिसने दिला आहे. ब्रिटनच्या सदस्यत्वाच्या नियमांमध्ये फेरफार न करता देखील हे करता येऊ शकते असेही युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिसने म्हटलेले आहे. 

 अॅलेक्सी यांच्यावर जर्मनीमध्ये विषप्रयोग 
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक अॅलेक्सी नॅव्लनी यांच्यावर ओमस्कमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर जर्मनीमध्ये विषप्रयोग करण्यात आला होता त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने रशियात आणण्यात आलं. त्यांना ओमस्कमधल्या हॉस्पिटलमध्ये नेतानाची दृश्य एका मोबाईलमध्ये चित्रित झाली आहेत. सध्या ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं हॉस्पिटलनं सांगितले आहे.

न्यू मेक्सिको सिटीतील विमानतळ दलदलीत
न्यू मेक्सिको सिटीमधल्या निर्माणाधीन विमानतळाला अक्षरशः दलदलीचं स्वरुप आलंय. मेक्सिकोच्या माजी अध्यक्षांनी हा प्रक्लप उभारण्यासाठी १३ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा खर्च मंजूर करून ब्रिटीश वास्तूरचनाकारांनाही बोलावलं होतं. मात्र अँड्रेस मॅन्युअल लोपेझ ऑब्रेडॉर यांनी राष्ट्राध्यक्षपदी येताच या प्रकल्पाच्या खर्चाला कात्री लावली. 

२० घोडे मारले गेलेत, एकाला अटक
फ्रान्सचे कृषीमंत्री ज्युलियन डे नॉरमॅन्डी आणि अंतर्गत व्यवस्था मंत्री गेराल्ड डारमानिन यांनी उत्तर फ्रान्सच्या ऑयसे भागात पाहणी केली. इथल्या काही घोड्यांवर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी एका ५० वर्षांच्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून ते गेल्या महिन्यापर्यंत जवळपास २० घोडे मारले गेलेत तर अनेक घोड्यांचे अवयव कापण्यात आलेत.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/-Britain-to-secede-from-EU-without-trade-deal-in-15-days-Johnson</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  देशभरात धावणार आता संपूर्ण एसीचे ड्ब्बे असलेली ट्रेन : रेल्वे प्रशासनाचा निर्धार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Trains-with-full-AC-coaches-to-run-across-the-country</link>
            <description>नवी दिल्ली - भारतीय रेल्वेमध्ये आजवर वेळोवेळी प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा रेल्वे कात टाकणार असून आणखी एक महत्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार, आता कमी खर्चात नागरिकांना एसी डब्यातून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. म्हणजेच रेल्वेने जनरल डब्यांसह सर्व डबे एसी करण्याची योजना आखली आहे.

रेल्वेच्या नव्या योजनेनुसार, स्लीपर कोच आणि बिगर आरक्षित श्रेणीच्या डब्ब्यांना एसी कोचमध्ये बदलण्यात येणार आहे. याद्वारे रेल्वे देशभरात एसी गाड्या आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे प्रवाशांना खिशावरील अतिरिक्त भाराशिवाय चांगला आणि आरामदायी प्रवास उपलब्ध होऊ शकतो. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपग्रेड करण्यात आलेल्या स्ली</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-09/R1_630_630.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - भारतीय रेल्वेमध्ये आजवर वेळोवेळी प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा रेल्वे कात टाकणार असून आणखी एक महत्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार, आता कमी खर्चात नागरिकांना एसी डब्यातून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. म्हणजेच रेल्वेने जनरल डब्यांसह सर्व डबे एसी करण्याची योजना आखली आहे.

रेल्वेच्या नव्या योजनेनुसार, स्लीपर कोच आणि बिगर आरक्षित श्रेणीच्या डब्ब्यांना एसी कोचमध्ये बदलण्यात येणार आहे. याद्वारे रेल्वे देशभरात एसी गाड्या आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे प्रवाशांना खिशावरील अतिरिक्त भाराशिवाय चांगला आणि आरामदायी प्रवास उपलब्ध होऊ शकतो. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपग्रेड करण्यात आलेल्या स्लीपर कोचला इकॉनॉमिकल एसी ३-टायर संबोधलं जाईल. इंडियन एक्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, कापूरथला येथील रेल्वे कोच तयार करणाऱ्या फॅक्टरीकडे स्लीपर कोचला एसी कोचमध्ये रुपांतरीत करण्याचा नमुना तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिकल एसी ३-टायरमध्ये ७२ बर्थच्या ऐवजी ८३ बर्थ असतील. सुरुवातीला या कोचना एसी ३-टायर टुरिस्ट क्लास असंही म्हटलं जाईल. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, एसी ३-टायरचं हे स्वस्तातील कोचच रुप असेल.
रेल्वेच्या चांगल्या महसुलाची अपेक्षा

पहिल्या टप्प्यात याप्रकारच्या २३० डब्ब्यांची निर्मिती केली जाईल. प्रत्येक कोचला बनवायला २.८ ते ३ कोटी रुपयांचा अंदाजे खर्च येईल. हा खर्च एसी ३-टायर बनवण्याच्या खर्चापेक्षा १० टक्के जास्त आहे. मात्र, जास्त बर्थ आणि मागणीमुळे रेल्वेला इकॉनॉमिकल एसी ३-टायरपासून चांगल्या महसुलाची अपेक्षा आहे.

जनरल डब्यांची आसन क्षमताही वाढवणार

त्याशिवाय बिगर आरक्षित जनरल क्लासच्या डब्यांना देखील १०० सीटच्या एसी डब्ब्यांमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. यासाठी डिझाईनला अंतिम स्वरुप दिलं जात आहे. या प्रकल्पावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीच्या डिझाईनमध्ये प्रत्येक जनरल डब्यात १०५ आसनांसाठी जागा बनवली जात आहे.

युपीए-१ सरकारच्या काळात आखली होती योजना

दरम्यान, यूपीए-१ (२००४-२००९) या काळात इकॉनॉमिकल एसी ३-टियर क्लास डब्बे तयार करण्याबाबत योजना तयार करण्यात आली होती. तेव्हा लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘गरीब रथ’ रेल्वे गाड्या लॉन्च करण्यात आल्या होत्या. त्यांना एसी इकॉनॉमी क्लास म्हटलं गेलं होतं. यामध्ये साईड मिडल बर्थची देखील सुरुवात करण्यात आली होती. यामुळे डब्ब्यांची क्षमता आणि रेल्वेच्या तिकीटातही वाढ करण्यात आली होती. मात्र, नंतर यातून प्रवास करताना अडचण होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. तसेच यात मोठ्या प्रामाणावर गर्दी होऊ लागल्याने कालांतराने या प्रकारचे कोच बंद करण्यात आले होते.

अधिक जागा उपलब्ध होणार

सुत्रांच्या माहितीनुसार, नव्या डब्ब्यांमध्ये इलेक्ट्रिक युनिट्स दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले जातील. तसेच ब्लँकेट ठेवण्याची जागा देखील काढून टाकण्यात येईल. यामुळे डब्ब्यामध्ये जास्त जागा उपलब्ध होईल. रेल्वेने यापूर्वीच ट्रेन्समध्ये ब्लँकेट आणि अन्य सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Trains-with-full-AC-coaches-to-run-across-the-country</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Supreme-Court-postpones-Maratha-reservation</link>
            <description>नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानी स्थगिती दिली आहे. मात्र  प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.



या निर्णयानंतर मराठा समाजाच्या उमेदवारांना शिक्षण आणि नोकऱ्यात एसईबीसी आरक्षण मिळणार नाही. मात्र या आरक्षणानुसार जे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण झालेले आहेत, त्यांना या निर्णयाचा फटका बसणार नाही.



सर्वोच्च न्यायालयाच्या घ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-09/barandbench_2020-09_7fcf6ea6-ebd8-4445-8e15-aec7ae0239b7_Maratha_reservation__Supreme_Court.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानी स्थगिती दिली आहे. मात्र  प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.



या निर्णयानंतर मराठा समाजाच्या उमेदवारांना शिक्षण आणि नोकऱ्यात एसईबीसी आरक्षण मिळणार नाही. मात्र या आरक्षणानुसार जे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण झालेले आहेत, त्यांना या निर्णयाचा फटका बसणार नाही.



सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत 2020-2021 या वर्षासाठी कोणतेही प्रवेश मराठा आरक्षणानुसार देऊ नये, पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे सोपवलं जावं, असं निकालात म्हटलं आहे.


मराठा आरक्षण प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे जाणार की नाही यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. खरंतर सकाळच्या यादीत हे प्रकरण नव्हतं. परंतु अचानक आज दुपारी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात लिस्ट करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली.


स्थगितीच्या आदेशाबाबत फेरविचार विनंती अर्ज करणार : वकील दिलीप तौर


सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण घटनापीठाकडे वर्ग करण्याचा आमचा अर्ज मान्य केला. परंतु तोपर्यंत मराठा आरक्षणानुसार नवीन प्रवेश आणि नियुक्त्यांना स्थगिती सुद्धा दिली. हे प्रकरण एकदा घटनापीठाकडे वर्ग झाल्यानंतर स्थगितीच्या आदेशाचा पुनर्विचार करण्याचा विंनती अर्ज करणार आहे, अशी माहिती या प्रकरणातील वकील दिलीप तौर यांनी ट्विटरद्वारे दिली.





महाराष्ट्र सरकारची बाजू काय होती? 


महाराष्ट्र सरकारच्या वतीने हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे देण्याची विनंती केली होती. या प्रकरणात अनेक घटनात्मक मुद्दे आहेत. केंद्र सरकारच्या दहा टक्के आर्थिक आरक्षणाचं प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे गेलेलं आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण देखील मोठ्या खंडपीठाकडे देण्याची मागणी केली होती. तर मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण देणे म्हणजे वेळकाढूपणा असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यामुळे आजच्या सुनावणी काय निकाल येते याकडे लक्ष आहे.


दरम्यान, केंद्र सरकारच्या 10 टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षणाप्रमाणेच मराठा आरक्षणाला स्थगिती न देता ते घटनापीठाकडे सोपवता आलं असतं का, असा सवाल सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विचारला जात आहे. कारण गरिबांचं दहा टक्के आरक्षणही घटनापीठाकडे सोपवलं आहे मात्र त्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलेली नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Supreme-Court-postpones-Maratha-reservation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जलयुक्त शिवाय योजना अपयशी : कॅगने मांडला अहवाल  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/jalyukt-Shivar-yojana-fails-CAG-report</link>
            <description>पुणे: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी मानली जाणारी जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याचा ठपका कॅगकडून ठेवण्यात आला आहे. कॅगने ठेवलेल्या अहवालात जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील गाव दुष्काळमुक्त करण्याचे उद्धिष्ट सफल न झाल्याचं कॅगने म्हटलं आहे. दरम्यान या योजेनेत मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. तरीदेखील भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर एवढी रक्कम कोणाची पातळी वाढवण्यासाठी वापरली याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर  यांनी केली आहे.

रुपाली चाकणकर यांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-09/jalyukt-shivar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी मानली जाणारी जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याचा ठपका कॅगकडून ठेवण्यात आला आहे. कॅगने ठेवलेल्या अहवालात जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील गाव दुष्काळमुक्त करण्याचे उद्धिष्ट सफल न झाल्याचं कॅगने म्हटलं आहे. दरम्यान या योजेनेत मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. तरीदेखील भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर एवढी रक्कम कोणाची पातळी वाढवण्यासाठी वापरली याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर  यांनी केली आहे.

रुपाली चाकणकर यांनी काय केली मागणी?
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्वीटरच्या माध्यमातून पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये चाकणकर यांनी म्हंटल आहे कि, मागील भाजप सरकारने जलयुक्त शिवार योजना ही ग्रामीण भागात नवी क्रांती घडवून आणेल असा गाजावाजा केला.परंतु या योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला. तब्बल ९६३३ कोटी रूपये खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर एवढी रक्कम कोणाची पातळी वाढवण्यासाठी वापरली याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.


जलयुक्त शिवार योजनेवर ९ हजार ६३४ कोटी रुपये खर्च​
दरम्यान जलयुक्त शिवार योजनेवर ९ हजार ६३४ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणत रक्कम खर्च करूनही  पाण्याची गरज भागवण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात अपयश आल्याचा गंभीर ठपका कॅगने ठेवला आहे. दरम्यान जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत राबवलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यात अपयश आल्याचा अहवाल कॅगने मांडला आहे. तसेच अभियान राबवलेल्या गावात पिण्याचे पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकर सुरु असल्याचे कॅगने निदर्शनास आणले आहे.


या जिल्ह्यात कामे व्यवस्थित झाली नाहीत
 जलयुक्त शिवारची अनेक काम निकृष्ट दर्जाची झाली आहेत. अहमदनगर, बीड, बुलढाणा, सोलापूर या चार जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे योग्य प्रकारे झाली नाहीत. दरम्यान या कामांसाठी २ हजार ६१७ कोटी रुपयांचा खर्च झाला होता तरीदेखील कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली असल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.

फडणवीसांची महत्त्वकांक्षी योजना
योजना फडणवीसांची सर्वात महत्त्वकांक्षी योजना असल्याचं बोललं गेलं.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली होती.  मात्र, आता या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा ‘द युनिक फाऊंडेशन’च्या अहवालातून समोर आलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/jalyukt-Shivar-yojana-fails-CAG-report</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'बाबरं !...लक्षात ठेव... मंदिर वही बनेगा' : महापालिकेच्या कारवाईनंतर कंगना संतापली  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Babara-remember-the-temple-will-become-a-book--Kangana-got-angry-after-the-action-of-the-Municipal-Corporation</link>
            <description>मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर ती आता चांगलीच संतापली आहे. यानंतर तिने अनेक ट्वीट केले आहेत. यावेळी कुणाचंही नावं न घेता सरकारला थेट बाबरची उपाधी दिली आहे. 'याद रख बाबर मंदिर वही बनेगा' असं ट्वीट कंगनाने केलं आहे.

कंगना राणावत विरुद्ध महाविकास आघाडीत सुरू असलेल्या वादामध्येच मुंबई महानगर पालिकेने कंगनाच्या अनधिकृत बांधकाम असलेल्या कार्यालयावर हातोडा टाकत कारवाई सुरू केली होती. मुंबई महानगर पालिकेची कारवाई सुरू होताच कंगनाने आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-09/Untitled-design-37-4.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर ती आता चांगलीच संतापली आहे. यानंतर तिने अनेक ट्वीट केले आहेत. यावेळी कुणाचंही नावं न घेता सरकारला थेट बाबरची उपाधी दिली आहे. 'याद रख बाबर मंदिर वही बनेगा' असं ट्वीट कंगनाने केलं आहे.

कंगना राणावत विरुद्ध महाविकास आघाडीत सुरू असलेल्या वादामध्येच मुंबई महानगर पालिकेने कंगनाच्या अनधिकृत बांधकाम असलेल्या कार्यालयावर हातोडा टाकत कारवाई सुरू केली होती. मुंबई महानगर पालिकेची कारवाई सुरू होताच कंगनाने आपल्या ट्विटरवरून 'याद रख बाबर राम मंदिर फिर वही बनेगा' असं ट्विट केलं आहे. 

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की, 'मणिकर्णिका फ़िल्मने पहिला सिनेमा अयोध्याची घोषणा केली होती. त्यामुळे ही माझ्यासाठी फक्त एक इमारत नाही तर राम मंदिरच आहे, आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा तुटेल... पण लक्षात ठेव बाबर मंदिर तिथेच बनेल, मंदिर तिथेच बनेल जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम.' असं ट्विट तिनं केलं आहे 


तर मुंबई महानगर पालिकेच्या कारवाई वेळी कंगनाने महापालिका कर्मचाऱ्यांना बाबरची आर्मी तर मुंबईला पुन्हा 'पाकिस्तान' असं म्हटलं आहे.  तर कंगना राणावत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सुरु असलेल्या वादविवादांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने ही कारवाई केली असल्याचा आरोप कंगनाचे वकिल रिझवान यांनी केला आहे. तर त्यांनी ही कारवाई अनाधिकृतपणे केली जात असल्याचा अर्जही मुंबई महापालीकेला केला. त्यावर मुंबई महापालिकेने या अर्जला फेटाळून लावला आहे. मुंबई महापालिकेने कंगनाचा वकीलाच्या मार्फत केलेला अर्ज फेटाळून लावल्यानंतर कंगनाने या संबधि हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.


दरम्यान, कंगनाने मुंबई पोलिसांचा निषेध करत मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केली आहे. दरम्यान, कंगनाच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी कंगनाचा निषेध केला, तर महाविकास आघाडी विरुद्ध कंगनाच्या सुरू असलेल्या वादविवादामध्ये मुंबई महापालिकेने सुरू केलेली कारवाई आणि कंगनाचे ट्वीट हे चर्चाचा विषय बनला आहे. कंगनाने आधी मुंबईला पाक व्याप्त काश्मीर तर आता थेट पाकिस्तानचीच उपाधी दिल्याने हा वाद आणखी शिगेला पोहचला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Babara-remember-the-temple-will-become-a-book--Kangana-got-angry-after-the-action-of-the-Municipal-Corporation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांना 'भारतरत्न' देण्यास एमआयएमचा विरोध  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/MIM-opposes-awarding-Bharat-Ratna-to-former-Prime-Minister-PV-Narasimha-Rao</link>
            <description>हेद्राबाद - देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार देण्यास एआयएमआयएमनं विरोध केला आहे. तेलंगाना सरकारनं नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. याला विरोध करत एमआयएमनं सभात्याग केला. विरोध करण्यामागील भूमिकाही एमआयएमनं मांडली आहे.
तेलंगाना राज्य सरकारनं देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-09/Untitled-design-37.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हेद्राबाद - देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार देण्यास एआयएमआयएमनं विरोध केला आहे. तेलंगाना सरकारनं नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. याला विरोध करत एमआयएमनं सभात्याग केला. विरोध करण्यामागील भूमिकाही एमआयएमनं मांडली आहे.
तेलंगाना राज्य सरकारनं देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात नुकताच तेलंगाना विधानसभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव सभागृहात मांडल्यानंतर एआयएमआयएमनं पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न देण्यास तीव्र विरोध केला. त्याचबरोबर प्रस्ताव पारित केला जात असताना एमआयएमच्या आमदारांनी सभात्यागही केला.

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या निधनानंतर १५ फेब्रुवारी २००५ रोजी जेव्हा मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी शोक प्रस्ताव मांडला होता, त्यावेळीच आमच्या पक्षानं भूमिका स्पष्ट केली होती. मी त्याची आठवण करून देतो की, पक्षाचे नेते अकबरूद्दीन ओवेसी त्यावेळी म्हणाले होते, ‘बाबरी मशीद विध्वसांमुळे भारतीय मुस्लीम अजूनही माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्यावर नाराज आहेत’,असं एमआयएमचे महासचिव आणि आमदार सय्यद अहमद पाशा कादरी यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

बाबरी मशीद पाडल्याची घटना इतिहास कधीही विसरणार नाही. जी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या निष्क्रियतेमुळे घडली होती. नरसिंह राव हे हिंदुत्वादी शक्तीच्या उदयाला कारणीभूत असल्याचा आरोपही कादरी यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच एमआयएमनं यासंदर्भात भूमिका मांडली होती. ‘नरसिंह राव यांच्या काळात अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली. हे सत्य कधीही विसरू शकत नाही, असं म्हटलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/MIM-opposes-awarding-Bharat-Ratna-to-former-Prime-Minister-PV-Narasimha-Rao</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रियाची रवानगी भायखळा तुरूंगात : एनसीबीच्या कोठडीत काढली रात्र  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Riya-sent-to-Byculla-jail--NCB-remanded-overnight</link>
            <description>मुंबई: ड्रग रॅकेट प्रकरणी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला काल (८ सप्टेंबर) अटक करण्यात आली. कालची संपूर्ण रात्र तिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तुरुंगात घालवावी लागली आहे. एनसीबीने मंगळवारी रियाला अटक केली आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. त्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. न्यायालयीन कोठडी संबंधीचा निकाल रात्री उशीराने आल्याने तिच्या जामीन अर्जावर कोणतीही सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे रियाला कालची रात्र एनसीबीच्या तुरुंगातच काढावी लागली. एनसीबी रियाला आज भायखळ्याच्या तुरुंग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-09/rhea-1200.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: ड्रग रॅकेट प्रकरणी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला काल (८ सप्टेंबर) अटक करण्यात आली. कालची संपूर्ण रात्र तिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तुरुंगात घालवावी लागली आहे. एनसीबीने मंगळवारी रियाला अटक केली आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. त्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. न्यायालयीन कोठडी संबंधीचा निकाल रात्री उशीराने आल्याने तिच्या जामीन अर्जावर कोणतीही सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे रियाला कालची रात्र एनसीबीच्या तुरुंगातच काढावी लागली. एनसीबी रियाला आज भायखळ्याच्या तुरुंगात रवाना करणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आधीच अटक झालेल्या रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याची कोठडी आज संपणार आहे.
रियाच्या जामीन अर्जावर सुनावणीची शक्यता
शौविकची रिमांड वाढवून घेण्याची गरज नसल्याचे एनसीबीने म्हटले आहे. अशा परिस्थितीत शौविकचा पोलीस कोठडी न वाढल्यास त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येईल. न्यायालयीन कोठडीत सुनावल्यानंतर शौविक त्याच्या जामिनासाठी अर्ज दाखल करु शकतो. एनसीबीने रियाच्या जामीन अर्जाला विरोध दर्शविताना ते स्पष्ट केले की, आरोपीला जामिनावर सोडण्यात आल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतात. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांच्या वतीने आज (बुधवार) सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. रियाच्या या जामीन अर्जावर कोर्टाचे काय मत असेल, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
'रिया ड्रग सर्कलची सक्रिय सदस्य आहे'
एनसीबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की रिया चक्रवर्ती हे 'ड्रग सर्कल'ची सक्रिय सदस्य असून तिचे ड्रग माफियांशी संबंध आहेत. निवेदनानुसार रियाने ड्रग्स खरेदी आणि पैशांच्या व्यवहाराची कबुली दिली आहे. दीपेश सावंत, शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांनी आधीच आपल्या कबुली जबाबात म्हटलं आहे की, रियाच त्यांना ड्रग्स खरेदी करण्याची सूचना करायची. दरम्यान, याचप्रकरणी एनसीबीने या तिघांना पूर्वीच अटक केली आहे.


रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटवरुन अनेक धक्कादायक गोष्टी आल्या समोर 
रिया चक्रवर्तीच्या मोबाईल फोनमधून ड्रग्स खरेदी व विक्रीबाबतची माहिती उघडकीस आली होती. रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून असे दिसून आले आहे की, रियाच्या सांगण्यावरूनच सुशांतच्या घरी ड्रग्स पोहचत होतं. एवढंच नव्हे तर त्याचे पैसे देण्यासाठी तिने क्रेडिट कार्डदेखील वापरलं होतं. सुरुवातीला एनसीबीच्या चौकशीत रियाने ही गोष्ट नाकारली होती, पण यासंबंधीचे पुरावे दाखवताच तिने कबुली दिली की ती सुशांतसाठी ड्रग्स खरेदी करत असे पण ती कधीच त्याचे सेवन केले नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Riya-sent-to-Byculla-jail--NCB-remanded-overnight</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगनाचा मुंबईतील कार्यालयावर बीएमसीचा हातोडा : कार्यालयाबाहेर चोख पोलिस बंदोबस्त  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-BMC-hammer-on-Kangana-Mumbai-office-Ample-police-security-outside-the-office</link>
            <description>मुंबई : एकीकडे कंगना रनौत मुंबईला येण्यासाठी चंदीगडहून निघाली आहे, त्याचवेळी इथे मुंबईत कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाईल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-09/Image_2020-09-0912.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : एकीकडे कंगना रनौत मुंबईला येण्यासाठी चंदीगडहून निघाली आहे, त्याचवेळी इथे मुंबईत कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात झाली आहे. महापालिकेने कंगनाच्या कार्यालयाच्या तळमजल्यावर कारवाई सुरु केली आहे. कार्यालयातील 12 अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार आहे. कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. हातोडा, फावडा, कुदळ घेऊन आलेले 50 पेक्षा जास्त कर्मचारी कारवाई करत आहेत. महापालिका दोन कॅमेऱ्यातून या कारवाईचं चित्रीकरण केलं जाणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-BMC-hammer-on-Kangana-Mumbai-office-Ample-police-security-outside-the-office</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बीएमसीने पाठविलेली नोटीस चुकीची : कंगनाच्या वकिलाचा आरोप  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Notice-sent-by-BMC-wrong-Kangana-lawyer-alleges</link>
            <description>मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतमध्ये सुरु असलेलं वाकयुद्ध काही संपायचं नाव घेत नाही. अशातच आज कंगना मुंबईत येणार आहे. परंतु, त्याआधी मंगळवा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-09/BMC-Sanjay-Raut-Kangna.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतमध्ये सुरु असलेलं वाकयुद्ध काही संपायचं नाव घेत नाही. अशातच आज कंगना मुंबईत येणार आहे. परंतु, त्याआधी मंगळवारी कंगनाच्या मुंबईतील ऑफिसला मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आली. मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचं कंगनाच्या वकिलांनी सांगितलं असून त्यांनी यासंदर्भात अनेक प्रश्नही उपस्थित केले.

कंगनाचे वकिल रिजवान म्हणाले की, 'माझे अशिल कंगना यांच्या अनुपस्थितीत बंगल्यात महानगरपालिकेचे कर्मचारी जबरदस्तीने घुसले. जे बेकायदेशीर असून त्यासाठी कंगनाच्या वतीने बीएमसीच्या विरोधात ट्रेसपासिंग आणि जबाबी कारवाईची नोटीस जारी करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना जेलची शिक्षा होऊ शकते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Notice-sent-by-BMC-wrong-Kangana-lawyer-alleges</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबाई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे इतिहासात डांबराने लिहली जातील  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-The-names-of-those-who-insulted-Mumbai-mother-will-be-written-in-history-with-asphalt</link>
            <description>मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना असा कलगीतुरा चांगलाच रंगला, जो अजुनही थांबलेला नाही. आजच्या सामनाच्या 'बेइमान लेकाचे- मुंबाई मातेचा अवमान' या अग्रलेखात शिवसेनेनं कंगना आणि तिला पाठिंबा देणाऱ्यांवर टीका केली आहे. ‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये इतकीच अपेक्षा असल्याचं या अग्रलेखात म्हटलं आहे. तर याला कंगनाने देखील उत्तर दिलं आहे. 'मी 16 वर्षांची असताना मुंबईला आले होते. त्यावेळी काही मित्रांसोबत मुम्बादेवीच्या दर्शनाला गेले आणि मला मुम्बादेवीनं तिच्याजवळ ठेवून घेतलं', असं कंगनानं ट्वीट करत म्हटलं आहे.

काय म्हटलंय कंगनाच्या ट्विटमध्ये
कंगनाच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'मी 12 वर्षांची असताना हिमाचल सोडून चंदीगडला हॉस्टेलला गेले. तिथून दिल्लीत राहिले आणि 16 वर्षांची असताना मुंबईत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-09/Untitled-design-67-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना असा कलगीतुरा चांगलाच रंगला, जो अजुनही थांबलेला नाही. आजच्या सामनाच्या 'बेइमान लेकाचे- मुंबाई मातेचा अवमान' या अग्रलेखात शिवसेनेनं कंगना आणि तिला पाठिंबा देणाऱ्यांवर टीका केली आहे. ‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये इतकीच अपेक्षा असल्याचं या अग्रलेखात म्हटलं आहे. तर याला कंगनाने देखील उत्तर दिलं आहे. 'मी 16 वर्षांची असताना मुंबईला आले होते. त्यावेळी काही मित्रांसोबत मुम्बादेवीच्या दर्शनाला गेले आणि मला मुम्बादेवीनं तिच्याजवळ ठेवून घेतलं', असं कंगनानं ट्वीट करत म्हटलं आहे.

काय म्हटलंय कंगनाच्या ट्विटमध्ये
कंगनाच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'मी 12 वर्षांची असताना हिमाचल सोडून चंदीगडला हॉस्टेलला गेले. तिथून दिल्लीत राहिले आणि 16 वर्षांची असताना मुंबईत आले. काही मित्र म्हणाले मुंबईत तेच राहतात, ज्यांना मुम्बादेवी प्रसन्न होते. आम्ही सगळे मुम्बादेवीच्या दर्शनाला गेलो. सगळे मित्र परत गेले मात्र मला मुम्बादेवीनं तिच्याजवळ ठेवून घेतलं'. आज सकाळी देखील कंगनाने एक ट्वीट केलं होतं. त्यामध्ये ती म्हणाली आहे की, 'राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम, शौर्य आणि बलिदान मी चित्रपटामार्फत जगले आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यात येत आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या आदर्शांवर चालणार आहे. नाही घाबरणार, नाही झुकणार. अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार. जय महाराष्ट्र, जय शिवाजी'

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय
सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना 106 हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची 11 कोटी जनताही माफ करणार नाही, असं म्हणत शिवसेनेनं टीका केली आहे.

‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये इतकीच अपेक्षा असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती हिंदुस्थानची आहे, पण ती आधी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. म्हणूनच ती हिंदुस्थानची आहे. त्यामुळे मुंबईची तुलना ‘पाकव्याप्त’ कश्मीरशी करणे व मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.

 आपले 106 हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील
महाराष्ट्रातील 11 कोटी मऱ्हाटी जनतेस तर हा असा मुंबईचा अवमान म्हणजे देशद्रोहासारखा गुन्हा वाटतो, पण असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या मागे राष्ट्रभक्त मोदी सरकारचे गृहमंत्रालय सुरक्षा कवच घेऊन ठामपणे उभे राहते तेव्हा आपले 106 हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील. महाराष्ट्र हा सत्यवादी हरिश्चंद्राचा पूजक आहे. मऱहाटी जनांशी बेइमानी करणाऱ्या विकृतांशी मराठी माणूस सतत लढत राहिला. कोणीही यावे आणि महाराष्ट्राच्या मऱ्हाटी राजधानीवर टपली मारावी, कोणीही ऐऱ्यागैऱ्याने उठावे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून आव्हानाची भाषा करावी या विरोधात संपूर्ण महाराष्ट्राने एकवटायला हवे. ‘देवी’स्वरूप आईची तुलना पाकव्याप्त भागाशी करून आमच्या देवीचाच अवमान केला. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा, धर्माचा आणि 106 हुतात्म्यांच्या त्यागाचाच अवमान केला व असा अवमान करून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावर नशेच्या पिचकाऱ्या टाकणाऱ्या व्यक्तीला केंद्र सरकार विशेष सुरक्षेच्या पालखीचा मान देत आहे.
मुंबादेवीचा हा अवमान ज्यांना प्रिय आहे असे लोक दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात बसले आहेत म्हणून मुंबईचा धोका कायम आहे. मुंबईला आधी बदनाम करायचे, नंतर खिळखिळे करायचे. मुंबईस संपूर्ण कंगाल करून एक दिवस ती महाराष्ट्रापासून तोडायची या कारस्थानाची पावले नव्याने पडू लागली आहेत हे आता स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रातील लोकनियुक्त सरकारच्या अधिकारावर आणि स्वातंत्र्यावर हल्ले करण्याची एकही संधी महाराष्ट्रातील भाजपवाले आणि केंद्र सरकार सोडत नाही, असं सामनात म्हटलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-The-names-of-those-who-insulted-Mumbai-mother-will-be-written-in-history-with-asphalt</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ऑक्सफर्डच्या लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी रोखली  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Oxfords-vaccine-prevented-final-testing</link>
            <description>लंडन : जगभरात कोरोनाव्हायरसचा कहर सुरु असल्याचं बऱ्याच देशांमध्ये यावरील लस लवकरात लवकर निर्माण करण्याचं काम सुरु आहे. परंतु कोरोनाव्हायरसमुळे आलेल्या महामारीचा सामना करण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. कोरोना व्हायरसच्या खात्म्या साठी सर्वाधिक अपेक्षा वाढवलेल्या ऑक्सोफर्डच्या AZD1222 लसीची तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तिला ऑक्साफर्डने बनवलेली कोरोना व्हायरसवरील लस टोचण्यात आली होती. परंतु यानंतर त्याच्या शरारीवर दुष्परिणाम झाल्याचं समोर आलं. यानंतर ही कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश-स्वीडिश कंपनी एस्ट्राजेनिकाची ही लस संपूर्ण जगासाठी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-09-09/file-20200902-22-5fwg3m.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लंडन : जगभरात कोरोनाव्हायरसचा कहर सुरु असल्याचं बऱ्याच देशांमध्ये यावरील लस लवकरात लवकर निर्माण करण्याचं काम सुरु आहे. परंतु कोरोनाव्हायरसमुळे आलेल्या महामारीचा सामना करण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. कोरोना व्हायरसच्या खात्म्या साठी सर्वाधिक अपेक्षा वाढवलेल्या ऑक्सोफर्डच्या AZD1222 लसीची तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तिला ऑक्साफर्डने बनवलेली कोरोना व्हायरसवरील लस टोचण्यात आली होती. परंतु यानंतर त्याच्या शरारीवर दुष्परिणाम झाल्याचं समोर आलं. यानंतर ही कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश-स्वीडिश कंपनी एस्ट्राजेनिकाची ही लस संपूर्ण जगासाठी आशेचा किरण बनली होती. भारतातही या लसची चाचणी सुरु झाली होती. ब्रिटनमध्ये या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीदरम्यान एका व्यक्तीच्या शरीरावर गंभीर दुष्पनरिणाम दिसू लागले. गंभीर दुष्परिणाम म्हणजे लस किंवा औषध दिल्यानंतर त्याला रुग्णालयात जावं लागलं.

'रुग्ण लवकरच बरा होण्याची आशा'
त्याच्या शरीरावर नेमका काय दुष्परिणाम झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र हा रुग्ण लवकरच बरा होईल, अशा विश्वास या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने व्यक्त केला. खरंतर लसी बनवण्याची प्रक्रिया सुरु असताना चाचणी थांबवणं किंवा रोखणं ही बाब नवी नाही. परंतु भारतासह जगभरात कोरोनाव्हायरसचा कहर सुरु असताना लवकरात लवकर त्याच्यावरील लस तयार करण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. ही लस बनवण्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनिका आघाडीवर होते.

"2021 च्या सुरुवातीच्या महिन्यात ही लस बाजारात येईल," असं ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक मागील आठवड्यात म्हणाले होते. भारतासह जगभरात या लसीसाठी मोठमोठ्या ऑर्डर येण्यास सुरुवात झाली होती. कोरोनाव्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत 8,94,000 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत.


रुग्णाच्या आजाराच्या कारणांचा शोध सुरु

एस्ट्राजेनिकाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही सामान्य प्रक्रिया आहे. आता रुग्णाच्या आजाराच्या कारणांचा शोध घेतला जाईल जेणेकरुन चाचणीची विश्वासार्हता कायम राहिल. मोठ्या प्रमाणावर चाचणी होत असल्यास स्वयंसेवक आजारी पडण्याची शक्यता असते. पण याचा स्वतंत्ररित्या सतर्कतेने तपास होणं गरजेचं आहे. आम्ही याचा शोध घेत आहोत, जेणेकरुन चाचणीच्या मुदतीवर याचा परिणाम होऊ नये." ऑक्सफर्डच्या लसीत दुसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान स्वयंसेवकांमध्ये अँटीबॉडी विकसित होत असल्याचं समोर आलं होतं.

ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांना ChAdOx1 nCoV-19 लसीच्या यशाबाबत खात्री आहे. शिवाय त्यांना 80 टक्के विश्वास आहे की ही लस सप्टेंबरमध्ये उपलब्ध होईल. ऑक्सफर्डच्या लसीचं उत्पादन AstraZeneca ही कंपनी करणार आहे. ही लस ChAdOx1 व्हायरसपासून बनली आहे, जो सामान्य सर्दी निर्माण करणाऱ्या विषाणूचा कमकुवत स्वरुप आहे. यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जेणेकरुन मानवी शरीराला त्याचा संसर्ग होणार नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Oxfords-vaccine-prevented-final-testing</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Actress-Riya-Chakraborty-arrested</link>
            <description>मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-08/Riya-chakravarthi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली. रविवारी एनसीबीने रियाची चौकशी सुरू केली. चौकशी तिसऱ्या दिवशी रियाला एनसीबीकडून अटक करण्यात आली. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ही मोठी कारवाई आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Actress-Riya-Chakraborty-arrested</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या नंबरवर, ब्राझीलला टाकलं मागे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/-India-ranks-second-in-the-world-in-the-number-of-corona-patients-behind-Brazil</link>
            <description>नवी दिल्ली: कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येबाबतीत आता भारताने ब्राझीललाही मागे टाकलं आहे. आता भारत अमेरिकेनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येच्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात विक्रमी 90,632 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 1065 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी कोरोनाच्या सर्वाधिक 86,432 केसेस समोर आल्या होत्या. देशात आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 41 लाखांवर पोहोचलीय तर ब्राझीलमध्ये रुग्णांची संख्या 40 लाखांच्या जवळ आहे.

देशात कोरोना एकूण बाधितांची संख्या आता 41 लाख 13 हजार इत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-09-08/newseventsimage_1589396482554_mainnews2012_x1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येबाबतीत आता भारताने ब्राझीललाही मागे टाकलं आहे. आता भारत अमेरिकेनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येच्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात विक्रमी 90,632 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 1065 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी कोरोनाच्या सर्वाधिक 86,432 केसेस समोर आल्या होत्या. देशात आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 41 लाखांवर पोहोचलीय तर ब्राझीलमध्ये रुग्णांची संख्या 40 लाखांच्या जवळ आहे.

देशात कोरोना एकूण बाधितांची संख्या आता 41 लाख 13 हजार इतकी झाली आहे. त्यामध्ये आतापर्यंत 70,626 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आता 8 लाख 62 हजार इतकी झाली असून एकूण 31 लाख 80 हजार रुग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांच्या संख्येशी तुलना करता बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे तिप्पटीहून जास्त आहे.
आयसीएमआरच्या अहवालानुसार कोरोना संबंधित 54 टक्के केसेस या 18 ते 44 वयोगटातील आहेत तर कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूंपैकी 51 टक्के मृत्यू हे 60 वर्षांवरील लोकांचे आहेत. 5 सप्टेंबरपर्यंत  देशात जवळपास 4 करोड 88 लाख सँपल टेस्ट केले गेले आहेत. त्यामध्ये बाधितांचे प्रमाण हे 7 टक्क्यांहून कमी आहे.
12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संक्रमणातून बरे होण्याचा दर हा 77 टक्क्यांहून अधिक आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांपैकी 30 टक्के रुग्ण हे महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांतील आहेत. देशात ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनापासून बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे त्यात दिल्ली (89 टक्के), बिहार (88टक्के), तामिळनाडू (86टक्के), पश्चिम बंगाल (83टक्के), राजस्थान (82टक्के), गुजरात (81टक्के) यांचा समावेश आहे.


मृत्यू दरात घट

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत जरी वाढ होत असली तरी मृत्यूदरात मात्र सातत्यानं घट होताना दिसतेय. देशातील कोरोनाचा मृत्यू दर आता कमी होवून तो 1.72 टक्क्यांवर आलाय. ही दिलासादायक बातमी आहे. तसेच उपचार सुरू असलेल्या सक्रिय रुग्णाची संख्यादेखील कमी होवून ती आता 21 टक्क्यांवर पोहोचली आहे.
सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक येतो. महाराष्ट्रात दोन लाखांहून अधिक बाधितांचा दवाखान्यात उपचार सुरू आहे. त्यानंतर तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि पश्चिम बंगालचा नंबर येतो. या पाच राज्यांत कोरोनाची सर्वाधिक सक्रिय रुग्ण संख्या आहे. सक्रिय रुग्ण संख्येच्या बाबतीतही भारताचा जगात दुसरा क्रंमाक लागतो. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/-India-ranks-second-in-the-world-in-the-number-of-corona-patients-behind-Brazil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अर्णव गोस्वामीवर हक्कभंग प्रस्ताव विधीमंडळात सादर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Arnav-Goswamis-infringement-motion-submitted-to-the-legislature</link>
            <description>मुंबई - रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख कर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-08/Goswami-696x385.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला आहे. तसंच हेतुपुरस्सर आणि आक्षेपार्ह असून अर्णब गोस्वामींवर विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडण्यात आला. प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली.
प्रताप सरनाईक यांच्या या प्रस्तावानंतर विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. या प्रस्तावानंतर भाजपानं गदारोळ घातला. दरम्यान, राज्य सरकार आणि जनतेचा अवमान असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. “अर्णब गोस्वामी हेतुपुरस्सर बोलत आहेत. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. ते कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. रिपब्लिक टीव्ही ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी,” अशी मागणी सरनाईक यांनी प्रस्ताव मांडताना केली.
“अर्णब गोस्वामी हे न्यायाधीशआंच्या भूमिकेत आले असून स्वत: खटला चालवत आहेत. तेच निकालही देत आहेत,” असं म्हणत परिवहन मंत्री अनिल परब यांनी हल्लाबोल केला. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांना चौकट आखून देण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी हे स्वत:ला न्यायाधीश समजतात का? ते सुपारी घेऊन काम करतात. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पत्रकार संरक्षण कायदा आणला म्हणून त्यांनी काहीही करावं का?,” असा सवालही त्यांनी केला. त्यानंतर सभागृहात झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Arnav-Goswamis-infringement-motion-submitted-to-the-legislature</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे कोरोना पॉझेटिव्ह  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-District-Collector-Ravindra-Thackeray-Corona-Positive</link>
            <description>नागपूर, शहरात कोरोनाचे रूग्ण दिवेंसदिवस वाढत आहेत. आता यात नागपुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आता न</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-09-08/collector-nagpur-corona-media_202003387452.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर, शहरात कोरोनाचे रूग्ण दिवेंसदिवस वाढत आहेत. आता यात नागपुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आता नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजले आहे. यापूर्वी माजी नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचा काल कोरोना चाचणी अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना कोरोनाची कोणतेही लक्षण आढळून नसल्याचे सांगितले जाते आहे.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Nagpur-District-Collector-Ravindra-Thackeray-Corona-Positive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संजय राऊत आणि कंगनाच्या वाकयुद्धात अमृता फडणवीसांची एन्ट्री  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Amrita-Fadnavis-entry-in-Sanjay-Raut-and-Kanganas-conflict-</link>
            <description>मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि मुंबई बाबत केलेल्या वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. तसेच याच मुद्द्यावरून सुरु असलेलं कंगना रनौत आणि संजय राऊत यांच्यातील वाकयुद्ध काही संपायचं नाव घेत नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही कंगनानं आता साऱ्या महाराष्ट्राचीच माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यावेळी तिच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी 'हरामखोर' हा शब्द वापरला असल्याचं बोलंलं जात आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधताना या शब्दाच्या वापराबाबत स्पष्टीकरण दिल्याची माहिती समोर आली आहे.


एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना संजय राऊत यांनी 'अभिनेत्री कंगना रनौत म्हणजे, नॉटी गर्ल', असं म्हणाले होते. तसेच त्यावेळी बोलताना त्यांनी हरामखोर म्हणजे, मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजेच, खट्याळ मुलगी असून ती बेईमान आहे. असं मला वाटतं', असं संजय राऊत म्हणाले होते.


मुंबई पाकव्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-08/sanjay-raut-amruta-fadnavis.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि मुंबई बाबत केलेल्या वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. तसेच याच मुद्द्यावरून सुरु असलेलं कंगना रनौत आणि संजय राऊत यांच्यातील वाकयुद्ध काही संपायचं नाव घेत नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही कंगनानं आता साऱ्या महाराष्ट्राचीच माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यावेळी तिच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी 'हरामखोर' हा शब्द वापरला असल्याचं बोलंलं जात आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधताना या शब्दाच्या वापराबाबत स्पष्टीकरण दिल्याची माहिती समोर आली आहे.


एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना संजय राऊत यांनी 'अभिनेत्री कंगना रनौत म्हणजे, नॉटी गर्ल', असं म्हणाले होते. तसेच त्यावेळी बोलताना त्यांनी हरामखोर म्हणजे, मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजेच, खट्याळ मुलगी असून ती बेईमान आहे. असं मला वाटतं', असं संजय राऊत म्हणाले होते.


मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटू लागली असल्याच्या वक्तव्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्राला सुरुवात झाली. अशातच आता या वादात आता अमृता फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांच्याच वक्तव्याचा आधार घेत निशाणा साधला आहे.


अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, 'आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत.' तसेच अमृता फडणवीस यांनी हे ट्वीट करताना #Naughty हा हॅशटॅगही वापरला आहे. तसेच त्यांनी हे ट्वीट करताना राऊतांचं नाव न घेता संजय राऊत यांना टोला लगावला आहे. याआधीही कंगनाच्या समर्थनार्थ बोलताना अमृता फडणवीस यांनी शिवसेनेच्या जोडो मारो आंदलनावरही टिका केली होती.


कंगनाच्या मुंबई विरोधातील वक्तव्यानंतर कंगनावर टिकेची झोड उठली होती. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी कंगनाची बाजू घेतली होती. एखाद्याच्या म्हणण्याशी आपण सहमत नसू, मात्र लोकशाही व्यक्त होण्याचा, मत मांडण्याच्या अधिकाराचं आपण रक्षण केलं पाहिजे. भाषणाचे स्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य, पत्रकारितेचे स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. एखाद्याच्या मताचा आपण प्रतिवाद करुन शकतो, मात्र टीकाकारांच्या पोस्टर्सना चप्पल मारणे खालच्या पातळीचे लक्षण आहे, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी कंगना रनौतला पाठिंबा दर्शवला होता.


काय आहे प्रकरण?


कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे असं सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असं वक्तव्य केलं.


याच वक्तव्याचा विपरित अर्थ घेत त्याला धमकी ठरवून कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. जी मुंबईसह महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली. त्यावर अनेक मराठी, हिंदी, कलाकार ट्विटरवर व्यक्त झाले. यात सोनू सूद, रेणुका शहाणे, सई ताम्हणकर, सुबोध भावे, सायली संजीव, शेखर फडके, मंगेश देसाई, समीर विद्वांस आदी अनेक कलाकारांचा समावेश होतो. अनेकांनी मुंबई आपल्याला प्रिय असल्याचं यात म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी मात्र कंगनाच्या या वक्तव्याचा यथेच्छ समाचार घेतला. तर बीजेपीच्या समर्थकांनी कंगनाला पाठिंबा दिला.


भाजप समर्थक आणि मुंबईप्रेमी आमनेसमाने भिडल्याचं चित्र यात दिसत होतं. असं असतानाच आज कंगनाने आणखी एक ठिणगी पेटवून दिली. मी मुंबईला न येण्याबद्दल धमकावलं जात आहे. आता तर मी मुंबईत येणारच. येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मा मुंबईला येणार आहे. वेळ मी कळवेनच. कुणाच्या बापात हिंमत असेल तर त्यांनी मला रोखून दाखवावं असं आव्हान तिनं दिलं आहे. यालाच उत्तर म्हणून संजय राऊत यांचे हे ट्वीट असल्याचे बोलले जात आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Amrita-Fadnavis-entry-in-Sanjay-Raut-and-Kanganas-conflict-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  एलएसीवर भारत आणि चीनच्या सैन्यांदरम्यान गोळीबार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Firing-between-Indian-and-Chinese-forces-on-LAC</link>
            <description>
लडाख : सीमेवर तणाव सुरु असतानाच पूर्व लडाखमध्ये एलएसीवर भारत आणि चीन सैनिकांमध्ये गोळीबाराची घटना घडली. या प्रकरण संपूर्ण माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतु सरकारशी संबंधित वरिष्ठ सूत्रांच्या मते परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.
एलएसीवर भारत आणि चीन दरम्यान मागील काही महिन्यांपासून तणाव वाढ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-09-08/LAC_eastern-ladakh_PTI_6402.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
लडाख : सीमेवर तणाव सुरु असतानाच पूर्व लडाखमध्ये एलएसीवर भारत आणि चीन सैनिकांमध्ये गोळीबाराची घटना घडली. या प्रकरण संपूर्ण माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतु सरकारशी संबंधित वरिष्ठ सूत्रांच्या मते परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.
एलएसीवर भारत आणि चीन दरम्यान मागील काही महिन्यांपासून तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये वरिष्ठ स्तरावर चर्चा करुन परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विशेष म्हणजे 1975 नंतर सीमेवर भारत आणि चीन सैनिकामंध्ये प्रथमच गोळीबाराची घटना घडली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, चीनकडून भारतीय क्षेत्रात फायरिंग करण्यात आली. त्यानंतर भारताकडून प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आला. दोन्ही बाजूंकडून गोळीबार झाला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.


दुसरीकडे चीनच्या संरक्षण मंत्रालय, चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते कर्नल झांग शुइली यांच्या वक्तव्यानुसार भारतीय सैनिकांकडून सुरुवातीला गोळीबार झाला, त्यानंतर चिनी सैनिकांनी कारवाई केली.
तर भारतीय सैनिकांनी सोमवारी पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण किनाऱ्यावर घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी पेट्रोलिंग करणाऱ्या चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी वॉर्निंग शॉट फायर केले, असा दावा चीनची सरकारी वृत्तवाहिनी ग्लोबल टाईम्सने केला आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Firing-between-Indian-and-Chinese-forces-on-LAC</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयपीएल 2020 : सुरूवातीच्या काही सामान्याला मुकणार इंग्लड, ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/IPL-2020--England-Australia-players-to-miss-some-of-the-opening-matches</link>
            <description>नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगचं 13वं सीझन यंदा दुबईमध्ये पार पडणार आहे. आयपीएल गवर्निंग काऊंसिलने बायो बबलमधून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळांडूंना कोणत्याही प्रकारची सूट देण्यास नकार दिला आहे. गवर्निंग काऊंसिलच्या या निर्णयाचा अर्थ असा की, या दोन्ही देशांचे खेळाडून आयपीएलच्या सुरुवातीच्या आठवड्यात सहभागी होऊ शकणार नाही.


ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सध्या लिमिटेड ओवर्सची सीरीज खेळवण्यात येत आहे. या सीरीजमधील अंतिम सामना 16 सप्टेंबर </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-08/post_image_8a80b2b.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगचं 13वं सीझन यंदा दुबईमध्ये पार पडणार आहे. आयपीएल गवर्निंग काऊंसिलने बायो बबलमधून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळांडूंना कोणत्याही प्रकारची सूट देण्यास नकार दिला आहे. गवर्निंग काऊंसिलच्या या निर्णयाचा अर्थ असा की, या दोन्ही देशांचे खेळाडून आयपीएलच्या सुरुवातीच्या आठवड्यात सहभागी होऊ शकणार नाही.


ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सध्या लिमिटेड ओवर्सची सीरीज खेळवण्यात येत आहे. या सीरीजमधील अंतिम सामना 16 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. सीरीज संपल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी या दोन्ही देशांचे खेळाडू दुबईत पोहोचणार असून त्यांना 6 दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे. अशातच 24 सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू मैदानावर उतरण्याची शक्यता आहे.


आयपीएलमधील सर्वच संघांसाठी धक्का

क्वॉरंटाईन असताना या खेळाडूंची दोन ते तीन वेळा कोरोना चाचणी करण्यात येईल. खेळाडूंचा रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना आपापल्या संघासोबत घेण्याची संधी मिळणार आहे. गव्हर्निंग काऊंसिलच्या या निर्णयामुळे ज्या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू खेळतात त्यांना एक किंवा दोन सामने या खेळाडूंविना खेळावे लागणार आहेत.


स्टीव स्मिथ, जोस बटलर, डेविड वॉर्नर, बेन स्टोक्स, मॅक्सवेल समेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे 17 ते 18 खेळाडू आयपीएल संघांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. एवढचं नाहीतर सुरुवातीच्या सामन्यांमध्ये वॉर्नर आणि स्मिथ जर खेळू शकले नाहीत, तर या संघांना नव्या कर्णधारांसोबत मैदानावर उतरावं लागेल. कारण या सीझनमध्ये हेच दोन्ही खेळाडू राजस्थान आणि हैदराबाद या संघांचं नेतृत्व करणार आहेत.


कोणत्या टिममध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे किती खेळाडू?


चेन्नई सुपर किंग्स : सॅम कुरेन, जोस हेजवुड
दिल्ली कॅपिटल्स : एलेक्स कॅरी, स्टोइनिस
कोलकाता नाइट राइडर्स : पॅट कमिंस, इयॉन मोर्गन
किंग्स इलेवन पंजाब : क्रिस जोर्डन, मॅक्सवेल
सनराइजर्स हैदराबाद : बेयरस्टो, डेविड वॉर्नर
राजस्थान रॉयल्स : जोफ्रा आर्चर, स्मिथ, टॉम कुरेन, बेन स्टोक्य, एंड्रयू टॉय
रॉयल चॅलेजंर्स बँगलोर : मोईन अली, एरॉन फिंच, एडम जांपा
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/IPL-2020--England-Australia-players-to-miss-some-of-the-opening-matches</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द होणार!  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/70-30-quota-system-for-medical-admission-will-be-abolished</link>
            <description></description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/IMG-20200907-WA0010.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/70-30-quota-system-for-medical-admission-will-be-abolished</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एमपीएससी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MPSC-exam-revised-schedule-announced</link>
            <description>मुंबई: जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या कहरामुळे शिक्षणालादेखील मोठा फटका बसला आहे. अनेक देशांमध्ये अद्याप शाळाच सुरू करण्यात आलेल्या नाहीत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा- 2020 यांचे बदललेले वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या बदललेल्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/02_03_2020-exame_20078068-390x220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या कहरामुळे शिक्षणालादेखील मोठा फटका बसला आहे. अनेक देशांमध्ये अद्याप शाळाच सुरू करण्यात आलेल्या नाहीत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा- 2020 यांचे बदललेले वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या बदललेल्या वेळापत्रकानुसार या सर्व परीक्षा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात घेतल्या जाणार आहेत. याआधी या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेतल्या जाणार होत्या. मात्र आता याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
एमपीएससीच्या सुधारित वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर 2020, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर 2020 रोजी आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२२ नोव्हेंबर २०२० या तारखेला होणार आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सातत्याने या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहे. एमपीएसीच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य लोकसेवाआयोगाकडून एप्रिल तसेच मे २०२०मध्ये आयोजित केलेल्या परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आल्या. आता याचे बदललेले वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
परीक्षांचे बदललेले वेळापत्रक
राज्यसेवा पूर्व परीक्षा - 11 ऑक्टोबर 2020
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा - 1 नोव्हेंबर 2020 
दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा - 22 नोव्हेंबर 2020

गेल्याच महिन्यात बदलली होती परीक्षेची तारीख
याआधी या परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र त्यानंतर आता पुन्हा ही तारीख बदलण्यात आली आहे. याआधी राज्यसेवा पूर्व परीक्षा  सप्टेंबरला होणार होती. मात्र ती बदलून आता 11 ऑक्टोबर 2020 करण्यात आली आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा -11 ऑक्टोबर 2020 ला होणार होती. याचीही तारीख बदलून आता 22 नोव्हेंबर 2020 करण्यात आली आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MPSC-exam-revised-schedule-announced</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विधानपरिषद उपसभापतीच्या निवडणूकीसाठी भाजपाचा मुत्सदीपणा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BJPs-diplomacy-for-the-election-of-the-Deputy-Speaker-of-the-Legislative-Council</link>
            <description>मुंबई : मंगळवारी होणाऱ्या विधानपरिषद उपसभापती निवडणुकीची रंगत भाजपने वाढवली आहे. भाजपने या निवडणुकीत भाई गिरकर यांना उमेदवारी दिली आहे. भाई गिरकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. दुसरीकडे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/Legislative-council-elections-696x364.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मंगळवारी होणाऱ्या विधानपरिषद उपसभापती निवडणुकीची रंगत भाजपने वाढवली आहे. भाजपने या निवडणुकीत भाई गिरकर यांना उमेदवारी दिली आहे. भाई गिरकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. दुसरीकडे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


विधानपरिषद उपसभापती निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. विधानपरिषदेतल्या आपल्या सर्व आमदारांना भाजपने मुंबईमध्ये बोलावलं आहे. काही आमदार हे आज अनुपस्थित होते. तर भाजपच्या दोन आमदारांना कोरोना झाल्यामुळे त्यांना ऑनलाईन मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती भाजप सभापतींना करणार आहे.

दुसरीकडे या निवडणुकीत दुसरे उमेदवार शिक्षक आमदार कपिल पाटील यांना भाजप पाठिंबा देणार असल्याचीही चर्चा होती, पण भाजपने स्वत:चाच उमेदवार रिंगणात उतरवला. मतविभागणी करत उपसभापती निवडणुकीत विजयासाठी भाजपचा प्रयत्न आहे. 

विधानपरिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ
शिवसेना- १४

राष्ट्रवादी काँग्रेस- ९

काँग्रेस- ८

महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांचं संख्याबळ ३१ होतंय.

भाजप- २२

शेकाप- १

रासप- १ 

लोकभारती- १ 

अपक्ष- ४ 

भाजपचे आणि इतर पक्षांचे मिळून संख्याबळ २९ होत आहे.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BJPs-diplomacy-for-the-election-of-the-Deputy-Speaker-of-the-Legislative-Council</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ टेनिस कोर्टाचा बादशाह जोकोविच युएस ओपन स्पर्धेबाहेर   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/the-king-of-tennis-is-out-of-the-US-Open</link>
            <description>मुंबई : जगातील नंबर 1 चा टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचला रविवारी यूएस ओपन अतिशय वेगळ्यापद्धतीने बाहेर पडावं लागलं. देशातील एवढ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-07/US-Open-Tennis-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : जगातील नंबर 1 चा टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचला रविवारी यूएस ओपन अतिशय वेगळ्यापद्धतीने बाहेर पडावं लागलं. देशातील एवढा मोठा खेळाडू असूनही रागावर नियंत्रण न मिळवणं महागात पडलं. 
प्री क्वार्टर फायनलमध्ये जोकोविच पहिल्या सेटमध्ये स्पेनच्या पाब्लो केरेना बुस्ता विरूद्ध 5-6 गुण मागे राहिला. या दरम्यान एक गुण गमावल्याच्या निराशेने जोकोविचने बॉल रॅकेटच्या बाहेर मारून कोर्टाच्या बाहेर फेकला. फेकलेला हा बॉल एका महिला जजच्या खांद्यावर लागला. या चुकीमुळे जोकोविचला यूएस ओपनमधून काढण्यात आलं.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/the-king-of-tennis-is-out-of-the-US-Open</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘मातोश्री’ पाठोपाठ आता ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी धमकीचा कॉल  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/threatening-call-at-the-‘Silver-Oak’-residence</link>
            <description>मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. भारताबाहेरुन हा फ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/uddhav-thackeray-and-sharad-pawar-1573008568-1574392078.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. भारताबाहेरुन हा फोन कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रविवारी हा फोन आला होता. गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान ही धमकी जीवे मारण्याची आहे की खंडणीबाबत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

तर कंगना रनौतप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आल्याचं कळतं. कालच त्यांना हा फोन आल्याचं कळतं. हा फोन मात्र भारतातून असल्याचं कळतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/threatening-call-at-the-‘Silver-Oak’-residence</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित : आर्थिक खर्चाच्या धास्तीने वडिलांची आत्महत्या  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/The-whole-family-corona-Positive-</link>
            <description>सांगली : संपूर्ण कुटुंबाला कोरोना लागन झाल्याने हॉस्पिटलचा खर्चचा आर्थिक भार कसा उचलायचा या धास्तीने वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर काही वेळात कोरोना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-07/images_07_09_2020.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सांगली : संपूर्ण कुटुंबाला कोरोना लागन झाल्याने हॉस्पिटलचा खर्चचा आर्थिक भार कसा उचलायचा या धास्तीने वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर काही वेळात कोरोना बाधित मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या दुधगाव मध्ये हा हृदय हेलावून टाकणारा प्रकार घडला आहे.सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या दुधगाव याठिकाणी उपाध्ये कुटुंब राहते. जैन वस्ती या ठिकाणी अशोक उपाध्ये हे पंडित म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना व त्यांच्या कुटुंबातील पत्नी, दोन मुले आणि सून यांना कोरोनाची लागण झाली होती.तर कुटुंबातील लहान मुलगी मात्र निगेटिव्ह आली होती. यापैकी मुलगा दीपक उपाध्ये याचे प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/The-whole-family-corona-Positive-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईत भूकंपाचे धक्के : जिवितहानी व वित्तहानी नाही  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Earthquake-in-Mumbai</link>
            <description>मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज (7 सप्टेंबर) पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 एवढी नोंदवण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सीसमोलॉजी  यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबईपासून 102 किमी दूर उत्तरेकडे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सकाळी 8 वाजेच्या सुमारास या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, यामध्ये कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.' दरम्यान, गेल्या चार दिवसात तीन वेळा मुंबईत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याआधी शुक्रवार आणि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/D0jz6y4X0AINHaM.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज (7 सप्टेंबर) पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 एवढी नोंदवण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सीसमोलॉजी  यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबईपासून 102 किमी दूर उत्तरेकडे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सकाळी 8 वाजेच्या सुमारास या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, यामध्ये कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.' दरम्यान, गेल्या चार दिवसात तीन वेळा मुंबईत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याआधी शुक्रवार आणि शनिवारी देखील भूकंपाचे धक्के बसले होते. 
शनिवारी देखील मुंबईत भूकंपाचे धक्के जाणवले होते. यावेळी भूकंपाचे केंद्रबिंदू मुंबईपासून 98 किमी दूर उत्तरेला होतं. ज्याची रिश्टर स्केलवर 2.7 इतकी तीव्रता होती. तर याआधी शुक्रवारी सकाळी 10.33 वाजता देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 2.8 इतकी नोंदवण्यात आली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवत आहे. तर पालघर जिल्ह्यात आतापर्यंत अनेकदा भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. त्यामुळे गेले अनेक महिने येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यातच आता मुंबईत देखील भूकंपाचे धक्के बसू लागल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची कमाल तीव्रता अद्याप निश्चित केलेली नाही. तथापि, रिश्टर स्केलवर 7.0 किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप सामान्यपेक्षा जास्त धोकादायक मानले जातात. या प्रमाणात, 2.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे भूकंप सूक्ष्म भूकंप असे म्हणतात, जे सामान्यतः जाणवत नाहीत. 4.5 च्या तीव्रतेच्या भूकंपामुळे घरांचे नुकसान होऊ शकते.
मुंबई झोन 3 मध्ये आहे

भूकंपाच्या निकषात मुंबई झोन-3 मध्ये येते. झोन-3 म्हणजे मुंबई अंशिकरित्या सुरक्षित आहे. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण सर्वेक्षण (जीएसआय) च्या मते, जर मुंबईमध्ये 5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यास संपूर्ण शहर उद्धवस्त होईल. पाच वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार, प्रभादेवी, दादर, सायन, महालक्ष्मी आणि चर्चगेट हे भाग सर्वात धोकादायक आहेत.
याशिवाय वाशी, मालाड, कुर्ला इत्यादी देखील डेंजर झोनमध्ये आहेत. त्याच वेळी, मलबार हिल, वडाळा, परळ, वरळी इत्यादी भाग मात्र सुरक्षित असल्याचं म्हटलं गेलं होतं. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Earthquake-in-Mumbai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयपीएलवर कोरोनाचे पाश घट्ट : चेन्नई नंतर आता ‘या’ संघात कोरोनाचा शिरकाव  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Coronas-inclusion-in-the-IPL</link>
            <description>दुबई : चेन्नई सुपर किंग्जनंतर आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघातही कोरोनाव्हायरसने शिरकाव केला आहे. दिल्ली संघाचे असिस्टंट फिजिओथेरेपिस्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघासोबतत असलेले असिस्टंट फिजिओथेरेपिस्ट दुबईत पोहोचल्यानंतर क्वॉरन्टाईन होते. तिथे त्यांची कोरोना चाचणी दोन वेळा निगेटिव्ह आली. परंतु तिसरी चा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-07/ipl-schedule.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दुबई : चेन्नई सुपर किंग्जनंतर आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघातही कोरोनाव्हायरसने शिरकाव केला आहे. दिल्ली संघाचे असिस्टंट फिजिओथेरेपिस्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघासोबतत असलेले असिस्टंट फिजिओथेरेपिस्ट दुबईत पोहोचल्यानंतर क्वॉरन्टाईन होते. तिथे त्यांची कोरोना चाचणी दोन वेळा निगेटिव्ह आली. परंतु तिसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.


सुदैवाची गोष्ट म्हणजे ते किंवा संघातील खेळाडू एकमेकांच्या संपर्कात नव्हते. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. 14 दिवसांच्या क्वॉरन्टाईननंतर आता दोन वेळा त्यांची चाचणी निगेटिव्ह आली तर त्यांना पुन्हा एकदा संघासोबत राहण्याची परवानगी दिली जाईल. दिल्ली कॅपिटल्सचं वैद्यकीय पथक त्यांच्या संपर्कात आहे.


चेन्नईच्या खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला कोरोना
याआधी चेन्नई सुपरकिंग्जच्या दोन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील 12 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर चेन्नईच्या संघाने क्वारंटाइन कालावधी आठवडाभरासाठी वाढवला होता. परिणामी चेन्नईचा संघ सुरुवातीच्या सरावाला मुकला होता.


आयपीएलचं वेळापत्रक जारी
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या तेराव्या मोसमाचे वेळापत्रक जारी झालं आहे. या वेळापत्रकानुसार आयपीएलच्या तेराव्या सीजनचा पहिला सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Coronas-inclusion-in-the-IPL</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगना राणावतला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्याचा केंद्राचा निर्णय  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Centres-decision-to-provide-Y-grade-security-to-Kangana-Ranaut</link>
            <description>कंगना राणावतला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्याचा केंद्राचा निर्णय 


मुंबई : अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलीसांसोबत केलेल्या वक्तव्यानंतर एका वेगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होतं. कंगनाने ती 9 सप्टेंबर रोजी मु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-07/07_09_2020-kangana_y_category_security_20718193.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कंगना राणावतला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्याचा केंद्राचा निर्णय 


मुंबई : अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलीसांसोबत केलेल्या वक्तव्यानंतर एका वेगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होतं. कंगनाने ती 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहे, कोणात हिंम्मत असेल तर अडवून दाखवा, असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी कंगनाला 'वाय' सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंगनाने वाय सुरक्षा दिल्याबद्दल अमित शहा यांचे आभार मानले आहे.

कंगना रनौत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाली, "देशभक्ताचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. मी अमित शहा यांचे आभार मानते. काही दिवसांनंतर मुंबईला जाण्याचा सल्ला अमित शाह मला देऊ शकले असते. मात्र त्यांनी 'भारत की बेटी' ने दिलेल्या शब्दाचा मान राखला. आमचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान याची लाज राखली. जय हिंद"

कंगना रनौतची बहिण आणि तिच्या वडिलांनी राज्य सरकारकडे कंगनाला सुरक्षा देण्याची मागणी केली होती. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर म्हणाले की, 'कंगनाची बहिण रंगोली (रंगोली चंदेल)ने काल मला फोन केला आणि माझ्याशी चर्चा केली. कंगनाच्या वडिलांनीही राज्यातील पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा देण्याची मागणी केली. त्यामुळे मी डीजीपीशी राज्यात अभिनेत्रीला सुरक्षा देण्याचे आदेश दिले.'

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Centres-decision-to-provide-Y-grade-security-to-Kangana-Ranaut</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 06 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सॅमसंगने लाँच केला 5 जी लॅपटॉप, जबरदस्त फीचर्ससह जलद गतीने काम करेल  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/The-5G-laptop-launched-by-Samsung-will-work-fast-with-great-features</link>
            <description>मुंबई: सॅमसंगने आता नवीन लॅपटॉप बाजारात आणला आहे. इंटेल कोअर प्रोसेसरमुळे हा लॅपटॉप खूप जलद गतीने काम करेल. त्याचवेळी त्याची बॅटरीही बर्याणच काळासाठी वापरता येणार आहे. इतकेच नव्हे तर हा लॅपटॉप अवघ्या काही क्षणाता चालू आणि बंद होणार आहे. सॅमसंगने या लॅपटॉपला '2 इन 1 गॅलेक्सी बुक फ्लेक्स 5 जी' असे नाव दिले आहे. ज्यामध्ये 11 व्या जनरेशनचा इंटेल कोर मोबाइल पीसी चिप आहे. जी इंटेल आयरिस एक्सई ग्राफिक्ससह सुसज्ज आहे.
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हा लॅपटॉप वायफाय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2020-09-06/Galaxy-Book-S-Product-Images-678_678x452.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: सॅमसंगने आता नवीन लॅपटॉप बाजारात आणला आहे. इंटेल कोअर प्रोसेसरमुळे हा लॅपटॉप खूप जलद गतीने काम करेल. त्याचवेळी त्याची बॅटरीही बर्याणच काळासाठी वापरता येणार आहे. इतकेच नव्हे तर हा लॅपटॉप अवघ्या काही क्षणाता चालू आणि बंद होणार आहे. सॅमसंगने या लॅपटॉपला '2 इन 1 गॅलेक्सी बुक फ्लेक्स 5 जी' असे नाव दिले आहे. ज्यामध्ये 11 व्या जनरेशनचा इंटेल कोर मोबाइल पीसी चिप आहे. जी इंटेल आयरिस एक्सई ग्राफिक्ससह सुसज्ज आहे.
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हा लॅपटॉप वायफाय 6 आणि 5 जी कनेक्टिव्हिटीसह देण्यात आला आहे, जो ग्राहकांना एक उत्तम अनुभव प्रदान करेल. या डिव्हाइसमध्ये 13 एमपी वर्ल्ड फेसिंग कॅमेरा आहे. जो सॅमसंगच्या 2 इन 1 लाइनअपमध्ये प्रथमच लावण्यात आला आहे. यासोबतच एक एस पेन  देखील आहे जो तुमचं काम करण्यास तुम्हाला अधिक मदत करेल.
गॅलेक्सी बुक फ्लेक्स 5 जी मध्ये शानदार व्हिज्युअल पाहायला  मिळतात आणि गेमिंग दरम्यान 60 फ्रेम्स प्रति सेकंदावर फ्रेम देतं. गॅलेक्सी बुक फ्लेक्स 5जी मध्ये 720 पी फ्रंट फेसिंग कॅमेरा देखील आहे. या लॅपटॉपचे वजन 1.26 किलो आहे आणि 69.7 डब्ल्यूएच बॅटरीसह आहे. यात 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी लिनोव्होने फोल्डेबल लॅपटॉप बाजारात आणला होता. ज्याची बाजारात बरीच चर्चा झाली होती. 
कंज्युमर इलेक्ट्रॉनिक शो 2020 मध्ये लिनोव्होने फोल्डेबल लॅपटॉप सादर केला होता. आता तुम्ही म्हणाल की लॅपटॉप तर तसे सर्वच फोल्ड होतात, मग यात नवीन असं काय आहे. मात्र या लॅपटॉपचे डिझाइन पूर्णपणे वेगळं आहे. लिनोव्होचा हा लॅपटॉप पूर्णपणे टच स्क्रीन आहे. तसेच याला एखाद्या पुस्तकाप्रमाणे फोल्ड करता येऊ शकते. लिनोव्होने जगातील पहिला फोल्डेबल पीसी –थिंकपॅड एक्स 1 सादर केला आहे.

हा लॅपटॉप 13.3 इंचाचा असून ओएलईडी फोल्डिंग डिस्प्लेसह उपलब्ध आहे. याचे वजन तर 1 किलोपेक्षाही कमी आहे. याचा ब्लूटुथ मिनी फोल्ड किबोर्डला कनेक्टदेखील होऊ शकतो. हा लॅपटॉप लॅंडस्केप आणि पोर्ट्रेट या दोन्ही मोडमध्ये वापरता येऊ शकेल. तसेच लॅपटॉप फोल्ड झाल्यावर किबोर्ड त्याच्यामध्ये राहू शकतो. विशेष म्हणजे हा लॅपटॉप वायरलेस चार्जिंगद्वारे देखील चार्ज होतो.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/The-5G-laptop-launched-by-Samsung-will-work-fast-with-great-features</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 06 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पी.व्ही सिंधूची उबर चषकातून माघार : वडील पी.व्ही.रमण यांची माहिती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/PV-Sindhu-withdraws-from-Uber-Cup</link>
            <description>हेद्राबाद - भारताची आघाडीची महिला बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने आगामी उबर चषकात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी कारण देत यंदा आपण स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नसल्याचं सिंधू बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाला कळवलं आहे. डेन्मार्कमधील आरहस शहरात 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान उबर चषकाच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-09-06/pvsindhu060219_0.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हेद्राबाद - भारताची आघाडीची महिला बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने आगामी उबर चषकात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी कारण देत यंदा आपण स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नसल्याचं सिंधू बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाला कळवलं आहे. डेन्मार्कमधील आरहस शहरात 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान उबर चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. “काही खासगी कारणं आहेत. आमच्या घरात काही कार्यक्रमक आहेत आणि पूजा आहे. त्यामुळे यंदा सिंधू खेळू शकणार नाही.” सिंधूचे वडील पी.व्ही.रमण यांनी खासगी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. 
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस डेन्मार्क ओपन स्पर्धेतील सहभागावरही सिंधू नंतर निर्णय घेणार असल्याचं रमण यांनी सांगितलं. “घरातली कामं आणि पुजा हे सर्व 1 ते 15 ऑक्टोबरदरम्यान संपलं तर इतर स्पर्धांमध्ये सहभागी होण्याबाबत सिंधू नक्की विचार करेल. कदाचीत तोपर्यंत करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे.” डेन्मार्क ओपन आणि इतर दोन आशियाई ओपन स्पर्धांसाठी सिंधूने आपली एंट्री पाठवली असली तरीही स्पर्धेतील सहभागाबद्दल सिंधू नंतर निर्णय घेणार असल्याचं कळतंय. लॉकडाउन पश्चात भारतीय बॅडमिंटनपटूंनी सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे थॉमस चषकासाठी आता कोणत्या भारतीय खेळाडूंची निवड होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/PV-Sindhu-withdraws-from-Uber-Cup</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 05 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मेट्रोच्या झाशी राणी चौक स्थानकावर कलाकृतीचा नमुना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/-Artwork-at-Metros-Jhashi-Rani-Chowk-station</link>
            <description>नागपूर मेट्रो प्रकल्पाअंतर्गत असलेल्या एक्वा मार्गिकेवर झांसी राणी स्टेशन येथे राणी लक्ष्मीबाई यांचे तैल चित्र(म्युरल) बसविले आहे. यात तै</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-09-05/Image_2020-09-05_003.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर मेट्रो प्रकल्पाअंतर्गत असलेल्या एक्वा मार्गिकेवर झांसी राणी स्टेशन येथे राणी लक्ष्मीबाई यांचे तैल चित्र(म्युरल) बसविले आहे. यात तैल चित्राने शहराच्या गजबजलेल्या झांसी राणी चौक येथील या मेट्रो स्थानकाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. 

अश्या प्रकारची कुठलीही कलाकृती मेट्रोच्या परिसरात उभारल्याचे हे दुसरे उदहरण आहे या आधी ऑरेंज लाइनवर असलेल्या छत्रपती चौक मेट्रो स्थानकाजवळील चौकातील पिलर वर अशीच एक सुंदर कलाकृती तयार केली आहे. या शिवाय रहाटे कॉलोनी मेट्रोस्थानकाजवळ `बेटीबचाव, बेटी पढाव’, या संकल्पनेवर आधारित कलाकृती महा मेट्रोने साकार केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/-Artwork-at-Metros-Jhashi-Rani-Chowk-station</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 05 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जे भाजपच्या पोटात तेच कंगनाच्या मुखात - थोरातांची टीका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/What-is-in-the-stomach-of-BJP-is-in-Kangana-mouth</link>
            <description>अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जे भाजपच्या पोटात आहे ते कंगणाच्या मुखातून आणि ट्वीटमधून बाहेर येत आहे. कंगणाला पुढे करून मुंबई पोलीस, मराठी म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-09-05/bthorat_0409.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जे भाजपच्या पोटात आहे ते कंगणाच्या मुखातून आणि ट्वीटमधून बाहेर येत आहे. कंगणाला पुढे करून मुंबई पोलीस, मराठी माणसांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करणा-या महाराष्ट्र द्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जनता कदापी माफ करणार नाही. बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट कोणी रचला आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/What-is-in-the-stomach-of-BJP-is-in-Kangana-mouth</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 05 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दीपक म्हैसकर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार, चर्चांना उधाण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Deepak-Mhaiskar-Advisor-to-the-Chief-Minister</link>
            <description>मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सल्लागार म्हणून पुणे विभागात दीपक म्हैसकर यांची नेमणूक केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार यांच्या मर्जीतले जिल्हाध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-05/pune-divisional-commissioner.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सल्लागार म्हणून पुणे विभागात दीपक म्हैसकर यांची नेमणूक केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार यांच्या मर्जीतले जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त असताना मुख्यमंत्र्यांनी ही नेमणूक केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी केलेल्या काही नियुक्त्या या चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात कारभार सुरू केल्यानंतर मुख्य सचिव अजोय मेहता आणि त्यांची गट्टी जमली. अजोय मेहता यांची प्रत्येक शासकीय निर्णयातील वर्चस्व, घेतलेले निर्णय बदलण्यासाठी वापरलेले वजन यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाराजीचा सूर लावला. अजोय मेहता यांच्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील नाराजी होती. ती नाराजी पाहता अखेरीस उद्धव ठाकरे यांनी अजोय मेहता यांना मुदतवाढ न देता त्यांना प्रधान सल्लागार म्हणून नेमणूक केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Deepak-Mhaiskar-Advisor-to-the-Chief-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 04 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  तैवानमध्ये चीनचं सुखोई विमान कोसळलं : तैवानच्या वायुदलानं घात केल्याचा संशय  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Chinese-Sukhoi-plane-crashes-in-Taiwan</link>
            <description>नवी दिल्ली : तैवानमध्ये चीनचं सुखोई विमान कोसळलं आहे. तैवानच्या वायुदलानं चीनचं सुखोई-35 विमान पाडल्याचा संशय सध्या व्यक्त करण्यात येत आहे. तैवानच्या हवाई हद्दीत चीनचं विमान घुसल्यानं विमान पाडण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच चीनचं विमान </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-09-04/China-plane-crashed01.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : तैवानमध्ये चीनचं सुखोई विमान कोसळलं आहे. तैवानच्या वायुदलानं चीनचं सुखोई-35 विमान पाडल्याचा संशय सध्या व्यक्त करण्यात येत आहे. तैवानच्या हवाई हद्दीत चीनचं विमान घुसल्यानं विमान पाडण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच चीनचं विमान पाडण्यासाठी तैवानने अमेरिकी पेट्रियाट मिसाइल डिफेंस सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. अद्याप घडलेल्या प्रकाराबाबत दोनही देशांकडून कोणत्याच प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


सध्या चीनचे शेजारील देशांसोबत तणावपूर्ण संबंध सुरु आहेत. अशातच तैवानसोबतही चीनच्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून कुरघोडी सुरु आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार असा दावा करण्यात येत आहे की, तैवानकडून चिनी विमानाला अनेकदा चेतावणी दिली, तरिसुद्धा चिनी विमान तैवानच्या हवाई हद्दीतून बाहेर गेलं नाही. बराच वेळ हे विमान तिथेच घिरट्या घालत होतं. त्यामुळे तैवानने चीनचं सुखोई विमान पाडलं आहे. असं सांगण्यात येत आहे की, या घटनेत पालयट जखमी झाला आहे. जर मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आलेले दावे खरे ठरले तर चीन आणि तैवान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Chinese-Sukhoi-plane-crashes-in-Taiwan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 04 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चीनला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सेना सक्षम – जनरल बिपिन रावत  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Indian-Army-able-to-respond-to-China---General-Bipin-Rawat</link>
            <description>नवी दिल्ली - चीनच्या आक्रमक कारवायांचा सामना करण्यास भारताची सशस्त्र दले सक्षम आहेत, असे प्रतिपादन संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी गुरुवारी केले. पूर्व लडाखच्या काही भागांमधील सद्यस्थिती बदलण्याचे प्रयत्न चीन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर रावत यांनी हे वक्तव्य केले आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिले आहे.
भारताच्या वचनबद्धतेच्या धोरणाला विश्वासार्ह लष्करी ताकद आणि क्षेत्रीय प्रभाव यांचा पाठिंबा नसेल, तर त्याचा अर्थ चीनच्या या क्षेत्रातील वर्चस्व मान</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-04/rawat-12.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - चीनच्या आक्रमक कारवायांचा सामना करण्यास भारताची सशस्त्र दले सक्षम आहेत, असे प्रतिपादन संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी गुरुवारी केले. पूर्व लडाखच्या काही भागांमधील सद्यस्थिती बदलण्याचे प्रयत्न चीन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर रावत यांनी हे वक्तव्य केले आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिले आहे.
भारताच्या वचनबद्धतेच्या धोरणाला विश्वासार्ह लष्करी ताकद आणि क्षेत्रीय प्रभाव यांचा पाठिंबा नसेल, तर त्याचा अर्थ चीनच्या या क्षेत्रातील वर्चस्व मान्य केल्यासारखा होईल, असे यूएस- इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या संवादात्मक सत्रात बोलताना जनरल रावत म्हणाले. अतिशय गुंतागुंतीचे धोके आणि आण्विक ते पारंपरिक अशा व्यापक परिघातील संघर्षांची आव्हाने भारतापुढे आहेत, मात्र आमची सशस्त्रे दले ती पेलण्यास तयार आहेत, असे माजी लष्करप्रमुखांनी सांगितले.
अलीकडच्या काळात चीनच्या काही आक्रमक कारवाया भारताच्या नजरेला पडत आहेत, मात्र त्यांना अतिशय अनुरूप रीतीने तोंड देण्यास आम्ही सक्षम आहोत, असे जनरल रावत यांनी या ऑनलाइन कार्यक्रमात सांगितले. चीनसोबत सीमेवर सुरू असलेल्या भांडणाचा फायदा घेण्याचा दु:साहस करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला, तर त्या देशाला प्रचंड नुकसान सोसावे लागेल, असा परखड इशाराही जनरल रावत यांनी पाकिस्तानला उद्देशून दिला.

लष्करप्रमुख दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर

पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यालगतची जैसे थे परिस्थिती बदलण्याबाबत चीनच्या ताज्या प्रयत्नांच्या ओभूमीवर, लडाखमधील सुरक्षाविषयक स्थितीचा र्सवकष आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी लडाखचा दोन दिवसांचा दौरा सुरू केला.
या भागात सैन्य तैनातीवर देखरेख ठेवणारे उच्चपदस्थ लष्करी कमांडर जनरल नरवणे यांना सध्या उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत, या भागातील भारताच्या युद्धसज्जतेबाबत माहिती देतील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. चीनने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील काही भागांवर ताबा मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर पँगाँग लेक परिसरात तणाव वाढला होता. यानंतर भारताने या संवेदनशील भागात अतिरिक्त फौजा व शस्त्रे रवाना केली.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Indian-Army-able-to-respond-to-China---General-Bipin-Rawat</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 02 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाड दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या नावेद यांची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतली भेट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Higher-and-Technical-Education-Minister-Uday-Samant-called-on-Naved-who-saved-many-lives-in-the-Mahad-tragedy</link>
            <description>मुंबई :  महाड दुर्घटनेत आपल्या जीवाची पर्वा न करता नावेद यांनी ३५ व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत. यामध्ये त्याला आपले दोन्ही पाय गमाविण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर सध्या नेरूळ येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असून</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-02/naved.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  महाड दुर्घटनेत आपल्या जीवाची पर्वा न करता नावेद यांनी ३५ व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत. यामध्ये त्याला आपले दोन्ही पाय गमाविण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर सध्या नेरूळ येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची तब्बेत आता चांगली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

 नावेद यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होत असून ते लवकर बरे होतील, असे सामंत म्हणाले.

नावेद यांनी महाड दुर्घटनेत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शौर्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याच्या शौर्याची दखल घेऊन त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन सामंत यांनी दिले. तसेच त्याच्या तब्बेतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. नावेद यांची प्रकृती व्यवस्थित आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. शिवसेनेच्या वतीने सामंत यांनी नावेद यांच्या कुटुंबियांना यावेळी २ लाख रूपयांची मदत केली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Higher-and-Technical-Education-Minister-Uday-Samant-called-on-Naved-who-saved-many-lives-in-the-Mahad-tragedy</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 31 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रूग्णालयातून डिस्चार्ज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Union-Home-Minister-Amit-Shah-discharged-from-hospital</link>
            <description>नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शाह यांना 18 ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांआधी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे अमित शाह यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान, याआधीही 2 ऑगस्ट रोजी अमित शाह यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शाह यांना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-31/amits13520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शाह यांना 18 ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांआधी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे अमित शाह यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान, याआधीही 2 ऑगस्ट रोजी अमित शाह यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शाह यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील आठवड्यात म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी ते कोरोनामुक्त झाले होते. अमित शाह यांनी स्वत:च ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली होती. यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.
मात्र सोमवारी (18 ऑगस्ट) रात्री त्यांना ताप होता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एम्स रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आलं होतं की, अमित शाह यांच्या प्रकृतीसंदर्भात एम्सकडून माहिती देण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांना मागील तीन ते चार दिवसांपासून थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत आहे. ते कोरोना निगेटिव्ह आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून ते रुग्णालयातूनच आपलं काम करत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाची लागण झाल्याचं स्वतः ट्वीट करून सांगितलं होतं. अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, "कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने मी कोविड 19 टेस्ट केली. यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी."
दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत पार पडलेल्या राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह सहभागी होणार होते. मात्र त्यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Union-Home-Minister-Amit-Shah-discharged-from-hospital</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 26 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली, बी. राधाकृष्णन नवे आयुक्त ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Transfer-of-Nagpur-Municipal-Commissioner-Tukaram-Mundhe-b-Radhakrishnan-new-commissione</link>
            <description>नागपूर: अनेक चर्चा, अफवांनंतर आज अखेर एका बातमीवर शिक्कामोर्तब झाले. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून खुद्द त्यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांनी आज (ता. २६) सदर आदेश जारी केला. तुकाराम मुंढे यांची सदस्य सचिव, महाराष्ट</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-26/tukarammundhe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर: अनेक चर्चा, अफवांनंतर आज अखेर एका बातमीवर शिक्कामोर्तब झाले. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून खुद्द त्यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांनी आज (ता. २६) सदर आदेश जारी केला. तुकाराम मुंढे यांची सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून श्री. राधाकृष्णन बी. (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. तुकाराम मुंढे यांनी याचवर्षी २८ जानेवारी रोजी मनपा आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कोरोनाचे संक्रमण झाल्याने मागील साडे पाच महिन्यांपासून ते याच कार्यात होते. रुजू झाल्यानंतर त्यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविले. अनेक कठोर निर्णय घेतले. यादरम्यान राजकीय पदाधिकाऱ्यांसोबतचा वादही नागपुरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय होता. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी पदावरून महापौर संदीप जोशी यांनी त्यांची पोलिसांत तक्रारही केली होती. केवळ सात महिन्याच्या काळात ते नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून चर्चेत राहिले.
मधल्या काळात तुकाराम मुंढे यांच्या बदलीसंदर्भात अनेक अफवा उडाल्या होत्या. अखेर आज त्यांच्या बदलीचे आदेश येऊन धडकले. या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Transfer-of-Nagpur-Municipal-Commissioner-Tukaram-Mundhe-b-Radhakrishnan-new-commissione</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 26 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ७ आणि ८ सप्टेंबरला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Monsoon-session-of-the-Legislature-on-September-7-and-8</link>
            <description>मुंबई :

 महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधानपरिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठका आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकांमध्ये</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-26/monsson_session_2020_2021.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

 महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधानपरिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठका आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकांमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कामकाजमंत्री ॲड. अनिल परब,विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित होते.

या बैठकांमध्ये कोविड परिस्थितीत सुरक्षाविषयक मापदंडांचे पालन करुन अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची कोविड-19 साठीची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. ज्या सदस्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली असेल अशा सदस्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असेल.

सदस्यांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, स्वीय सहायकांची आणि सदस्यांच्या वाहनचालकांची बसण्याची तसेच अल्पोपहार आदी व्यवस्था विधानमंडळ परिसरात तंबू (टेन्ट) टाकून करण्यात येईल.

सहव्याधी असलेल्या (कोमॉर्बिडीटी) सदस्यांना काळजी घेण्याबाबतच्या सूचना संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडून दिली जावी.

या अधिवेशनात शोक प्रस्तावावर चर्चा, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयक यावर चर्चा घेण्यात येतील. यामध्ये 7 शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा समावेश असेल, अशी माहिती विधानमंडळ सचिव ॲड. राजेंद्र भागवत यांनी यावेळी दिली.

कामकाज सल्लागार समिती बैठकांना विधानसभा सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, ॲड. आशिष शेलार, अमिन पटेल, सुनील प्रभू, विधान परिषद सदस्य सर्वश्री डॉ. रणजीत पाटील, अशोक ऊर्फ भाई जगताप, विजय ऊर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, कपील पाटील आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Monsoon-session-of-the-Legislature-on-September-7-and-8</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 25 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ब्रेस्ट मिल्कने कोरोनापासून बचाव होणार; तज्ज्ञांचा दावा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/Breast-milk-will-prevent-corona-Experts-claim</link>
            <description>जीनेव्हा- 

कोरोनाच्या महामारीविरुद्ध जगभरात मोठं युद्ध सुरू आहे. कोरोनाच्या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरू आहेत. संक्रमित झालेल्या महिलांच्या दूधात एंटीबॉडी मिळाल्यानंतर आता तज्ज्ञ ब्रेस्ट मिल्कच्या साहाय्याने कोरोनाचे उपचार होऊ शकतात का, याबाबत अधिक संशोधन करत आहेत. 

कोरोना संक्रमणाचा वेग कमी होण्यासाठी टेस्टिंग, सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर यांसारख्या उपाययोजना आणि खबरदारी घेतली जात आहे. कोरोनातून </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-08-25/brestmilk.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जीनेव्हा- 

कोरोनाच्या महामारीविरुद्ध जगभरात मोठं युद्ध सुरू आहे. कोरोनाच्या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरू आहेत. संक्रमित झालेल्या महिलांच्या दूधात एंटीबॉडी मिळाल्यानंतर आता तज्ज्ञ ब्रेस्ट मिल्कच्या साहाय्याने कोरोनाचे उपचार होऊ शकतात का, याबाबत अधिक संशोधन करत आहेत. 

कोरोना संक्रमणाचा वेग कमी होण्यासाठी टेस्टिंग, सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर यांसारख्या उपाययोजना आणि खबरदारी घेतली जात आहे. कोरोनातून बाहेर येत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तर एकिकडे मृत्यूदरही वाढत आहेत. 

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, संक्रमित आईच्या दूधाचे आईस क्यूब म्हणजेच बर्फाचे तुकडे रुग्णांना चघळण्यासाठी दिले गेले तर रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होईल. डच ब्रेस्ट मिल्क बँकचे प्रमुख आणि या संशोधनाचे संशोधक व्रिट सॅम यांनी दिलेल्या माहितीनुसार आईस क्यूब चघळल्यानं रुग्णाच्या शरीरातील सगळ्या म्यूकस मेंमरेनमध्ये एंटीबॉडी पोहोचतील. शरीरातील श्वसनतंत्र आणि अन्य भागांना संसर्गापासून रोखण्यासाठी म्यूकस मेंमरेनची महत्वाची भूमिका अकते. म्हणूनच म्यूकस मेंमरेनमध्ये एंटीबॉडी प्रोटीन्स असतील तर कोरोना व्हायरसचे स्पाईक्स शरीरात प्रवेश करू शकणार नाहीत. 
संशोधन ब्रिट वॅन कुलेन यांनी दिलेल्या माहितीनुसार,  घरी राहून कोरोना विषाणूंचे उपचार घेत असलेल्या वयस्कर लोकांना हे आईस क्यूब दिल्यास फायद्याचे ठरेल. कोरोना व्हायरसची जोखिम कमी होण्यास मदत होईल. तज्ज्ञांनी आवाहन केलं आहे की, पॉझिटिव्ह आणि निरोगी माता 100-100 C मिलीग्राम दूध दान करू शकतात. जेणेकरून  अधिक संशोधन केलं जाऊ शकेल. दूध दान करण्यासाठी तब्बल पाच हजार महिला पुढे आल्या आहेत. 
हे संशोधन नेदरलँडमधील एमा चिल्ड्रन्स हॉस्पिटल आणि अन्य रुग्णालयाच्या सहयोगानं करण्यात आलं होतं. या संशोधनाचा पहिला टप्पा एप्रिलमध्ये पूर्ण झाला. संशोधक अजूनही याविषयावर संशोधन करत आहेत.  जर हे संशोधन यशस्वी झालं तर  कोरोनाशी लढण्यासाठी जगासमोर एक चांगला पर्याय समोर असेल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/Breast-milk-will-prevent-corona-Experts-claim</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सायबर क्राईमचे मुख्य केंद्रबिंदू होतेय ‘जामताडा’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Jamtada-is-the-main-focus-of-cyber-crime</link>
            <description>लखनौ : सध्या संपूर्ण देश कोरोना संटकाचा सामना करत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचा रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशातचं आता नवीन संकट सर्वसामान्यांसमोर उभं राहिलं आहे ते म्हणजे सायबर क्राईम. कधी कोणाला फोन येईल अन् त्यांच्या बँक खात्यातून पैसे गायब होईल याची शास्वती नाही. फॉरेन टूर, एटीएम ब्लॉक, पेन्शन व इन्शुरन्स स्कीम, पेटीएम सारख्या ई वॉलेट वेरीफिकेशनच्या नावावर लोकांना गंडा घातला जातो. मात्र, याचं ट्रेनिंग दिल जातं असं सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही ना? पण, हे खरं आहे. हे सर्व शिकवण्यासाठी कोचिंग इंस्टिट्यूट चालवले जात आहेत. एक प्रकारे सायबर क्राइमचं पूर्ण विद्यापीठचं चालवलं जातं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सायबर क्राईमची नर्सरी झारखंडच्या चार शहरात

बिहार आणि पश्चिम बंगाल ओलांडल्यानंतर झारखंडचा भाग सुरु झाल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर घनदाट झाडी आणि जंगल दिसतात. मात्र, तुम्हाला माहिती नसेल की झारखंड मधील चार शहरा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2020-08-24/cyber-crime.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लखनौ : सध्या संपूर्ण देश कोरोना संटकाचा सामना करत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचा रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशातचं आता नवीन संकट सर्वसामान्यांसमोर उभं राहिलं आहे ते म्हणजे सायबर क्राईम. कधी कोणाला फोन येईल अन् त्यांच्या बँक खात्यातून पैसे गायब होईल याची शास्वती नाही. फॉरेन टूर, एटीएम ब्लॉक, पेन्शन व इन्शुरन्स स्कीम, पेटीएम सारख्या ई वॉलेट वेरीफिकेशनच्या नावावर लोकांना गंडा घातला जातो. मात्र, याचं ट्रेनिंग दिल जातं असं सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही ना? पण, हे खरं आहे. हे सर्व शिकवण्यासाठी कोचिंग इंस्टिट्यूट चालवले जात आहेत. एक प्रकारे सायबर क्राइमचं पूर्ण विद्यापीठचं चालवलं जातं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सायबर क्राईमची नर्सरी झारखंडच्या चार शहरात

बिहार आणि पश्चिम बंगाल ओलांडल्यानंतर झारखंडचा भाग सुरु झाल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर घनदाट झाडी आणि जंगल दिसतात. मात्र, तुम्हाला माहिती नसेल की झारखंड मधील चार शहरातील तरुणांनी पूर्ण देश आणि खासकरुन उत्तर प्रदेशला त्रासून सोडलं आहे. या सायबर क्राईमला रोखण्यासाठी यूपी पोलीस आणि देशातील अन्य राज्यातील पोलीस प्रयत्न करत आहेत. त्या सायबर गुन्ह्याचा सर्वात मोठा अड्डा झारखंडच्या चार जिल्ह्यात आहे. जामताडा, गिरिडीह, देवघर आणि दुमका हे चार जिल्हे आहेत. या जिल्ह्यातील घरात बसलेली मुलं क्षणभरात हायटेक शहर बंगळूर, मायानगरी मुंबई, राजधानी दिल्ली नाहीतर कोणत्याही शहरातील व्यक्तीला एका फोनवर त्याची आयुष्यभराची कमाई गायब होते.

एटीएम क्लोनिंग, बँक अकाउंट हँकिंगचं ट्रेनिंग

या शहरामध्ये सायबर गुन्ह्याचं अगदी नर्सरीपासून ते विद्यापीठांपर्यंत शिक्षण दिलं जातंय. यात तत्काळ पैसा कमवणे, महागडे फोन घेण्याच्या नादात सायबर क्राईमच्या जाळ्यात ही मुलं अडकतात. त्यांना गुन्ह्यात आणण्यासाठी शहर, गाव किंवा वस्तीवरील मोठ्या माणसं मदत करत असल्याचीही माहिती मिळाली आहे. सायबर क्राईम मधील या गुन्हेगारांना एखाद्या कॉलेज, विद्यापीठांतील सीनिअर, जुनिअर म्हणून ओळखले जाते. इथं एटीएम क्लोनिंग, बँक अकाउंट हँकिंग, ग्राहकांना फसवण्यासाठी कस्टमर केअर एक्झिक्युटीव सारखं बोलवण्यासाठी या शहरांमध्ये कोचिंग चालते.


लखनौमध्ये पकडलेल्या टोळक्याकडून धक्कादायक माहिती

काही दिवसांपूर्वी लखनौ सायबर सेलच्या पथकाने याच शहराशी संबंधीत एक गँगच्या मुसक्या आवळल्या. तपासादरम्यान या गँगकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा गुन्ह्यांना तडीस नेण्यासाठी वेगवेगळे ग्रुप बनवले जातात. प्रत्येक ग्रुपमध्ये काम करण्यासाठी टक्केवारी दिली जाते. एक व्यक्ती 10 ते 15 मोबाईल घेऊन 1 दिवस वापरतो. मोबाईल बनावट नाव, पत्त्याच्या सिमसह नव्या मुलाला दिला जातो. ही मुलं इंटरनेटच्या माध्यमातून शोधलेल्या नंबरवर फोन करुन लोकांना आकर्षिक करणाऱ्या मोठमोठ्या स्किम सांगितल्या जातात. या बोलण्यातून ओटीपी, बँक अकाउंट, एटीएम कार्ड नंबर मिळवून सर्व माहिती गँगच्या सीनियर मेंबरला दिली जाते.

हा सिनिअर हा नंबर दुसऱ्या एका गटापर्यंत पोहचवतो. हा ग्रुप टारगेटच्या बँक खात्यातून बनावट नावाने उघडलेल्या बँक खात्यात वळवतो. एवढचं नाही तर हे साइबर क्रिमिनल ऑनलाइन ट्रांजक्शनला छोट्या, छोट्या हिश्यात दूसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर करतात. बऱ्याचवेळा पेटीएम वॉलेटमधूनही रक्कम ट्रान्सफर केली जाते. लखनौ साइबर सेल मुसक्या आवळलेल्या गँगकडून 53 लाख सारखी मोठी रक्कम 10,000, 5000 आणि 2000 च्या तुकड्यात अनेक बँक खात्यात ट्रान्सफर केली होकी. हे बँक खाते लखनौ नाही तर मुंबईमध्ये वापरण्यात आले होते.

सायबर गुन्ह्याचं मोठं नेटवर्क 'जामताडा'

सध्या जामताडाच्या प्रत्येक घरात सायबर क्राईमचं मोठं नेटवर्क चालवलं जात आहे. जामताडातील ही गुन्हेगारी एखादा संसर्गजन्य आजार पसरावा तशी गिरिडीह देवघर आणि दुमकापर्यंत पोहचली आहे. बिहारच्या बांकामधील तरुण देखील या जाळ्यात अडकले आहेत. सायबर गुन्ह्यातून मिळवलेली माया पश्चिम बंगालच्या आसनसोल जिल्ह्यात इन्वेस्ट केली जात आहे. दरम्यान, या सायबर गुन्ह्यावर 'जामताडा' नावाची वेबसिरीज देखील आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Jamtada-is-the-main-focus-of-cyber-crime</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दगडूशेठ'च्या श्रींसमोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Collective-Atharvashirsha-recitation-in-front-of-Dagdusheth-ganpati</link>
            <description>पुणे : यंदा गणपती उत्सवावर कोरोनाचं संकट असलं तरी भाविकांचा उत्साह, श्रद्धा मात्र कायम आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर दरवर्षी ऋषीपंचमीच्या दिवशी अथर्वशीर्ष पठणाचा सोहळा असतो. यावर्षीही ही प्रथा कायम आहे. यंदाही 'ओम नमस्ते गणपतये...'चे स्वर ऋषीपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर निनादले. 

दरवर्षी हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारा सोहळा, यंदा दगडूशे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-08-24/dagdushathalwai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : यंदा गणपती उत्सवावर कोरोनाचं संकट असलं तरी भाविकांचा उत्साह, श्रद्धा मात्र कायम आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर दरवर्षी ऋषीपंचमीच्या दिवशी अथर्वशीर्ष पठणाचा सोहळा असतो. यावर्षीही ही प्रथा कायम आहे. यंदाही 'ओम नमस्ते गणपतये...'चे स्वर ऋषीपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर निनादले. 

दरवर्षी हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारा सोहळा, यंदा दगडूशेठच्या मुख्य मंदिरात अवघ्या 5 महिलांच्या उपस्थितीत पार पडला. तर, हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात सहभाग घेतला. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या 128 व्या वर्षी, ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा मुख्य मंदिरात प्रत्यक्षपणे पाच महिलांचीच उपस्थिती होती. शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या 5 महिलांनी मुख्य मंदिरातून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. या पाच महिला सलग 10 वर्षे या उपक्रमात सहभाग घेत आहेत. यंदा उपक्रमाचं 34 वं वर्ष आहे. 
अथर्वशीर्ष पठणाचा प्रारंभ सकाळी 6 वाजता शंख वादनाने झाला. ओमकार, गीत, गजर यांसह मंदिरात उपस्थित महिलांनी श्री गणराया चरणी अथर्वशीर्ष पठण केलं. तसंच गणेशाची आरती देखील करण्यात आली. 
उत्सवकाळात मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. मंदिरा बाहेरुन दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुलं, पेढं, नारळ देखील स्वीकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये आणि ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आलं आहे.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/Collective-Atharvashirsha-recitation-in-front-of-Dagdusheth-ganpati</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बाहेरराज्यातील प्रवासी व माल वाहतुकीवरील बंदी हटवा : केंद्राचे राज्यांना निर्देश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Remove-ban-on-passenger-and-freight-traffic-from-outside-states-Center-directs-states</link>
            <description>मुंबई :राज्याने बाहेरराज्यातील प्रवासी व माल वाहतुकीवरील बंदी घालू नये असे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून म्हटले आहे की, राज्याच्या आत व बाहेरची वाहतूक थांबवू नये.

यामुळे गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होईल. यासह, अजय भल्ला म्हणाले की, स्थानिक, आंतरराज्यीय </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-24/interstatetransport.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :राज्याने बाहेरराज्यातील प्रवासी व माल वाहतुकीवरील बंदी घालू नये असे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून म्हटले आहे की, राज्याच्या आत व बाहेरची वाहतूक थांबवू नये.

यामुळे गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होईल. यासह, अजय भल्ला म्हणाले की, स्थानिक, आंतरराज्यीय स्तरावर वाहतूक ठप्प झाल्याने पुरवठा साखळीवर परिणाम होत असून आर्थिक पातळीवरही याचा परिणाम होत आहे.

सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की, शेजारी देशांशी झालेल्या कराराअंतर्गत, सीमारेषेच्या व्यापारासाठी व्यक्ती किंवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र परवानगी, मंजुरी किंवा ई-परमिटची आवश्यकता नाही.

गृहसचिवांनी असे म्हटले आहे की, अशा निर्बंध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या तरतुदींनुसार गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन आहे. ही बंदी घालू नये आणि अनलॉक मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या पाहिजेत असे या पत्रात नमूद केले आहे.

सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की, शेजारी देशांशी झालेल्या कराराअंतर्गत, सीमारेषेच्या व्यापारासाठी व्यक्ती किंवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र परवानगी, मंजुरी किंवा ई-परमिटची आवश्यकता नाही.

देशात कोरोना संसर्गामुळे सरकारने लॉकडाऊन लादले. त्याचबरोबर आता सरकारने हळूहळू अनलॉक केले आहे. ज्यामुळे रस्ते आणि आंतरराज्यीय रस्त्यांची हालचाल वेगवान झाली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Remove-ban-on-passenger-and-freight-traffic-from-outside-states-Center-directs-states</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 23 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पु. ल. देशपांडे कला अकादमी राष्ट्रीय अकादमी म्हणून विकसित करावी  –  अमित  देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/P-LDeshpande-Arts-Academy-should-be-developed-as-National-Academy---Amit-Deshmukh</link>
            <description>मुंबई  :  मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी ही सर्व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ ठरावी, यासाठी एक सर्वंकष आराखडा तयार करावा व राष्ट्रीय अकादमी म्हणून ती नावारूपाला यावी, यादृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

अकादमीला भेट दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-23/amitdeshm.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  :  मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी ही सर्व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ ठरावी, यासाठी एक सर्वंकष आराखडा तयार करावा व राष्ट्रीय अकादमी म्हणून ती नावारूपाला यावी, यादृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

अकादमीला भेट दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या भेटीदरम्यान त्यांनी अकादमीच्या कामकाजाची माहिती घेतली व सर्व उपक्रमांचा आढावा घेतला. राष्ट्रीय अकादमीच्या धर्तीवर अकादमीचा विकास करण्यासाठी त्या – त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमून त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे, असे निर्देशही ही श्री. देशमुख यांनी दिले. पु ल अकादमीने, कलाकार व तंत्रज्ञ यांना सांस्कृतिक आदान-प्रदान करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून द्यावे, ग्रंथालयासारख्या सुविधा निर्माण करून द्याव्यात, नाट्य व चित्रपट क्षेत्राशी निगडीत सुविधा निर्माण कराव्यात अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अकादमीतील रवींद्र नाट्य मंदिर व अन्य सभागृह पूर्ण क्षमतेने चालावीत आणि कलाकारांसाठी उपयुक्त ठरावी यासाठी अधिक काय करता येईल, याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक बिभीषण चवरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव प्रसाद महाजन, अवर सचिव भरत लांगी व इतर अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/P-LDeshpande-Arts-Academy-should-be-developed-as-National-Academy---Amit-Deshmukh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 23 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजप इतका दांभिक कसा ? काँग्रेसचा सवाल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/How-is-BJP-so-hypocritical-Congress-question</link>
            <description>मुंबई : उत्तर प्रदेशातील आझमगड येथे दलित सरपंचाच्या हत्येप्रकरणी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत हे पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी गेले होते.परंतु नितीन राऊत यांना आझमगड येथे रोखून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर नितीन राऊत यांनी तेथेच ठिय्या आंदोलन केले होते. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. यावर आता काँग्रेसने प्रत्युत्तर देत चंद्रकांत दादा पाटील भाजप इतका दांभिक कसा? असा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-23/bjpcon.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : उत्तर प्रदेशातील आझमगड येथे दलित सरपंचाच्या हत्येप्रकरणी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत हे पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी गेले होते.परंतु नितीन राऊत यांना आझमगड येथे रोखून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर नितीन राऊत यांनी तेथेच ठिय्या आंदोलन केले होते. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. यावर आता काँग्रेसने प्रत्युत्तर देत चंद्रकांत दादा पाटील भाजप इतका दांभिक कसा? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ता सचिन सावंत यांनी केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ता सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ वर्षांत अर्धा काळ प्रचार मंत्री म्हणून देशातील प्रत्येक राज्यात प्रचार करत होते आणि त्याच वेळी देश आर्थिक डबघाईस जात होता. देशाला नोटबंदीच्या संकटात टाकून १२५ कोटी लोक रांगेत मेल्यानंतरही विदेश दौऱ्याला गेले. ट्रम्पला नमस्ते करण्यासाठी व मध्य प्रदेशचे काँग्रेस सरकार पाडण्यासाठी लॉकडाउनची घोषणा पुढे ढकलून देशाला कोरोनाच्या संकटात ढकलले. आणि तुम्ही नितीन राऊत यांच्या उत्तर प्रदेश यात्रेला आक्षेप घेता, याचं आश्चर्य आहे!

गेल्या सहा वर्षांत देशात दलितांवर हल्ले वाढले. दलित समाजाचे देशात आंदोलन झाले पण मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडेंना पाठीशी घालणाऱ्या तुम्हाला आता दलित समाज आठवला? आश्चर्य आहे! ज्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रात पूर आला त्यावेळी महाजनादेश यात्रा काढणा-यांनी आणि पूरग्रस्तांना वा-यावर सोडून दिल्याने संतप्त झालेल्या पूरग्रस्तांनी जाब विचारला तेव्हा त्यांना अरेरावी करून गप्प बसवणा-यांनी आता उपदेश द्यावा, हे आश्चर्य आहे! देश कोरोनाच्या संकटातून जात असतानाही बिहारमध्ये प्रचार भाजपने इतरांना उपदेश द्यावा, आश्चर्य आहे!”असे सांवत म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/How-is-BJP-so-hypocritical-Congress-question</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 22 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आता बास......मोबाईलवर वाजणारी कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Now-bass--turn-off-the-caller-tune-of-the-corona-playing-on-the-mobile</link>
            <description>मुंबई :  फोनद्वारे कोरोनाची जनजागृती करणारी कॉलर ट्यून आता मनसेला नकोशी झाली आहे. ही कॉलर ट्यून त्वरित बंद करा, अशी मागणी माजी आमदार आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. या संदर्भातील ट्वीट करत त्यांनी ही मागणी केली आहे.

को</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/1900-01-01/corona-ctune.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  फोनद्वारे कोरोनाची जनजागृती करणारी कॉलर ट्यून आता मनसेला नकोशी झाली आहे. ही कॉलर ट्यून त्वरित बंद करा, अशी मागणी माजी आमदार आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. या संदर्भातील ट्वीट करत त्यांनी ही मागणी केली आहे.

कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. पंरतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो. अथवा लागत नाही. त्यामुळे जी काही जनजागृती करायची आहे ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रसार हा दिवसेंदिवस वाढत आहे. सतर्कता बाळगा, गर्दी करू नका असे आवाहन वारंवार शासनाकडून केले जात आहे. मात्र तरीही अनेकांना याचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. या करता सरकारकडून विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. पंरतु मनसेने यावर आक्षेप घेत कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Now-bass--turn-off-the-caller-tune-of-the-corona-playing-on-the-mobile</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 22 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची बदली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Transfer-of-District-Information-Officer-Praveen-Take</link>
            <description>चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची बदली झाली आहे. नागपूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून ते सोमवारपासून रुजू होणार आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून प्रवीण टाके हे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून चंद्रपूर येथे कार्यरत होते. शासन-प्रश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-22/pravintake.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची बदली झाली आहे. नागपूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून ते सोमवारपासून रुजू होणार आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून प्रवीण टाके हे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून चंद्रपूर येथे कार्यरत होते. शासन-प्रशासन व सामान्य माणूस यांच्यातील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे काम त्यांनी या तीन वर्षात केले. राज्य शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल माध्यमांचा प्रभावी वापर त्यांनी केला. यासोबतच आकाशवाणी चंद्रपूरवरून अनेक प्रायोजित कार्यक्रमांमार्फत त्यांनी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. लोकसभा व विधानसभा निवडणूक काळातील माध्यमांचा संपर्क आणि कोरोना काळामध्ये सामान्य जनतेला प्रशासनाकडून येणाऱ्या सूचना इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमार्फत पोहोचविण्यासाठी अतिशय प्रभावी पद्धतीने त्यांनी या काळात काम केले.      

शनिवारी माध्यम क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय क्षेत्रातील ज्येष्ठ अधिकारी यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना निरोप दिला.नागपूर येथे सोमवारपासून ते रुजू होणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Transfer-of-District-Information-Officer-Praveen-Take</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 22 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 25 वर्षांनंतर मायक्रोसॉफ्टनं आपलं इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर बंद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/After-25-years-Microsoft-closed-its-Internet-Explorer-browser</link>
            <description>न्यूयॉर्क - मायक्रोसॉफ्टचं वेब ब्राउजर इंटरनेट एक्सप्लोरर आता बंद होणार आहे. मायक्रोसॉफ्टनं सांगितलं की, 2021 पासून इंटरनेट एक्सप्लोरर आणि लिगेसी एज वर्जनला सपोर्ट देणं बंद करणार आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की, यूजर्स इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करू शकणार नाही. बंद करण्याचा अर्थ असा आहे की, टेक्निकल सपोर्ट ते बंद करणार आहेत म्हणजे कंपनी आता यात कुठलंही अपडेट आणणार नाही.

जगभरातील सर्व विंडोज लॅपटॉप आणि कंप्युटरमध्ये इंटरनेट एक्सप्लोरर डिफॉल्ट रूपात इंस्टॉल केलेलं आपल्याला मिळतं. मात्र आश्चर्याची ब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-08-22/ie.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[न्यूयॉर्क - मायक्रोसॉफ्टचं वेब ब्राउजर इंटरनेट एक्सप्लोरर आता बंद होणार आहे. मायक्रोसॉफ्टनं सांगितलं की, 2021 पासून इंटरनेट एक्सप्लोरर आणि लिगेसी एज वर्जनला सपोर्ट देणं बंद करणार आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की, यूजर्स इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करू शकणार नाही. बंद करण्याचा अर्थ असा आहे की, टेक्निकल सपोर्ट ते बंद करणार आहेत म्हणजे कंपनी आता यात कुठलंही अपडेट आणणार नाही.

जगभरातील सर्व विंडोज लॅपटॉप आणि कंप्युटरमध्ये इंटरनेट एक्सप्लोरर डिफॉल्ट रूपात इंस्टॉल केलेलं आपल्याला मिळतं. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे याचा वापर फक्त पाच टक्केच लोक करतात. इंटरनेट एक्सप्लोररसाठी दु:ख करण्याची गोष्ट अशी आहे की, याच्या मदतीनं लोकं फक्त आपले गूगल क्रोम किंवा मॉझिला फायरफॉक्स इंस्टॉल करतात आणि नंतर इंटरनेट एक्सप्लोररकडे बघत सुद्धा नाहीत. इंटरनेट एक्सप्लोररला कंपनी 30 नोव्हेंबरनंतर सपोर्ट देणं बंद करणार आहे, तर लिगेसी एक वर्जन मार्च 2021 नंतर कुठलंही अपडेट आपल्याला यात मिळणार नाही.

25 वर्षांनंतर बंद होणार आहे इंटरनेट एक्सप्लोरर

इंटरनेट एक्सप्लोररला मायक्रोसॉफ्टनं 16 ऑगस्ट 1995 ला रिलीज केलं होतं. हे विंडोज 95 सोबत ऍड ऑन पॅकेज प्लससोबत दाखल केलं होतं. याचे रायटर थॉमस रिअरडॉन आहे. मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोररची प्रोग्रॅमिंग लँग्वेज सी प्लस प्लस आहे. हा पण एक मोठा योगायोग आहे की, याच वर्षी भारतात इंटरनेटचे २५ वर्ष पूर्ण झाले आहेत आणि याच निमित्तानं इंटरनेट एक्सप्लोररनं जगभरात निरोप घेण्याची घोषणा केली आहे.

इंटरनेट एक्सप्लोररच्या जागी येणार क्रोमियम बेस्ड एज ब्राऊजर

मायक्रोसॉफ्टनं याच वर्षी जानेवारीमध्ये क्रोमियम बेस्ड एज ब्राऊजरचा प्रीव्ह्यू लॉन्च केला आहे, जो मे 2021 मध्ये सर्वांसाठी ओपन केला जाईल. क्रोमियमवर आधारित मायक्रोसॉफ्ट एज  ब्राउजर विंडोज आणि मॅक ओएस सर्वांना सपोर्ट करतो. हे डाऊनलोड करून आपण लिगेसी वर्जनला रिप्लेस करू शकता. कंपनीनं याची स्पीड आणि परफॉर्मेंसबाबत मोठ-मोठे दावे केलेले आहेत. यात इनबिल्ट प्रायव्हसी आणि सिक्युरिटी पण मिळेल.
काही वर्षांपूर्वी जेव्हा गूगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स हे ब्राऊजर नव्हते, तेव्हा इंटरनेट एक्सप्लोररचं सर्वच जण वापर करत होते. मात्र आता इंटरनेट एक्सप्लोरर फक्त सुरूवातीचे काही डाऊनलोड करण्यासाठीच वापरले जातात. नंतर त्याकडे सर्वांचं दुर्लक्ष होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/After-25-years-Microsoft-closed-its-Internet-Explorer-browser</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 22 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ धक्कादायक! महिलेवर 143 जणांनी बलात्कार केला; पहा कुठे घडली घटना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Shocking-The-woman-was-raped-by-143-men</link>
            <description>हैद्राबाद- तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये मोठा खळबळजनक प्रकार घडला आहे. एका महिलेने 143 लोकांनी अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या २५ वर्षीय पीडितेने पोलिसांना सांगितल्यानुसार तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटनांत 143 लोकांनी अनेकदा बलात्कार, अतिप्रसंग केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 42 पानांचा FI</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-22/hbd.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हैद्राबाद- तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये मोठा खळबळजनक प्रकार घडला आहे. एका महिलेने 143 लोकांनी अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या २५ वर्षीय पीडितेने पोलिसांना सांगितल्यानुसार तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटनांत 143 लोकांनी अनेकदा बलात्कार, अतिप्रसंग केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 42 पानांचा FIR नोंदविला आहे. 
हैदराबादच्या पुंजागुट्टा पोलिसांनी 42 पानांचा एफआयआर नोंदविला आहे. या पानांमध्ये या 143 लोकांची माहिती आहे. या लोकांविरोधात पीडितेने बलात्कार केल्याचा आरोप लावला आहे. आता पोलीस या सर्व आरोपींची चौकशी करणार आहे. यामध्ये काही महिलाही सहभागी आहेत. पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. 
पीडितेने ज्या लोकांवर आरोप केले आहेत त्यामध्ये तिच्या ओळखीचे, राजकारणी, विद्यार्थी नेता, पत्रकार, फिल्म आणि अन्य क्षेत्रातील व्यक्ती आहेत. लग्नानंतर या महिलेवर पतीने आणि तिच्या सासरच्यांनी लैंगिक अत्याचार केले व मारहाणही केली. यानंतर तिने तलाक घेतला. तलाक घेतल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. 
महिलेनुसार गेल्या काही वर्षांपासून ती लैंगिक अत्याचाराचा शिकार बनली आहे. मात्र, पहिल्यांदाच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेने काही आरोपींवर ठार मारण्याची धमकी देणे आणि ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविण्याचाही आरोप केला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Shocking-The-woman-was-raped-by-143-men</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 21 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतातील 'ही' तीन विमानतळं अदानी समूहाला देण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Union-Cabinet-approves-these-three-airports-in-India-to-Adani-Group</link>
            <description>नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि  तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे. सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-21/jaipuorairpot.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि  तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे. सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या देखभालीचे हक्क 2019 साली खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी उद्योग समुहाला देण्यात आले होते. याच निर्णयाची अंमलबाजवणी करण्यावर मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाले असून जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरममधील विमानतळाचे हक्क अदानी समुहाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सहापैकी लखनौ, अहमदाबाद आणि मंगळूरू विमानतळाचे हक्क अद्याप भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे असून लवकरच तेही अदानी कंपनीला देण्यात येणार आहेत. लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात  भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने 14 फेब्रुवारी 2020 रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या विमानांचे खासगीकरण केल्याने फायदा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये अदानी समूहाने देशाच्या नागरी हवाई सेवाक्षेत्रात शिरकाव करताना  सहा विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे 50 वर्षांचे कंत्राट मिळाले.  स्पर्धकांच्या तुलनेत अधिक रकमेची बोली लावूनही अदानी समूहाला हे कंत्राट मिळाले.  समूहाने अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, तिरुअनंतपुरम आणि मंगळुरू या पाच विमानतळांच्या परिचलनाचे कंत्राट मिळविले असून त्यासाठी प्रति प्रवासी अनुक्रमे 177, 174, 171, 168 आणि 115 रुपये भाडे निश्चित केले. या करारामुळे पुढील 50 वर्षांकरिता या विमानतळांच्या देखभाल तसेच परिचलनाचे कंत्राट अदानी समूहाकडे असणार आहे. अदानीच्या स्पर्धेत दिल्ली आणि हैदराबाद विमानतळाचे परिचलन करणाऱ्या जीएमआरची निविदा कमी रकमेची असूनही अदानीची निवड झाली. गुवाहाटी विमानतळ वगळता यादीतील इतर पाच विमानतळांकरिता 10 कंपन्यांच्या 32 तांत्रिक निविदा आल्या होत्या. पैकी कंत्राटविजेत्या अदानीचा आता या क्षेत्रातही शिरकाव झाला आहे. समूह सध्या बंदर, जहाज, ऊर्जा तसेच अन्य पायाभूत क्षेत्रात कार्यरत आहे.

मुंबई विमानतळामध्येही गुंतवणूकीसाठी उत्सुक

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये 18 हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त सहा विमातळांचे कंत्राट मिळवल्यानंतर समोर आलं होतं. विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) कंपनीमध्ये सर्वाधिक हिस्सा आपल्या नावावर करण्यासाठीही अदानी समूहाने 10 हजार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवल्याची माहिती समोर आली होती. 18 हजार कोटींपैकी 10 हजार कोटी मुंबई विमानतळासाठी तर उर्वरित आठ हजार कोटींमध्ये अहमदाबाद, लखनौ, जयपूर, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरूमधील विमानतळ विकसित करण्याचा अदानी समूहाचा विचार असल्याचे वृत्त बिझनेस स्टॅण्डर्सने दिलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Union-Cabinet-approves-these-three-airports-in-India-to-Adani-Group</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईच्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटय़ांनाही आता ‘रेडिओ कॉलर’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Leopards-at-Sanjay-Gandhi-National-Park-in-Mumbai-Borivali-now-have-radio-callers</link>
            <description>मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावून होणार आहे. सलग दोन वर्षांच्या या अभ्यासानंतर मानव-बिबट सहसंबंधांच्या अभ्यासाचे निष्कर्ष समोर येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. 

बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावून त्यांचा भ्रमणमार्ग, अधिवास आणि आवास क्षेत्र समजून घेण्यास या अभ्यासातून मदत होणार आहे. याकरिता वन्यजीव संवर्धन संस्था-भारत आणि वनखाते यांच्यात सामंजस्य करार झाला होता. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांनी यासाठी परवनगी देखील दिली होती. मात्र, वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अधिसूची एकमध्ये बिबट येत असल्याने त्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाच्या परवानगीची आवश्यक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-12/radiocoller.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावून होणार आहे. सलग दोन वर्षांच्या या अभ्यासानंतर मानव-बिबट सहसंबंधांच्या अभ्यासाचे निष्कर्ष समोर येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. 

बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावून त्यांचा भ्रमणमार्ग, अधिवास आणि आवास क्षेत्र समजून घेण्यास या अभ्यासातून मदत होणार आहे. याकरिता वन्यजीव संवर्धन संस्था-भारत आणि वनखाते यांच्यात सामंजस्य करार झाला होता. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांनी यासाठी परवनगी देखील दिली होती. मात्र, वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अधिसूची एकमध्ये बिबट येत असल्याने त्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाच्या परवानगीची आवश्यकता होती. मागील आठवडय़ात ही परवानगी मिळाली असून लवकरच या अभ्यासाला सुरुवात होणार आहे.

 याअंतर्गत राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या आणि शहराच्या वेशीवर वावर असणाऱ्या पाच बिबटय़ांना (तीन मादी व दोन नर ) रेडिओ कॉलर लावण्यात येईल. या संपूर्ण प्रकल्पासाठी ६२ लाख रुपयांचा खर्च येणार असून ४० लाख रुपये राज्याच्या वनखात्याकडून तर उर्वरित रक्कम वन्यजीव संवर्धन संस्था-भारत यांच्याकडून दिली जाणार आहे. निधीच्या उपलब्धतेनंतर परदेशातून या रेडिओकॉलर मागवण्यात येतील. जानेवारी २०२१ पर्यंत हा प्रकल्प सुरू होईल.


राज्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघ आणि माणसांचा तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बिबट आणि माणसांचा संघर्ष नित्याची बाब झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने गेल्या काही वर्षांपासून वाघांना रेडिओ कॉलर लावून अभ्यास केला जात आहे. त्याच धर्तीवर आता वन्यजीव संवर्धन संस्था-भारत यांच्या सहकार्याने बिबटय़ांना जीपीएस-जीएसएम कॉलर लावून मानव-बिबट सहसंबंधांवर प्रकाश टाकला जाणार आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्रालयाने दूरमिती पद्धतीने होणाऱ्या या अभ्यासासाठी  १४ जुलैला ही मंजुरी दिली.


प्रकल्पाची वैशिष्टय़े
*  मानव व बिबटय़ातील परस्परसंबंध व एकमेकांशी ते कसे जुळवून घेतात हे पाहणे.
* मुंबईतील बिबट उत्तरेकडील मोठा रस्ता ओलांडून तुंगारेश्वर अभयारण्यात कसे जातात ते पाहणे.
* संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट तेथील जागा व वेळेचा वापर कशाप्रकारे करतात ते समजून घेणे.
* अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारे या क्षेत्रातील बिबटय़ांचा वावर व संघर्ष निवारणसंबंधी शिफारशी सुचवणे.
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल विभागाने याला मान्यता दिली याचा अनंद आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या लाजाळू प्राण्याबाबत अमूल्य माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.
– सुनील लिमये, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव)
आधीच्या प्रकल्पातून ग्रामीण भागात बिबट माणसांसोबत कसे राहतात, याविषयी बरीच माहिती मिळाली आहे. पण इतकी घनदाट मानववस्ती असलेल्या भागात आणि माणसांच्या इतक्या जवळ बिबट कसे राहतात हे जाणून घेण्यासाठीचा हा पहिलाच अभ्यास असेल.
– डॉ. विद्या अत्रेय, वन्यजीव संवर्धन संस्था, भारत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Leopards-at-Sanjay-Gandhi-National-Park-in-Mumbai-Borivali-now-have-radio-callers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पहिल्यांदाच टाइम्स स्क्वेअरवर भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त होणार ध्वजारोहण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/For-the-first-time-a-flag-will-be-hoisted-on-Times-Square-on-the-occasion-of-Indian-Independence-Day</link>
            <description>न्यूयॉर्क : भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकणार आहे. विशेष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनानिमित्त स्क्वेअरवर तिरंगा फडकवला जाणार आहे. 

५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पार पडल्यानंतर अमिरेकेतील न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरला राम मंदिराचा फोटो झळकला होता. अमेरिकेतील फेड्रेशन ऑफ इंडियन असोसिएशनने (एफआयए) यासंदर्भातील माहिती दिली आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कॉन्टेकट या तीन राज्यांमधील भारतीयांचा समावेश असणाऱ्या एफआयएन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-08-12/flaghostingT.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[न्यूयॉर्क : भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकणार आहे. विशेष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनानिमित्त स्क्वेअरवर तिरंगा फडकवला जाणार आहे. 

५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पार पडल्यानंतर अमिरेकेतील न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरला राम मंदिराचा फोटो झळकला होता. अमेरिकेतील फेड्रेशन ऑफ इंडियन असोसिएशनने (एफआयए) यासंदर्भातील माहिती दिली आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कॉन्टेकट या तीन राज्यांमधील भारतीयांचा समावेश असणाऱ्या एफआयएने जारी केलेल्या पत्रकामध्ये, “आम्ही इतिहास घडवणार आहोत,” असे म्हटले आहे. “१५ ऑगस्ट २०२० रोजी टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडवणार आहोत,” असेही या पत्रकामध्ये म्हटले आहे. 

दरवर्षी एफआयएकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यानिमित्त छोट्या परेडचेही आयोजन करण्यात येते. मात्र यंदा करोनाचा पार्श्वभूमीवर परेड रद्द करण्यात आली आहे.  “इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारताचा तिरंगा या जगप्रसिद्ध ठिकाणी फडकवला जाणार असल्याचा आनंद आहे,” असे एफआयने आपल्या पत्रात म्हटले आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासचे रणधीर जैसवाल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. एफआयएचे माजी अध्यक्ष अशोक कुमार यांनीही ट्विटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकण्याबरोबरच दरवर्षीप्रमाणे एम्पायर स्टेट इमारतीवर तिरंग्याच्या रोषणाई करण्यात येणार असल्याचे एफआयएने आपल्या पत्रकामध्ये नमूद केले आहे. एम्पायर स्टेट बिल्डींगवर १४ ऑगस्टच्या रात्रीपासून तिरंग्याची रोषणाई करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या एफआयएची स्थापना १९७० साली झाली आहे. जुलै महिन्यामध्ये अंकुर विद्या यांची एफआयएच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यापूर्वी या पदावर भारतीय अमेरिकन समाजाचे नेतृत्व करणारे रमेश पटेल हे एफआयएचे अध्यक्ष होते. मात्र करोनामुळे त्यांचे निधन झाल्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. विद्या हे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.
न्यूयॉर्कमधील वाणिज्य दूतावासाने स्वातंत्रदिनाच्या उत्सव व्ह्यच्यूअल पद्धतीने साजरा करणार आहे. या कार्यक्रमासाठी, “भारतीय समाज आणि भारताच्या सर्व सहकारी देशांना आमंत्रित करीत आहोत,” असे दूतावासाने म्हटले आहे. या सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण केले जाणार आहे. “टाइम्स स्क्वेअरवरील ध्वजारोहणाचा कार्यक्रम हे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांच्या देशभक्तीचे आणि देशाबद्दलच्या प्रेमाचे प्रतिक आहे. एफआयएच्या स्थापनेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे,” असे एफआयएने म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/For-the-first-time-a-flag-will-be-hoisted-on-Times-Square-on-the-occasion-of-Indian-Independence-Day</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सुकमामध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Four-Naxalites-killed-in-Sukma</link>
            <description>सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी याबाबत माहिती दिली आहे.
जिल्हा राखील दल, २०१ बटालियन कोबरा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-12/sukma.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी याबाबत माहिती दिली आहे.
जिल्हा राखील दल, २०१ बटालियन कोबरा आणि २२३ बटालियन सीआरपीएफच्या जवानांनी सुकमामधील जगरगुंडा जंगल परिसरात संयुक्तरित्या राबवलेल्या शोधमोहीमेअंतर्गत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

चकमक झालेल्या ठिकाणाहून जवानांनी मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. साधारण सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास जगरगुंडा पोलीस स्टेशन हद्दीत चकमकीस सुरूवात झाली. जेव्हा नक्षलींच्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी जवान शोधमोहीमेवर निघाले होते. या परिसरात नक्षली दडून बसले असल्याची जवानांना माहिती मिळाली होती. दरम्यान, जवानांच्या शोधमोहीमेचा सुगावा लागताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला, प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या कारवाईत चार जणांचा खात्मा झाला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Four-Naxalites-killed-in-Sukma</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Aditya-Thackeray-as-the-Chairman-of-the-Padma-Awards-Committee</link>
            <description>मुंबई :  केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावर आणि राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

केंद्र सरकारतर्फे दरवर्षी हे पुरस्कार; कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, उद्योग, क्रीडा, वैद्यक, सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. याच नावांची शिफारस करण्यासंदर्भातील काम या समितीच्या माध्यमातून केले जाते. यंदा या समितीचे अध्यक्षपद आदित्य ठाकरेंना देण्यात आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-12/adityathakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावर आणि राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

केंद्र सरकारतर्फे दरवर्षी हे पुरस्कार; कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, उद्योग, क्रीडा, वैद्यक, सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. याच नावांची शिफारस करण्यासंदर्भातील काम या समितीच्या माध्यमातून केले जाते. यंदा या समितीचे अध्यक्षपद आदित्य ठाकरेंना देण्यात आले आहे. या नियुक्तीनंतर त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट शिवसेनेचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे कॅबीनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांनी केलं आहे.
राजेश क्षीरसागर यांनी, “वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनंदन आदित्य ठाकरे साहेब,” असे ट्विट करत या नियुक्तीबद्दल आदित्य यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आदित्य ठाकरे हे पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष असून या समितीमध्ये पाच कॅबिनेट मंत्री, दोन राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा एकूण नऊ जणांचा समावेश आहे. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.  प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी या दोघांचीही या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही ट्विटवरुन या समितीमध्ये निवड झालेल्यांचे अभिनंदन केलं आहे.

समितीची शिफारस स्वीकारली जाईलच असे नाही
या पुरस्कारासाठी ऑक्टोबरमध्ये ही समिती आपल्या शिफारशी केंद्र सरकारला पाठवते. मात्र, उल्लेखनीय बाब अशी की, या समितीने केलेल्या शिफारशी निव्वळ उपचाराचा भाग झाल्याचा अनुभव आहे. कारण, समितीने केलेल्या शिफारशी केंद्र सरकार स्वीकारेलच याची खात्री नसते. केंद्र सरकार आपल्या स्त्रोतांकडून, तसेच खासदार, मंत्री, सामाजिक संस्था व व्यक्तींकडूनही योग्य व्यक्तींचा शोध घेऊन या पुरस्काराची घोषणा करू शकते. 1954 मध्ये सुरू झालेले पद्म पुरस्कार 1978-79 आणि 1993 ते 1997 या कालावधीत स्थगित केले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Aditya-Thackeray-as-the-Chairman-of-the-Padma-Awards-Committee</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तिरुपती मंदिर ठरलं हॉटस्पॉट!; पुजाऱ्यांबरोबरच 743 कर्मचाऱ्यांना झाला संसर्ग, तिघांचा मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Tirupati-temple-became-a-hotspot-Along-with-the-priests-743-employees-were-infected,-three-died</link>
            <description>तिरुपती : देशामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतानाच दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दिवसाला 50 हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहे. अशातच आता तिरुमला तिरूपती देवस्थानम् मंदिरच्या (टीटीडी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-11/tirupaticorona.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[तिरुपती : देशामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतानाच दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दिवसाला 50 हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहे. अशातच आता तिरुमला तिरूपती देवस्थानम् मंदिरच्या (टीटीडी) 743 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. मंदिराशी संबंधित तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

‘तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी यासंदर्भात माहिती दिली, 11 जूननंतर देवस्थानाशी संबंधित 743 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 402 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असून ते यामधून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 338 जणांवर सध्या वेगवेगळ्या कोरोना केंद्रांवर उपचार सुरु आहेत, असे सिंघल यांनी सांगितले. भक्तांच्या मागणीनुसार मंदिर सुरु करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतल्याचेही यावेळी सिंघल यांनी सांगितले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Tirupati-temple-became-a-hotspot-Along-with-the-priests-743-employees-were-infected,-three-died</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जहाल नक्षली टिपागड दलमचा कमांडर दयाराम बोगा याला पत्नीसह अटक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Dayaram-Boga-commander-of-Naxalite-Tipagad-Dalam-arrested-along-with-his-wife</link>
            <description>गडचिरोली :  जहाल नक्षलवादी दयाराम बोगा याला पत्नीसह पोलिसांनी अटक केली आहे. नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-08-11/dayaramboga.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गडचिरोली :  जहाल नक्षलवादी दयाराम बोगा याला पत्नीसह पोलिसांनी अटक केली आहे. नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून जहाल नक्षलवादी व टिपगड दलमचा कमांडर दयाराम अंकलू बोगा उर्फ यशवंत याला पत्नी शारदा ऊर्फ सुमित्रा पितुराम नेताम हिच्यासह अटक करण्यात आली आहे.

दयाराम बोगा (वय 35) हा 2009 मध्ये टिपगड दलममध्ये भरती झाला होता. तेव्हापासून तो चळवळीत सक्रिय आहे. त्याच्यावर 78 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यात 6 पोलीस व 18 हत्येचे, 10 जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Dayaram-Boga-commander-of-Naxalite-Tipagad-Dalam-arrested-along-with-his-wife</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 09 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अयोध्येच्या जमिनीवर रुग्णालय, ग्रंथालय उभारणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/A-hospital-and-a-library-will-be-set-up-on-the-land-of-Ayodhya</link>
            <description>लखनऊ  :  उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डद्वारा अयोध्येत मशीद वा अन्य उभारणीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार वक्फ बोर्डाला मिळालेल्या जमिनीवर लोकोपयोगी वास्तूची उभारणी करण्यात येण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या सुविधेसाठी उभारणी करण्यात येणाऱ्या वास्तूच्या शिलान्यासासाठी उत्तर प्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-09/sunniwaftkboard.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लखनऊ  :  उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डद्वारा अयोध्येत मशीद वा अन्य उभारणीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार वक्फ बोर्डाला मिळालेल्या जमिनीवर लोकोपयोगी वास्तूची उभारणी करण्यात येण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या सुविधेसाठी उभारणी करण्यात येणाऱ्या वास्तूच्या शिलान्यासासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. 'इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन' ट्रस्टचे सचिव आणि प्रवक्ता अतहर हुसैन यांनी शनिवार याबाबत माहिती दिली. 

यावेळी हुसैन यांनी सांगितले, उच्चतम न्यायालयाच्या निर्देशानुसार अयोध्यातील धन्नीपूर गावात वक्फ बोर्डाला मिळालेल्या 5 एकर जमिनीवर रुग्णालय, लायब्ररी, सामुदायिक स्वयंपाकघर आणि रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहे. या सर्व बाबी जनतेच्या सुविधेसाठी असतील. राज्याचा मुख्यमंत्री हा जनतेसाठी काम करीत असतो. यानुसार या वास्तूच्या शिलान्यासासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित देण्यात येणार आहे. त्यांनी याबाबत विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री या कार्यक्रमात केवळ सहभागीच होणार नाही तर यासाठी सहयोगही करणार आहेत.

सुन्नी वक्फ बोर्डाच्या या निर्णयामुळे अनेकांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. राममंदिराची उभारणी करण्यापूर्वी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून येथे लोकोपयोगी वास्तू उभारण्याबाबत प्रतिक्रिया दिली जात होती.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/A-hospital-and-a-library-will-be-set-up-on-the-land-of-Ayodhya</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 02 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राममंदिर भूमिपूजन पाहुण्यांच्या यादीत बदल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Changes-in-the-list-of-Rammandir-Bhumi-Pujan-guests</link>
            <description>अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या यादीत काही बदल करण्यात आले आहे. सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या यादीत 200 नावांचा समावेश होता. आता यादीतील 30 नावं कमी करण्यात आली आहेत. आता 170 जणांनी नवी यादी तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भाजपचे ज्येष्ठ </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-02/rammandir.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या यादीत काही बदल करण्यात आले आहे. सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या यादीत 200 नावांचा समावेश होता. आता यादीतील 30 नावं कमी करण्यात आली आहेत. आता 170 जणांनी नवी यादी तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं आता पाहुण्यांच्या यादीत नाहीत. या दोन्ही नेत्यांना कार्यक्रमाला येण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे त्यांची नावं यादीतून हटवण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राम मंदिर आंदोलनाशी जोडलेले नेते उमा भारती आणि कल्याण सिंह यांची नावं पाहुण्यांच्या यादीत आहेत.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाशी जोडलेल्या 10 जणांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबोले, कृष्ण गोपाल, अनिल ओक, लखनौचे प्रचारक अनिल कुमार यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे अलोक कुमार, दिनेश चंद्र आणि मिलिंद यांच्यासह सहा जणांना निमंत्रण आहे.
याआधी तयार करण्यात आलेल्या यादीत अयोध्येच्या पाच आमदारांना या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं होतं. मात्र आता केवळ अयोध्या शहराचे आमदार आणि महापौर यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. अयोध्येतील 52 संतांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Changes-in-the-list-of-Rammandir-Bhumi-Pujan-guests</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 01 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाऊनमुळे मूड स्विंग्सचा सामना करताय? जाणून घ्या उपाय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/LifeStyle/Facing-mood-swings-due-to-lockdown-Learn-the-solution</link>
            <description>मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. भारतातही लॉकडाऊन 31  ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशातच अनेक लोक आपल्या घरातच बंद आहेत. त्यामुळे अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तुम्हालाही अचानक राग योतो का?, अचानक खूश होता का?, अचानक राग अनावर होऊन आक्रमक होता? किंवा कोणाला राग आला तर त्याची खिल्ली उडवता का? याव्यतिरिक्त तणाव, कंटाळा, एखादी गोष्ट आठवण्यात त्रास होणं, निर्णय घेण्यास भिती वाटणं, एकाग्रता कमी होणं, अशक्तपणा येणं, चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारख्या स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/LifeStyle/2020-08-01/moodswing.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. भारतातही लॉकडाऊन 31  ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशातच अनेक लोक आपल्या घरातच बंद आहेत. त्यामुळे अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तुम्हालाही अचानक राग योतो का?, अचानक खूश होता का?, अचानक राग अनावर होऊन आक्रमक होता? किंवा कोणाला राग आला तर त्याची खिल्ली उडवता का? याव्यतिरिक्त तणाव, कंटाळा, एखादी गोष्ट आठवण्यात त्रास होणं, निर्णय घेण्यास भिती वाटणं, एकाग्रता कमी होणं, अशक्तपणा येणं, चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारख्या समस्यांचा सामना करत असाल तर तुम्हीही मूड स्विंग्सचे शिकार झाला आहात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नक्की मूड स्विंग आहे तरी काय?

लॉकडाऊनमध्ये मूड स्विंगचं मुख्य कारण काय आहे?
मूड स्विंग्स हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. जो लोकांच्या मानसिक गोष्टिंशी निगडीत आहे. लॉकडाऊन एक असामान्य परिस्थिती आहे. एक अशी घटना जी अचानक झाली असून अप्रत्यक्षपणे आलेली आहे. लॉकडाऊनमुळे आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. संपूर्ण रूटिन बदलून गेलं आहे. अशा परिस्थितीत मूड चेंज होणं किंवा मूड स्विंग्स सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

मूड स्विंगचा थेट परिणाम आपल्या मनस्थितीवर होत आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मानसशास्त्र तज्ज्ञ मनीषा सिंघल यांनी या समस्येपासून सुटका करू घेण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.
मूड स्विंग्स दूर करण्यासाठी शांत राहा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. घरात राहुनही जेवढं शक्य असेल तेवढं तुमचं रूटीन मेन्टेन करण्याचा प्रयत्न करा. अल्कोहोलचं सेवन करणं शक्य तेवढं टाळा. धुम्रपान करू नका. लॉकडाऊनमध्येही आपलं मानसिक आरोग्य जपण्यासाठी काही गोष्टी आहेत, ज्या आपण करू शकतो.

मूड स्विंग कोणताही आजार नसून मानसिक समस्या आहे. परंतु काही असे उपाय आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही मूड स्विंग्सपासून सुटका करून घेऊ शकता. डॉ. नवदीप कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. जाणून घेऊया त्याबाबत सविस्तर...

मूड स्विग्सपासून सुटका करण्यासाठी तुम्हाला तुमचं रूटिन सेट करावं लागेल. वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं. आपल्या कुटुंबियांसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करणं अशा गोष्टीही मूड स्विंग्सपासून सुटका करण्यासाठी मदत करतात. आपल्या सर्वांनाच माहित आहे की, व्यायाम केल्याने आपल्या शरीराला फायदे होतात. पण व्यायाम केल्यामुळे आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.


लॉकडाऊनमध्ये मूड स्विंग्स दूर करण्यासाठी उपाय :

दररोज व्यायाम करा
वेळेत जेवण करा
वेळेत झोपा
स्वतःवर विश्वास ठेवा
जास्त विचार करू नका
कुटुंबासोबत वेळ घालवा
सकारात्मक विचार करा ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/LifeStyle/Facing-mood-swings-due-to-lockdown-Learn-the-solution</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 31 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशात कोरोनाचा धडकी भरवणारा वेग; एका दिवसात 55 हजार रुग्ण वाढले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-shocking-speed-of-the-corona-in-the-country-In-one-day-55000-patients-were-added</link>
            <description>नवी दिल्ली : मागील 24 तासांत देशभरात कोरोनाच्या 55079 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 779 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. कालही देशात कोरोनाचे 50 हजाराहून अधिक रुग्ण सापडले होते. त्यामुळे कोरोनाच्या या वेगाने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भारताने 16 लाख रुग्णांचा टप्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-31/coronagoa14520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : मागील 24 तासांत देशभरात कोरोनाच्या 55079 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 779 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. कालही देशात कोरोनाचे 50 हजाराहून अधिक रुग्ण सापडले होते. त्यामुळे कोरोनाच्या या वेगाने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भारताने 16 लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत भारतामधील 16,38,871 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 5,45,318 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 10,57,806 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 
गेल्या काही दिवसांमध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. गुरुवारी देशभरात एकूण 6,42,588 कोरोना चाचण्या झाल्या. चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये घाबरून जाऊ नका,  असे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावाचा हा वेग नागरिकांना नक्कीच चिंतेत टाकत आहे.
महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक 11,147 रुग्ण आढळले. तर 266 जणांचा मृत्यू झाला. परंतु, काल राज्यात कोरोनावर मात केलेल्या 8860 रुग्णांना घरीही सोडण्यात आले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.37 % एवढे झाले आहे. ही महाराष्ट्राच्यादृष्टीने समाधानाची बाब मानली जात आहे. राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील परिस्थितीत आता बऱ्याच अंशी नियंत्रणात आली आहे. मात्र, सध्या पुण्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. गुरुवारी पुण्यात कोरोनाचे 1,699 नवे रुग्ण मिळाले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 53,437 इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौराही केला होता. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-shocking-speed-of-the-corona-in-the-country-In-one-day-55000-patients-were-added</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 30 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/New-National-Education-Policy-Announced</link>
            <description>मुंबई : 

दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे. परंतु आता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचं महत्त्व कमी होणार आहे. मोदी सरकारने बुधवारी (29 जुलै) नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली. तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.

नव्या शैक्षणिक धोरणात अमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. देशात शालेय शिक्षणाचे स्वरुप आतापर्यंत 10+2 असं होतं. पण नव्या धोरणात दहावी किंवा बारावी परीक्षा ही बोर्डाची असेल असा उल्लेख केलेला नाहीत. 10+2 ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी 5+3+3+4 अशी नवी व्यवस्था लागू होईल.
पहिल्या टप्पा म्हणजेच पहिली पाच वर्षे - पू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-30/nep.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 

दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे. परंतु आता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचं महत्त्व कमी होणार आहे. मोदी सरकारने बुधवारी (29 जुलै) नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली. तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.

नव्या शैक्षणिक धोरणात अमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. देशात शालेय शिक्षणाचे स्वरुप आतापर्यंत 10+2 असं होतं. पण नव्या धोरणात दहावी किंवा बारावी परीक्षा ही बोर्डाची असेल असा उल्लेख केलेला नाहीत. 10+2 ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी 5+3+3+4 अशी नवी व्यवस्था लागू होईल.
पहिल्या टप्पा म्हणजेच पहिली पाच वर्षे - पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी
दुसऱ्या टप्पा म्हणजे पुढील तीन वर्षे - इयत्ता तिसरी ते पाचवी
तिसऱ्या टप्पा म्हणजेच त्यानंतरची तीन वर्षे - सहावी ते आठवी
चौथ्या टप्पा म्हणजेच उर्वरित चार वर्षे - नववी ते बारावी

सेमिस्टर पॅटर्नवर भर
नवीन पॅटर्ननुसार बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्व कमी होणार असून सेमिस्टर पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे. सध्या बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदाच होते. परंतु यापुढे वर्षातून दोन वेळा सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजेच नववीपासून बारावीपर्यंतचं शिक्षण आठ सेमिस्टर विभागण्यात आलं आहे. तसंच महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचाही विचार आहे.

दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये शिक्षण घेता येणार
सध्या दहावीनंतर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, विज्ञान अशा तीन शाखा उपलब्ध असतात. याच तीन शाखांचा विचार विद्यार्थ्यांकडून प्रामुख्याने केला जातो. एका शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दुसऱ्या शाखेतला एखादा विषय आवडत असेल, तर तो शिकता येत नाही. मात्र नव्या शैक्षणिक धोरणामुळे अशाप्रकारे दुसऱ्या शाखेचा, अभ्यासक्रमातला विषय शिकता येईल. उदाहरणार्थ विज्ञान शाखेत शिकत असताना विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स, लोककला असे विषय अभ्यासासाठी निवडता येतील. याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.


नव्या शैक्षणिक धोरणातील आणखी वैशिष्ट्ये
1) 10+2 ऐवजी आता शिक्षणाचा 5 +3 +3+ 4 पॅटर्न
2) पाचवीपर्यंत शिक्षण मातृभाषेत, प्रादेशिक किंवा घरातील भाषेतच
3) पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा प्रयत्न
4) सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश
5) विद्यार्थ्यांचं ते स्वत:, सहविद्यार्थी, शिक्षक मूल्यांकन करणार
6) विद्यार्थ्यांचं ते स्वत:, सहविद्यार्थी, शिक्षक मूल्यांकन करणार
7) शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मिळण्यावर भर
8) पदवीसाठी कला आणि विज्ञानात भेद न राखता विषय निवडण्याची मुभा
9) सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षणात समानता
10) शालेय आणि शिक्षकांचा अभ्यासक्रमही आता बदलणार


MPhil पदवी कायमची बंद
नवीन शैक्षणिक धोरणात यापुढे MPhil परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. तसेच कायदा आणि वैद्यकीय महाविद्यालय वगळता सर्व उच्च शैक्षणिक संस्थांचे संचालन एकाच नियामक माध्यमातून करण्यात येईल. व्यावसायिक शिक्षण शालेय शिक्षणात समाविष्ट केले जाईल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/New-National-Education-Policy-Announced</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पावसाळी अधिवेशन पुन्हा लांबणीवर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Rainy-convention-postponed-again</link>
            <description>मुंबई : येत्या ३ ऑगस्टपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे.आता पावसाळी अधिवेशन येत्या ७ सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधी पूर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-29/vidhansabha12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : येत्या ३ ऑगस्टपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे.आता पावसाळी अधिवेशन येत्या ७ सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधी पूर्वीच आटोपते घेण्यात आल्यानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून रोजी सुरू होणार होते.मात्र राज्यातील कोरोनाचे संकट अधिक गडद झाल्याने हे अधिवेशन पुन्हा पुढे ढकलण्यात येवून ते ३ ऑगस्टपासून घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.या दरम्यानच्या काळात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यासह,काही लोकप्रतिनिधी,अधिकारी आणि विधानभवनातील कर्मचा-यांनाही कोरोनाची लागण झाल्याने ३ ऑगस्टपासून सुरू होणा-या या अधिवेशनावर कोरोनाची छाया होती.आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशन येत्या ७ सप्टेंबरपासून घेण्यावर एकमत झाले.
कामकाज चालविण्यासाठी विधानसभेच्या एकूण २८८ सदस्यांपैकी २९ आमदारांच्या कोरमची आवश्यकता असून,सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे मिळून केवळ ३० आमदारांच्या उपस्थितीत कामकाज करण्याचा पर्याय आहे. मात्र मर्यादित लोकप्रतिनिधींमध्ये अधिवेशन घेण्यास भाजपाने विरोध दर्शविला आहे.अधिवेशनाला उपस्थित राहणे हा प्रत्येक सदस्याचा संवैधानिक अधिकार आहे. कोणत्याही सदस्याच्या संवैधानिक अधिकारावर गदा आणता येणार नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Rainy-convention-postponed-again</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करा-अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Unsuccessful-students-try-again-without-being-disappointed-Ajit-Pawar</link>
            <description>मुंबई -दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता, यशस्वी होण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावेत,  पालकांनीही निराश न होता मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील उत्तीर्ण विद्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-29/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई -दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता, यशस्वी होण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावेत,  पालकांनीही निराश न होता मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.          
दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. करिअरची दिशा ठरवून त्यादृष्टीने पाऊल टाकण्याची ही पहिली संधी असते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात प्रवेश घेताना आवडीची शाखा निवडावी. पालकांनीही मुलांचा कल ओळखून त्यांच्यावर सक्ती न करता त्यांना आवडीचा अभ्यासक्रम निवडण्यासाठी प्रोत्साहित करावे, शैक्षणिक प्रगतीबरोबरच कौशल्यविकास, खेळ-व्यायाम, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. 
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने यश खेचून आणले पाहिजे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर प्रगतीची दारे बंद होत नाहीत. प्रगतीची दारे खुली करण्याची हिम्मत असली पाहिजे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवतील त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थीही जिद्दीने प्रगती करतील असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Unsuccessful-students-try-again-without-being-disappointed-Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयसीसी वन-डे क्रमवारीत विराट-रोहित अव्वल, तर गोलंदाजांच्या यादीत बुमराह दुसऱ्या स्थानावर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Sports/Virat-Rohit-top-ICC-ODI-rankings-Bumrah-second-in-bowlers-list</link>
            <description>दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांनीही आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. तर गोलंदाजांच्या यादीत भारतीय गोलंदाज बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. 
मंगळवारी जारी करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये कोहली 871 गुणांसह टॉपवर आहे. तर रोहित 855 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Sports/2020-07-29/viratrohit.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांनीही आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. तर गोलंदाजांच्या यादीत भारतीय गोलंदाज बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. 
मंगळवारी जारी करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये कोहली 871 गुणांसह टॉपवर आहे. तर रोहित 855 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर 829 गुणांसह पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजम हा आहे.
गोलंदाजांच्या यादीमध्ये बुमराह (719 गुण) दुसऱ्या स्थानावर तर न्यूझिलंडचा ट्रेंड बोल्ट (722 गुण) पहिल्या स्थानावर आहे. अफागाणिस्तानचा मुजीब उर रहमान 701 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत टॉप 10 खेळाडूंच्या यादीत रविंद्र जडेजा एकमेव भारतीय खेळाडू असून तो आठव्या स्थानावर आहे. अफगानिस्तानचा मोहम्मद नबी या यादीत टॉपवर आहे. तर इंग्लंडचा बेन स्टोक्स दुसऱ्या स्थानावर आहे.
यादरम्यान, रॅकिंगच्या दृष्टिने इंग्लंडचा जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टोच्या कामगिरीवर नजर असणार आहे. 30 जुलैपासून आयसीसीच्या बहुचर्चित ODI Super League स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतात 2023 साली होणाऱ्या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी ही स्पर्धा प्रत्येक संघासाठी महत्वाची आहे. 4 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली असली तरीही डिसेंबर महिन्याखेरीस भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मैदानात उतरताना दिसणार नाहीत. त्यामुळे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना मैदानात पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांना थोडी वाट पहावी लागणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Sports/Virat-Rohit-top-ICC-ODI-rankings-Bumrah-second-in-bowlers-list</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दहावीचा निकाल जाहीर ; यंदाही मुलींची बाजी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-10thresults-announced-The-girls-bet-this-year-too</link>
            <description>मुंबई :  अखेर महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra SSC Results 2020 Declared) झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, अखेर आता ही उत्सुकता संपली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी खूप जास्त निकाल लागला आहे. मागच्या वर्षी 77.10 टक्के निकाल होता. अंतर्गत मूल्यमापन , तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लाग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-29/10thresult.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  अखेर महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra SSC Results 2020 Declared) झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, अखेर आता ही उत्सुकता संपली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी खूप जास्त निकाल लागला आहे. मागच्या वर्षी 77.10 टक्के निकाल होता. अंतर्गत मूल्यमापन , तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लागला, असे शकुंतला काळे यांनी सांगितले.
---------------
विभागनिहाय टक्केवारी अशी

पुणे - 97.34 टक्के
नागपूर - 93.84 टक्के
औरंगाबाद - 92 टक्के
मुंबई - 96.72 टक्के
कोल्हापूर - 97.64 टक्के
अमरावती - 95.14 टक्के
नाशिक - 93.73 टक्के
लातूर - 93.09 टक्के
कोकण - 98.77 टक्के

-------------------
यंदाही निकालात मुलींची बाजी

96.91 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण तर 93.90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.01 टक्क्यांनी जास्त

-----------------------
निकाल कुठे आणि कसा पाहाल?

दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येईल. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकता.

या वेबसाईटवर निकाल पाहता येणार?

- www.mahresult.nic.in

- www.maharashtraeducation.com

---------------------
कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहाण्यासाठी वरील वेबसाईटवर लॉगऑन करता. इथे निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल. त्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

---------------------
 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी

दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या काळात आयोजित करण्यात आली होती. दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होता. पण कोरोनाची वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे हा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला होता. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थीनी होत्या. राज्यातील एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. तर 4979 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.
---------------------

24 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे तर उत्तरपत्रिका पोस्टामध्येच अडकून पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं विभागीय मंडळांमध्ये संकलन हे एक मोठं आव्हान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळापुढे होतं. त्यातच दहावी भूगोलाचा पेपर न झाल्यामुळे दहावीच्या विषयांचं गुणदान कसं करायचं हा एक मोठा प्रश्न मंडळापुढे होता. अखेर त्याचाही निर्णय झाला. बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं रुपांतर हे रद्द झालेल्या भूगोल पेपरच्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर झालं. यामुळे दहावीच्या गुणदानाचा तिढा सुटला. मागच्या वर्षी 8 जूनला दहावीचा निकाल लागला होता.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-10thresults-announced-The-girls-bet-this-year-too</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 28 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा –अमित देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Focus-on-reducing-corona-morbidity-and-mortality---Amit-Deshmukh</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्राला सांस्कृतिक पुरातन वास्तूंचा मोठा वारसा लाभलेला असून विविध पुरातत्त्व स्थळे, स्मारके त्याशिवाय ऐतिहासिक-सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली स्तूप, लेण्या, मंदिरे-मशिद, चर्च, किल्ले, वाडे, प्रवेशद्वारे आदींच्या स्वरूपात हा वारसा महाराष्ट्राचे वैभव वाढवित आहेत. या सर्व पुरातन वास्तूंचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून केंद्र शासनाने महाराष्ट्राला आर्थिक सहाय्य देण्याची मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-28/amitdeshm.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्राला सांस्कृतिक पुरातन वास्तूंचा मोठा वारसा लाभलेला असून विविध पुरातत्त्व स्थळे, स्मारके त्याशिवाय ऐतिहासिक-सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली स्तूप, लेण्या, मंदिरे-मशिद, चर्च, किल्ले, वाडे, प्रवेशद्वारे आदींच्या स्वरूपात हा वारसा महाराष्ट्राचे वैभव वाढवित आहेत. या सर्व पुरातन वास्तूंचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून केंद्र शासनाने महाराष्ट्राला आर्थिक सहाय्य देण्याची मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांच्याकडे केली आहे. 

१५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष सिंग यांना पाठविलेल्या पत्रात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील पुरातन वारसा स्थळे ही केंद्र, राज्य  आणि महानगर अशा तीन स्तरांवर भारतीय पुरातत्व सर्वेच्या माध्यमातून संरक्षित केले जात आहेत. पुरातत्व संचालनालनालय आणि वस्तुसंग्रहालये हे सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारित तर महानगरपालिका या नगरविकास विभागाच्या अखत्यारित आहेत. मध्ययुगीन काळातील विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखालील मराठा साम्राज्य कालखंडातील वास्तू, वारसा स्थळांचे मोठे वैभव महाराष्ट्राला लाभले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्याच्या निधीतून अशा अनेक स्मारकांचे दुरुस्ती व संवर्धन केले आहे. तथापि, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या स्मारकांचे संरक्षण, संवर्धन आणि देखभाल यासाठी अधिक निधीची गरज असल्याचे देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे. 

महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्य विभागाने वारसास्थळे व स्मारके यांचे संरक्षण, संवर्धन व देखभाल व राज्यात संग्रहालये स्थापन करण्यासाठी ७०० कोटींचे आर्थिक सहाय्य केंद्रीय स्तरावरून मिळावे यासाठी सविस्तर प्रस्ताव १५  व्या वित्त आयोगाकडे सादर केला आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास महाराष्ट्राच्या समृद्ध वारसास्थळांचे संरक्षण करण्याबरोबरच त्याचे जतन करण्यात येईल, त्यातून वारसा स्थळांची पर्यटनस्थळे निर्माण करण्याबरोबरच त्याद्वारे रोजगार निर्मिती आणि महसूल मिळण्यास मदत होणार असल्याचेही अमित देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Focus-on-reducing-corona-morbidity-and-mortality---Amit-Deshmukh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 24 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ या शासकीय कर्मचा-यांना कामावर गैरहजर राहण्याची सूट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Exemption-for-these-government-employees-to-be-absent-from-work</link>
            <description>मुंबई :  राज्यातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्भवती महिला तसेच अवयव प्रत्यारोपण केलेले,केमो थेरपी,इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी घेत असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी त्यांना आपल्या कार्यालयास वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे.

कोरोना विषाणूंचा प्रसार राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-24/mantralay.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  राज्यातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्भवती महिला तसेच अवयव प्रत्यारोपण केलेले,केमो थेरपी,इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी घेत असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी त्यांना आपल्या कार्यालयास वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे.

कोरोना विषाणूंचा प्रसार राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये होऊ नये,तसेच राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालयातील उपस्थिती रोटेशन पद्धतीने नियंत्रित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला असल्याने गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी,कर्मचारी हे कोरोना विषाणूंच्या संसर्गास सहजपणे बळी पडू शकत असल्याने शासकीय कार्यालयातील उपस्थिती रोटेशन पद्धतीने नियंत्रित करण्यात आलेली आहे.गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी,कर्मचारी यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर कार्यालयात उपस्थित राहण्यापासून शक्यतो सूट देण्यात यावी, असे आदेश मे महिन्यात केंद्राने दिले आहेत.

त्याच धर्तीवर मंत्रालयीन तसेच मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील विभाग कार्यालयांमधील गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याबाबत राज्य सरकारचा प्रयत्न होता.त्यानुसार गर्भवती महिला तसेच अवयव प्रत्यारोपण केलेले, केमो थेरपी,इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी घेत असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी हे कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला असल्याने गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी,कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.यासाठी शासकीय अधिकारी,कर्मचारी यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Exemption-for-these-government-employees-to-be-absent-from-work</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गडकरींच्या ‘कोटय़धीश’ सुरक्षा रक्षकाचे पराक्रम  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gadkaris-billionairesecurity-guards-prowess</link>
            <description>नागपूर : शहर पोलीस दलातील एका सुरक्षारक्षकाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत तैनात असताना कोटय़वधींची माया जमवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरक्षा रक्षकाचे हे आर्थिक पराक्रम कळताच गडकरींनी त्याला आपल्या ताफ्यातून हटवल्याची माहिती समोर आली आहे.
१७ वर्षांआधी नागपूर शहर पोलीस दलातील राजेश नावाचा पोलीस शिपाई गडकरींच्या सुरक्षेत तैन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-07-23/online-reporter.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : शहर पोलीस दलातील एका सुरक्षारक्षकाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत तैनात असताना कोटय़वधींची माया जमवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरक्षा रक्षकाचे हे आर्थिक पराक्रम कळताच गडकरींनी त्याला आपल्या ताफ्यातून हटवल्याची माहिती समोर आली आहे.
१७ वर्षांआधी नागपूर शहर पोलीस दलातील राजेश नावाचा पोलीस शिपाई गडकरींच्या सुरक्षेत तैनात करण्यात आला. तेव्हापासून आजतागायत तो त्यांच्याकडेच कामाला होता. गडकरींचा विश्वासू सुरक्षा रक्षक असल्याचे सर्वाना तो परिचित होता. या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्याने गडकरींकडे येणाऱ्या लोकांना त्यांची कामे करवून देण्याचे आमिष दाखवून कोटय़वधींची संपत्ती जमवली. गेल्या काही वर्षांपूर्वी महाल येथील नटराज सिनेमागृहाची जागा विकत घेतली. आता त्या ठिकाणी  निवासी सदनिका उभारण्याची त्याची योजना आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका व्यावसायिकाचे काम करवून देण्यासाठी तीन कोटी रुपये घेतले. काम न झाल्याने व्यावसायिकाने गडकरींशी संपर्क साधला असता शिपायाचे बिंग फुटले. गडकरींनी इतरांच्या माध्यमातून त्याची माहिती गोळा केली असता त्याने १७ वर्षांत कोटय़वधींची माया जमवल्याचे समोर आले. यानंतर गडकरींनी त्याला संबंधिताचे तीन कोटी परत करण्यास सांगितले. पण, त्याने पैसे परत केले नाही. शेवटी गडकरींनी त्याची सेवा खंडित करून पुन्हा पोलीस मुख्यालयात पाठवले.
त्याची चौकशी करण्यात येईल. पोलिसांकडून असे उपद्व्याप अपेक्षित नाहीत. यासंदर्भात संबंधित पोलीस शिपायाची चौकशी करण्यात येईल. तो दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– गजानन राजमाने, पोलीस उपायुक्त, मुख्यालय. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Gadkaris-billionairesecurity-guards-prowess</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मिळालेल्या शुभेच्छांमुळे अधिक समर्पित होईन काम करण्यासाठी  बळ मिळाले : अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Good-wishes-received-will-give-me-more-dedication-and-strength-to-work-Ajit-Pawar</link>
            <description>मुंबई : सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. याशिवाय महाराष्ट्रासाठी अधिक समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाले अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले होते, त्यान</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-23/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. याशिवाय महाराष्ट्रासाठी अधिक समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाले अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी आज वाढदिवस साजरा केला नाही. मात्र, दूरध्वनीद्वारे तसेच डिजिटल माध्यमातून आलेल्या शुभेच्छांचा त्यांनी आवर्जून स्वीकार केला. 
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सर्वांच्या सदिच्छा माझ्यासाठी मोलाच्या असून वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात या सदिच्छांनी मला नेहमीच बळ दिले आहे. या सदिच्छा कायम माझ्यासोबत असतील असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तसेच राज्यातील जनतेने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू मार्गदर्शक सूचना, आदेश, नियमांचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी स्वत:च्या, कुटुंबाच्या तसेच सार्वजनिक आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही केले आहे.
वाढदिवसानिमित्त आज अनेक मान्यवरांनी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी, तसेच सर्वसामान्य जनतेनेही प्रसारमाध्यमांमध्ये, समाजमाध्यमांमध्ये लेख, अनुभव लिहून उपमुख्यमंत्र्यांबद्दल आदर, स्नेह, आपुलकी व्यक्त केलेल्या सर्वांचे उपमुख्यमंत्री पवार यांनी आभार मानले.
वाढदिवसानिमित्ताने आरोग्य शिबिरांचे आयोजन, वृक्षारोपण कार्यक्रम, गरजूंना मदतीसारखे सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल आनंद व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Good-wishes-received-will-give-me-more-dedication-and-strength-to-work-Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव पदाचा मनीषा म्हैसकर यांनी स्वीकारला पदभार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Manisha-Mhaiskar-has-accepted-the-post-of-Principal-Secretary-Department-of-Environment</link>
            <description>मुंबई :  पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव पदी श्रीमती मनीषा म्हैसकर यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. श्रीमती म्हैसकर या १९९२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी राज्यात विविध विभागात कामकाज केले आहे.
बदलत्या हवामानाची व पर्यावरणाची दखल घेण्याचे काम राज्याचा पर्यावरण विभाग विविध योजनांतून व उपक्रमां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-23/manisha-mahisekar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव पदी श्रीमती मनीषा म्हैसकर यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. श्रीमती म्हैसकर या १९९२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी राज्यात विविध विभागात कामकाज केले आहे.
बदलत्या हवामानाची व पर्यावरणाची दखल घेण्याचे काम राज्याचा पर्यावरण विभाग विविध योजनांतून व उपक्रमांतून करीत असतो. पर्यावरण रक्षणात शासकीय उपाययोजना, पर्यावरण विषयक कायदे, व्यापक जनजागृती आणि सर्वसामान्य माणसाचा आग्रही सहभाग याकरीता पर्यावरण विभागाचे कामकाज अधिक गतीमान करण्यावर भर दिला जाईल, असे श्रीमती म्हैसकर यांनी यावेळी सांगितले. 
श्रीमती म्हैसकर यांनी शासनाच्या विविध विभागात काम करताना यापूर्वी राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक म्हणून नावीन्यपूर्ण योजनांतून शासकीय कामकाजाच्या प्रसिद्धीला वेगळी दिशा दिली होती. विशेषत: लोकराज्य मासिकाचा वाचक वर्ग व लाखो प्रतिंचे वितरण हे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले.
गेली पाच वर्षे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून काम करीत असताना केंद्रीय स्तरावर राज्याला सातत्याने अव्वल स्थानावर नेण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांचा यापूर्वीचा मुंबई महानगरपालिकेत साडेचार वर्षे अतिरिक्त आयुक्त म्हणून आरोग्य क्षेत्रातील कामाचा अनुभव लक्षात घेऊन मुंबई शहरातील कोविड 19 च्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Manisha-Mhaiskar-has-accepted-the-post-of-Principal-Secretary-Department-of-Environment</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 22 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सावधान ! तुमचं ट्विटर अकाऊंट हॅक तर होत नाही ना.... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Tech/Be-careful-Your-Twitter-account-is-not-being-hacked</link>
            <description>मुंबई : सध्या लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हेगारांनी ट्विटर अकाउंट हॅकिंगबाबत एक नवीन प्रकारचा गुन्हा करण्यास सुरुवात केली आहे. जगातील दिग्गज व्यक्तींचा अकाउंट हॅक करण्यात आलेली आहेत. त्यामुळे सावध राहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. त्याचवेळी काही उपाय-योजना करण्याचा सल्लाही दिला आहे. यात पासवर्ड बदला तसेच ट्विटर येणाऱ्या व कोणत्याही सेलिब्रिटी किंवा blue tick verified अकाउंटने एखादी बातमी ट्विट केली तर आंधळेपणाने ती retweet करू नका आधी या बातमीची खातरजमा करून घ्या.
हॅकरनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा, बिल गेट्स, जेफ बेझो, उबेर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Tech/2020-07-22/twitter.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सध्या लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हेगारांनी ट्विटर अकाउंट हॅकिंगबाबत एक नवीन प्रकारचा गुन्हा करण्यास सुरुवात केली आहे. जगातील दिग्गज व्यक्तींचा अकाउंट हॅक करण्यात आलेली आहेत. त्यामुळे सावध राहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. त्याचवेळी काही उपाय-योजना करण्याचा सल्लाही दिला आहे. यात पासवर्ड बदला तसेच ट्विटर येणाऱ्या व कोणत्याही सेलिब्रिटी किंवा blue tick verified अकाउंटने एखादी बातमी ट्विट केली तर आंधळेपणाने ती retweet करू नका आधी या बातमीची खातरजमा करून घ्या.
हॅकरनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा, बिल गेट्स, जेफ बेझो, उबेर व ॲपल कंपन्यांची ट्विटर अकाउंट्स हॅक केली आहेत.  तसेच या व्यक्तींच्या नावाचे ट्विट पाठवून काही ठराविक रक्कम इनाम म्हणून पण जाहीर करण्यात आली आहे. तसेच हॅक झालेल्या अकाउंट्स वरून काही फेक लिंक्स पण टाकण्यात आल्या होत्या ज्या अन्वये सायबर भामट्यांच्या खात्यात साधारणपणे 1.2 लाख डॉलर किमतीच्या बिटकॉईन्स जमा करून घेतल्याचा अंदाज आहे, अशा बातम्या सर्व समाज माध्यमांवर फिरत आहेत.
महाराष्ट्र सायबर विभागाने या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मागोवा घेतला. आणि महाराष्ट्र सायबरने या संदर्भात ट्विटर इंडियाला लगेच सूचना दिल्या आहेत की, त्यांनी भारतातील सर्व नागरिकांच्या, महत्त्वाच्या व्यक्तींचे व संस्थांचे अधिकृत blue tick ट्विटर अकाउंट्स व त्या अकाउंट मधील सर्व डेटा व त्या अकाऊंटची privacy ची काळजी घ्यावी व त्याकरिता त्यांनी आवश्यक ते तांत्रिक बदल आपल्या सायबर सुरक्षा प्रणालीमध्ये करून घ्यावे. कोरोना महामारीच्या काळात आधीच तणावपूर्ण वातावरण असताना असे काही प्रकार घडू नयेत. जर कोणत्याही अकाउंटवरून काही चुकीची माहिती प्रसारित झाली तर त्यामुळे राज्यात गोंधळ पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच अशाच प्रकारच्या माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 79(बी) अन्वये  नोटीस महाराष्ट्र सायबरने  अन्य सोशल मीडिया ना पण पाठवून त्यांना ही सर्व नागरिकांच्या प्रोफाईल व डेटा व privacy ची सुरक्षा राखण्याबाबत सांगितले आहे .

नागरिकांना आवाहन 
- कृपया आपल्या ट्विटर व अन्य सोशल मिडिया अकाउंट्सचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहा.
- ट्विटर येणाऱ्या व कोणत्याही सेलिब्रिटी किंवा blue tick verified अकाउंटने एखादी बातमी ट्विट केली तर आंधळेपणाने ती retweet करू नका आधी सदर बातमीची खातरजमा करून घ्या .
- कोणत्याही सेलिब्रिटी किंवा blue tick verified अकाउंटवरून जर काही मेसेज किंवा काही पैसे मिळतील अशा संदर्भात कोणती scheme किंवा offer आली तर त्यावर विश्वास ठेवून क्लिक करु नका. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Tech/Be-careful-Your-Twitter-account-is-not-being-hacked</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 11 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Bollywood Megastar Amitabh Bachchan and son Abhishek Bachchan tests positive for coronavirus, admitted to Nanavati hospital in Mumbai ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Bollywood-Megastar-Amitabh-Bachchan-and-son-Abhishek-Bachchan-tests-positive-for-coronavirus,-admitted-to-Nanavati-hospital-in-Mumbai</link>
            <description>Bollywood actor Amitabh Bachchan and son Abhishek Bachchan have been admitted to the Nanavati Hospital in Mumbai after testing positive for COVID-19 today (July 11, 2020). The megastar shared about the same with his fans on Twitter and requested all those who have been in close proximity to him to get tested for coronavirus.Just minutes after Amitabh Bachchan Tweeted that he tested po</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-07-11/2.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[Bollywood actor Amitabh Bachchan and son Abhishek Bachchan have been admitted to the Nanavati Hospital in Mumbai after testing positive for COVID-19 today (July 11, 2020). The megastar shared about the same with his fans on Twitter and requested all those who have been in close proximity to him to get tested for coronavirus.Just minutes after Amitabh Bachchan Tweeted that he tested positive for coronavirus and has been admitted to the Nanavati hospital in Mumbai, Abhishek Bachchan too confirmed on his twitter that has tested positive. Reports further claim that Aishwarya Rai Bachchan’s reports are awaited next.I have tested COVID positive. Shifted to Hospital. Family and staff undergone tests, results awaited. All that have been in close proximity to me in the last 10 days are requested to please get themselves tested, said Amitabh Bachchan’s tweet.Amitabh Bachchan was last seen in Shoojit Sircar’s Gulabo Sitabo alongside Ayushmann Khurrana. The film was initially going to be released in theatres, but due to the coronavirus pandemic, it premiered on Amazon Prime Video.The famous host Big B will also return to host the twelfth season of Kaun Banega Crorepati. The auditions of the show concluded in May this year.Amitabh Bachchan’s upcoming movies include Chehre, Brahmastra and Jhund.Secretary, Ministry of Housing &amp; Urban Affairs, Govt. of India, Durga Shankar Mishra, BBK Vines actor and YouTuber Bhuvan Bam, Actress Amrita Rao, VJ Sophie Choudry, among many other famous personalities have sent their best wishes in comments. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Bollywood-Megastar-Amitabh-Bachchan-and-son-Abhishek-Bachchan-tests-positive-for-coronavirus,-admitted-to-Nanavati-hospital-in-Mumbai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 09 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गँगस्टर विकास दुबे अखेर जेरबंद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Gangster-Vikas-Dubey-finally-arrested</link>
            <description>नवी दिल्ली : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला अखेर अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला उज्जैनमधून अटक केली. माहितीनुसार उज्जैनच्या महाकाल मंदिरातून तो सरेंडर करणार असल्याची माहिती होती. मात्र त्याआधीच पोलिसांना ही माहिती मिळाली. मंदिरात बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. या अटकेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. महाकाल मंदिराच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांना त्याच्याबाबत माहिती दिली होती. जवळपास 10 राज्यातील पोलिस विकास दुबेला शोधत होते.विकासच्या दोन साथीदारांचा खात्माआज सकाळीच पोलिसांनी एका एनकाऊंटरमध्ये विकास दुबेच्या दोन साथीदारांचा खात्मा केला होता.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-09/vikasdube.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला अखेर अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला उज्जैनमधून अटक केली. माहितीनुसार उज्जैनच्या महाकाल मंदिरातून तो सरेंडर करणार असल्याची माहिती होती. मात्र त्याआधीच पोलिसांना ही माहिती मिळाली. मंदिरात बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. या अटकेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. महाकाल मंदिराच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांना त्याच्याबाबत माहिती दिली होती. जवळपास 10 राज्यातील पोलिस विकास दुबेला शोधत होते.विकासच्या दोन साथीदारांचा खात्माआज सकाळीच पोलिसांनी एका एनकाऊंटरमध्ये विकास दुबेच्या दोन साथीदारांचा खात्मा केला होता. यात प्रभात मिश्रा आणि बउअन यांना मारले होते. हे दोघेही विकासचे अत्यंत जवळचे सहकारी होते. दोघेही कानपूर हत्याकांडात सहभागी देखील होते. प्रभातला कानपूरच्या पनकी ठाणा क्षेत्रात झालेल्या चकमकीत मारले. त्याला अटक करुन फरिदाबादवरुन रिमांडसाठी आणले जात असताना त्याने पोलिसांचे हत्यार हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा खात्मा केला. यावेळी त्याने पोलिसांवर फायरिंग देखील केली, त्यात दोन पोलिस जखमी झाले आहेत.3 जुलै रोजी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये चित्रपटाच्या कथानकासारखी घटना घडली होती. विकास दुबे आणि गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या टीमवर गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आठ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. तर सात जण जखमी झाले आहेत. शहीदांमध्ये एक डीवायएसपी, तीन सब इन्सपेक्टर आणि चार चार हवालदारांचा समावेश आहे. पोलिसांना कुख्यात गुन्हेगार विकास दुबे एका गावात लपला असल्याची माहिती मिळाली होती.काय आहे घटना?कुख्यात गुन्हेगार विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांची 40 जणांची टीम गावात पोहोचली. त्यानंतर जे घडलं ते फक्त चित्रपटात शोभून दिसलं असतं. हे दशकभरापूर्वी उत्तर प्रदेश-बिहारमध्ये राजरोस घडत असल्याची चर्चा होती. 21 व्या शतकात दिवसाढवळ्या असे घडलं यावर लवकर विश्वास बसत नाही. उत्तरप्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले अशी ही घटना आहे. पोलिस पोहचल्याचा पत्ता लागल्यावर विकास दुबे यांच्या टोळीने पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यात जेसीबी लावला. त्यामुळे पोलिस पुढे वाहनाऐवजी पायी गेले. याच वेळी उंच ठिकाणी बसलेल्या विकास दुबेच्या टोळीने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात आठ पोलिसांना वीरमरण आले.विकास दुबे हा खतरनाक, कुख्यात अपराधी आहे. दुबेच्या विरोधात 50 गुन्ह्याच्या नोंदी आहेत. त्यात खून, अपहरण, खंडणीसारखी प्रकरणे आहेत. विकास दुबेनं 2001 मध्ये एका पोलिस स्टेशनमध्ये घुसून तत्कालिक राज्यमंत्री शुक्ला यांची गोळी मारुन हत्या केली होती. विकास दुबेच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता मोठी टीम त्याला पकडण्यासाठी गेली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Gangster-Vikas-Dubey-finally-arrested</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 08 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एसआरपीएफ मध्येही महिलांची भरती, 'या' जिल्ह्यात पहिली बटालियन स्थापन होणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Recruitment-of-women-in-SRPF-also-the-first-battalion-will-be-formed-in-this-district</link>
            <description>मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलिस   दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा   हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व   ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलिस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती   उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यासोबतच, नागपूरमधील काटोल येथे   राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय   घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री अजित   पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्त्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-08/srpfmahilapolice.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलिस   दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा   हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व   ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलिस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती   उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यासोबतच, नागपूरमधील काटोल येथे   राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय   घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री अजित   पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्त्वाची   बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त   मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज   सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे   अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व   तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अपर पोलिस   महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत   गृह विभागाकडून पोलिस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव   मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी 2   हजार जागा वाढवून एकूण 10 हजार पोलिस शिपाई भरती करण्याचे व ही   भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.   कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरतीप्रक्रीया विनाअडथळा यशस्वीपणे कशी   राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने   मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रिमंडळ मंजूरीनंतर   भरतीप्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.राज्यातील   सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात   घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार   आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या   साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर   जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत   शासकीय जमिन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार   आहे. आजच्या या निर्णयांमुळे राज्यातील युवक, युवतींना पोलिस सेवेत दाखल   होण्याची संधी मिळेलंच, त्याचबरोबर पोलिसांवरील ताण कमी   होण्यास,कायदा-सुव्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत होईल, असा विश्वासही   उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Recruitment-of-women-in-SRPF-also-the-first-battalion-will-be-formed-in-this-district</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 01 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईत पुन्हा जमावबंदीचे आदेश; कलम 144 लागू  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Re-mobilization-order-in-Mumbai-Section-144-applies</link>
            <description>मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून मुंबईत पुन्हा एकदा भारतीय दंडसंविधानातील कलम 144 लागू करण्यात आलं आहे. बुधवारी रात्रीपा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-01/jamvbandi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून मुंबईत पुन्हा एकदा भारतीय दंडसंविधानातील कलम 144 लागू करण्यात आलं आहे. बुधवारी रात्रीपासूनच मुंबईत हे कलम लागू करण्यात येणार असून, परिणामी शहरामध्ये पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 15 जुलै रात्रौ 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल. यारम्यान पहाटे 5 ते रात्री 9 वाजता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामासाठी बाहेर पडण्याची मुभा असेल. तर, सर्वसामान्य नागरिकांना मात्र आवश्यक कामांसाठी घराबाहेर फक्त 2 किलोमीटरपर्यंतच्या अंतरातच प्रवास करता येणार आहे. पोलिस आयुक्त प्रणय अशोक यांनी याबाबतचे आदेश जारी केले. ज्याअंतर्गत एक किंवा त्याहून अधिक व्यक्तिंना सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मज्जाव घालण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त इतरही कोणत्याच ठिकाणी व्यक्तींना एकत्र न जमण्याचे आदेश या कलमाअंतर्गत देण्यात आले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Re-mobilization-order-in-Mumbai-Section-144-applies</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रेल्वेने लॉकडाऊन वाढवला, 'या' तारखेपर्यंत गाड्या बंदच राहणार! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Railways-increased-lockdown-trains-will-remain-closed-till-this-date</link>
            <description>मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला. मात्र अनेक दिवसांच्या लॉकडाऊननंतरही या व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करणं, अद्याप शक्य झालेलं नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. मात्र अशा स्थितीतच रेल्वेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.रेल्वेने लॉकडाऊन वाढवला असून 12 ऑगस्टपर्यंत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-26/ir14520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला. मात्र अनेक दिवसांच्या लॉकडाऊननंतरही या व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करणं, अद्याप शक्य झालेलं नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. मात्र अशा स्थितीतच रेल्वेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.रेल्वेने लॉकडाऊन वाढवला असून 12 ऑगस्टपर्यंत रेल्वेप्रवास करता येणार नाही. रेल्वेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वेप्रवास दूरच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पॅसेंजर, मेल एक्स्प्रेस, उपनगरीय रेल्वे गाड्या 12 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्या साहाय्याने प्रवासाची स्वप्न बघणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का असणार आहे.कोव्हिड-19 मुळे जवळपास 3 महिन्यांपासून रेल्वेची सामान्य सेवा बंद आहे. त्यातच रेल्वेने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने 14 एप्रिल रोजी आणि त्याआधी करण्यात आलेल्या सर्व रेग्यूलर वेळापत्रकानुसार धावण्यात येणाऱ्या गाड्यांचे बुकिंग रद्द केले आहे. या बुकिंगचा पूर्ण रिफंड प्रवाशांना देण्यात येणार आहे. रेल्वेचे याबाबत मत स्पष्ट आहे की, सामान्य प्रवासी रेल्वे सुरु होण्यासाठी अजून बराच कालावधी जाईल.कोरोनामुळे होणार भयंकर परिणामआंतरराष्ट्रीय नाणेनिधी भारतीय अर्थव्यवस्थेवर या वर्षाचा धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 4.5 टक्क्यांनी घसरेल आणि हे घसरण ऐतिहासिक असेल, असं नाणेनिधीने म्हटलं आहे. कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यात आर्थिक उलाढाल ठप्प झाली. यामुळे ही मोठी घसरण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. पण यासोबतच 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी तेजी असेल आणि आर्थिक विकासदर हा 6 टक्क्यांपर्यंत जाईल, असा दिलासाही नाणेनिधीने दिला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Railways-increased-lockdown-trains-will-remain-closed-till-this-date</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'द योग' इन्स्टिट्यूटचे ऑनलाईन योग आरोग्य शिबिर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-Yoga-Institute-online-yoga-health-camp</link>
            <description>मुंबई : सर्वांगीण योगिक जीवनशैलीबाबत जागरूकतेचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट पुढे नेत 'द योगा' इन्स्टिट्यूट आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने अनोख्या लाईव्ह चर्चा आणि लाईव्ह ऑनलाईन योग सत्रांचे आयोजन केले आहे. सध्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सिंगचे भान राखून संस्थेने दिवसभराचा लाइव्ह ऑनलाईन कार्यक्रम आखला आहे. यामध्ये योगाचे विविध तत्त्वज्ञान आणि त्यांचा दैनंदिन आयुष्यात कसा समावेश करावा हे सांगितले जाणार आहे. योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. हंसाजी योगेंद्र लाईव्ह चर्चासत्रांच्या माध्यमातून प्रख्यात तज्ज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-20/yoginsititute.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सर्वांगीण योगिक जीवनशैलीबाबत जागरूकतेचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट पुढे नेत 'द योगा' इन्स्टिट्यूट आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने अनोख्या लाईव्ह चर्चा आणि लाईव्ह ऑनलाईन योग सत्रांचे आयोजन केले आहे. सध्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सिंगचे भान राखून संस्थेने दिवसभराचा लाइव्ह ऑनलाईन कार्यक्रम आखला आहे. यामध्ये योगाचे विविध तत्त्वज्ञान आणि त्यांचा दैनंदिन आयुष्यात कसा समावेश करावा हे सांगितले जाणार आहे. योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. हंसाजी योगेंद्र लाईव्ह चर्चासत्रांच्या माध्यमातून प्रख्यात तज्ज्ञांशी संवाद साधणार आहेत. आणि अनेक योगिक जीवनशैलीशी निगडित विषयांवर प्रकाश टाकणार आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनी 'द योग' इन्स्टिट्यूटचा भर मानसिक आरोग्याबाबतची जागरूकता व संपूर्ण सात्त्विक अन्नाचे लाभ यांवर आहे. विद्यार्थी, सरकारी कर्मचारी, स्त्रिया व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी खास लाइव्ह योग आरोग्य शिबिरांचे आयोजन यादिवशी केले आहे. प्रख्यात व सन्माननीय तज्ज्ञांच्या मदतीने सात्त्विक आहार पोषणाच्या तपशिलांबद्दल व फायद्यांबद्दल सखोल माहिती दिली जाणार आहे.आंतरराष्ट्रीय योगदिन 2020 निमित्त योग इन्स्टिट्यूटने आखलेले उपक्रम:1. डॉ. हंसाजी योगेंद्र आणि सेलेब्रिटी पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्यात योग आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली तसेच तुमच्या दैनंदिन जीवनातील आरोग्यपूर्ण आहाराचे महत्त्व या विषयावर संवाद आणि लाइव्ह ऑनलाईन चर्चा. तारीख: 21 जून, संध्याकाळी 6 ते 6.452. डॉ. हंसाजी योगेंद्र आणि आघाडीचे प्रेरणादायी वक्ते व जीवनशैली प्रशिक्षक गौर गोपाल दास यांच्या योग व मानसिक स्वास्थ्यामधील सुंदर नात्याबद्दल ऑनलाइन संवादात्मक संभाषण. तारीख 21 जून, संध्याकाळी 7 ते 7.453. डॉ. हंसाजी योगेंद्र आणि आधुनिक नर्तक टेरेन्स लेविस यांच्यात योग या रोग या विषयावर निकोप संभाषण. तारीख: 21 जून, सकाळी 11.30 ते दुपारी 12.154.. योगनाद हा संतूरवादक राहुल शर्मा यांचा लाईव्ह सांगितिक कार्यक्रम, 21 जून रोजी संध्याकाळी 5.30 ते 6. स्त्रियांच्या आरोग्यासाठी विशेष ऑनलाइन योगवर्ग- 21 जून- दुपारी 2 ते 4.5. नैराश्य व चिंतेची समस्या हाताळण्यासाठी ऑनलाइन मानसिक आरोग्य शिबिर- 21 जून, सकाळी 9 ते 11.6. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ऑनलाइन योगवर्ग- 21 जून, संध्याकाळी 4 ते 5.वरील सत्रांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि द योग इन्स्टिट्यूटच्या सोशल मीडिया हॅण्डल्सद्वारे कोणालाही त्यामध्ये सहभागी होता येणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-Yoga-Institute-online-yoga-health-camp</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे १४ जुलै रोजी वितरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/late-Shankarrao-Chavan-Distribution-of-Jalbhushan-Award-on-14th-July</link>
            <description>मुंबई : भारताचे माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येत्या 14 जुलै रोजी जलसंपदा, जलसंधारण व पाणीपुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना जलभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी निवडीसाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली असून राज्यस्तरावर एकूण तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पाच लाख रूपये, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह दिले जाणार आहे.‘पाणी अडवा, पाणी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-20/schohan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भारताचे माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येत्या 14 जुलै रोजी जलसंपदा, जलसंधारण व पाणीपुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना जलभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी निवडीसाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली असून राज्यस्तरावर एकूण तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पाच लाख रूपये, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह दिले जाणार आहे.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ची संकल्पना अंमलात आणणारे तसेच जलसंस्कृतीचे जनक म्हणून गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येणाऱ्या माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने जलसंधारण, जलसंपदा व पाणीपुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्व. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने जलभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाला 5 लाख रूपये व प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी 3 लाख, प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह तर तृतीय क्रमांकासाठी 2 लाख, प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह असे स्वरुप आहे. या पुरस्काराचे वितरण माजी मुख्यमंत्री स्व. चव्हाण यांच्या जन्मदिनी येत्या 14 जुलै रोजी करण्यात येणार आहे.या पुरस्काराच्या निवडीसाठी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, कृषी विभागाचे प्रधान सचिव, लाभक्षेत्र विकासचे सचिव, यशदामधील जलसाक्षरता केंद्राचे संचालक, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (पा.), जलसाक्षरता केंद्राने निवडलेले दोन जलनायक यांचा समावेश असून जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्र विकासचे उपसचिव हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत.या पुरस्कार समारंभाचे आयोजन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीतील जलसाक्षरता केंद्राच्या मार्फत होणार असून त्यांच्यामार्फत पुरस्काराची नामांकने मागविण्यात येणार आहेत. या संबंधीचा शासन निर्णय 12 जून रोजी काढण्यात आला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/late-Shankarrao-Chavan-Distribution-of-Jalbhushan-Award-on-14th-July</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मृत्यू दर रोखणे महत्वाचे, रुग्णांचे संपर्क शोधण्यात अजिबात ढिलाई नको  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/IIIt-is-important-to-prevent-mortality-not-to-delay-contact-with-patients</link>
            <description>मुंबई : कोरोनाशी आपण तीन महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यू दर वाढणे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण सापडविणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे , या कामांत अजिबात ढिलाई नको असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.ते आज राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी झाले होते. मुंबई येथे डॉक्टर्सचा टास्क फोर्स आपण स्थापन केला त्याचा चांगला उपयोग झाला. आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-20/lokdwnextend.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाशी आपण तीन महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यू दर वाढणे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण सापडविणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे , या कामांत अजिबात ढिलाई नको असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.ते आज राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी झाले होते. मुंबई येथे डॉक्टर्सचा टास्क फोर्स आपण स्थापन केला त्याचा चांगला उपयोग झाला. आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करणे गरजेचे झाले आहे कारण रुग्ण संख्या वाढत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की यामध्ये तेथील जुने जाणते, तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत आणि त्यांचा मुंबईच्या डॉक्टर्सशी देखील कायम संपर्क असावा. आरोग्य मंत्रालयाकडून उपचार पद्धती, औषधी याबाबत विविध सूचना येत असतात , त्यात बदलही होत असतात त्यादृष्टीने वरिष्ठ डॉक्टर्सचा सहभाग वाढवणे महत्वाचे आहे. वेळेत औषधे मिळाली तर रुग्ण बरे होत आहेत हे कितीतरी प्रकरणात सिध्द झाले आहे. आपले रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खूप चांगले आहे. प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल आता लगेच मिळायला पाहिजेत अशा सुचना असतांना काही ठिकाणी ७२ तास लागत असतील तर ती गंभीर बाब आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगून कोणत्याही परिस्थितीत ढिलाई झाली नाही पाहिजे असे सांगितले.ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगच्या बाबतीत केंद्राने आणि राज्याने व्यवस्थित मार्गदर्शिका दिल्या आहेत त्याप्रमाणे झालेच पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, काही ठिकाणी वरिष्ठ डॉक्टर्स हे आपले वय आणि इतर आजार असल्याने कोविड रुग्णांना तपासत नाहीत,कनिष्ट डॉक्टर्स कोविड जबाबदारी सांभाळत आहेत असे निदर्शनास आले आहे. या वरिष्ठ डॉक्टर्सनी थेट कोविड उपचार करायचे नसतील तर रुग्णालयांत उपस्थित राहून इतर डॉक्टर्सना मार्गदर्शन करू शकतात किंवा संगणक ,स्मार्ट फोन कॅमेरा या माध्यमातून स्वत:ला सुरक्षित ठेवून उपचारांचे मार्गदर्शन करणे सहज शक्य आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अधिक गतीने रुग्णांचे संपर्क शोधणे गरजेचे आहे असे सांगितले. आता पावसाला सुरुवात झाली असून इतर रोगांमध्येही वाढ होऊ शकते अशा वेळी नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळणे गरजेचे आहे असे ते म्हणले. जिल्ह्यांमध्ये इंडियन मेडिकलब असोसिएशनच्या डॉक्टर्सची देखील टास्क फोर्समध्ये मदत घ्यावी असेही सांगितले. मीरा भाईंदर, पुणे ,पिंपरी चिंचवड, नाशिक, धुळे, लातूर, अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्यांचा व महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना साथीचा आढावा घेण्यात आला.प्रारंभी प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास यांनी रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस 21.3 वरून 23.1 झाले आहेत, रिकव्हरी रेट 50.4 असून देशाचा रिकव्हरी रेट 53.8 इतका तसेच मृत्यू दर 3.7 वरून 4.8 टक्के झाल्याची माहिती दिली.रुग्णांच्या माहितीचे सुयोग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असून नियमित समायोजन करावे व माहिती अद्ययावत करीत राहावी असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले. जिथे प्रत्येक रुग्णांचे 10 पेक्षा कमी संपर्क शोधण्यात येतात तिथे संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळल्याचे ते म्हणाले. एखाद्या इमारतीत एखाद्या अपार्टमेंटमध्ये कोविड रुग्ण आढळल्यास त्या इमारतीवर दररोज लक्ष ठेवून तेथील रहिवाशांच्या तब्येतीकडे बारकाईने लक्ष ठेवावे तसेच किमान फोनवरून तरी चौकशी करीत राहणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/IIIt-is-important-to-prevent-mortality-not-to-delay-contact-with-patients</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का दडवले: देवेंद्र फडणवीस ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Why-more-than-950-corona-deaths-in-Mumbai-were-suppressed-Devendra-Fadnavis</link>
            <description>मुंबई : आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का दडवले,इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार,असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी अनेक सवाल केले आहेत. सुमारे 950 हून अधिक कोरोना बळी न दाखविता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे 451 अशी प्रकरणे आहेत, ज्यांच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-16/dfadnvis.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का दडवले,इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार,असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी अनेक सवाल केले आहेत. सुमारे 950 हून अधिक कोरोना बळी न दाखविता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे 451 अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणे नॉन-कोविड केली. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटीने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे, असे सारेच प्रश्न निर्माण होत आहेत.आता ही बाब उघडकीस आल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी एक पत्र शासनाने पाठविले असून, त्यात कोरोनासंदर्भातील संपूर्ण आकडेवारी अपडेट करायची आहे, ती तातडीने पाठवा, असे त्यात म्हटले आहे. असे करून झालेला प्रकार जाणूनबुजून लपविण्याचा दुबळा प्रयत्न होताना दिसून येतो आहे. याबाबत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.आयसीएमआरच्या गाईडलाईन्स डावलून महापालिकेच्या समितीने कोरोनामुळे झालेले मृत्यू हे कोरोनाचे नाहीत, असे दर्शविले होते. आता आयसीएमआरकडून ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तपासणी करून 356 अपात्र ठरविलेले कोरोना मृत्यू आणि काही तपासणीसाठी प्रलंबित ठेवलेली प्रकरणे असे मिळून सुमारे 451 मृत्यू हे कोविड मृत्यू आहेत आणि आता ते पोर्टलवर तात्काळ नोंदविले गेले पाहिजे. आयसीएमआरचे स्पष्ट दिशानिर्देश असताना आणि कोरोनामुळे मृत्यू झालेले असताना सुद्धा ते कोरोना मृत्यू नाहीत, हे ठरविण्याचा अधिकार समितीला दिला कुणी? कोणते मृत्यू हे कोरोना मृत्यू नाहीत, याबाबत तीन वर्गवारी स्पष्टपणे आयसीएमआरने दिल्या आहेत. पण, येथे मनात येईल, त्याप्रमाणे कोरोनाचे मृत्यू कोरोना नसल्याचे ठरविण्यात आले आहे. ही बाब केवळ अक्षम्य दुर्लक्षाचीच नसून गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात मोडणारी आहे, हे मला दुर्दैवाने नमूद करावे वाटते, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.फडणवीस या पत्रात पुढे, अशीही माहिती मिळाली आहे की, सुमारे 500 अशी प्रकरणे आहेत, जी विविध रूग्णालयांनी मृत्यू झाल्यानंतर ते सारे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हटले आहे. पण, ती प्रकरणे ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे सादरच करण्यात आलेली नाहीत. यात सुद्धा कुणाचा दबाव होता आणि नसेल तर असे न करणार्‍यांवर राज्य सरकार काय कठोर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. हे दोन्ही प्रकार अतिशय गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. पारदर्शिता हा एकमेव मंत्र लोकांना सजग करण्याचा आहे. कोरोनासंदर्भातील संपूर्ण माहिती योग्य प्रकारे जनतेपर्यंत पोहोचली तरच ते योग्य काळजी घेऊ शकतात. अशात या दोन्ही प्रकारांकडे पाहता सुमारे 950 वर मृत्यू हे मुंबईत कोरोनामुळे अधिकचे झालेले आहेत. पण, त्याची नोंद मात्र अद्याप झालेली नाही. मुंबईतील कोरोना स्थितीची दाहकता यामुळे अधिक स्पष्ट होते. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, याची माहिती जनतेला द्यावी आणि असे गैरप्रकार करणार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Why-more-than-950-corona-deaths-in-Mumbai-were-suppressed-Devendra-Fadnavis</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघिणीची दोन पिल्लं व दोन माकडं मृतावस्थेत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Two-tiger-cubs-and-two-monkeys-die-at-Tadoba-Andhari</link>
            <description>चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातंर्गत येत असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सितारापेठ येथे बुधवार 10 जून रोजी, वाघीण मृतावस्थेत आढळल्याची घटना ताजी असतानाच, आज दुपारी १२.३० वाजता त्याच वाघिणीच्या अवघ्या वर्षभराच्या दोन पिल्लांचा व दोन माकडांचा मृतदेह तिथून काही दूर अंतरावर एका छोट्या तलावाजवळ आढळून आल्याने, वन खात्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान, ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांनी वाघीण व तिच्या दोन पिल्लांवर पाण्यातून विषप्रयोगाची शक्यता व्यक्त केली आहे.कोरोनाच्या टाळेबंदीमुळे जगप्रसिध्द ताडोबा अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-06-15/tadobanationalpark.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातंर्गत येत असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सितारापेठ येथे बुधवार 10 जून रोजी, वाघीण मृतावस्थेत आढळल्याची घटना ताजी असतानाच, आज दुपारी १२.३० वाजता त्याच वाघिणीच्या अवघ्या वर्षभराच्या दोन पिल्लांचा व दोन माकडांचा मृतदेह तिथून काही दूर अंतरावर एका छोट्या तलावाजवळ आढळून आल्याने, वन खात्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान, ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांनी वाघीण व तिच्या दोन पिल्लांवर पाण्यातून विषप्रयोगाची शक्यता व्यक्त केली आहे.कोरोनाच्या टाळेबंदीमुळे जगप्रसिध्द ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बंद आहे. मात्र या बंदच्या काळात व्याघ्र संरक्षणाकडे ताडोबा व्यवस्थापनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.सितारामपेठ येथे बुधवार 10 जून रोजी, दुपारी 1 वाजेच्या सुमारास बिट कक्ष क्रमांक 956 मध्ये पूर्णवाढ झालेल्या वाघिणीचा मृतदेह आढळला होता. यानंतर सितारामपेठ-कोंडेगाव परिसरातून वन विभागाने वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर, वाघिणीचा मृतदेह विषप्रयोग, शिकार की आणखी कशाने झाला याचा शोध घेण्याऐवजी ताडोबा व्यवस्थापन हातावर हात देवून शांत बसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. केवळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे यांनी शवविच्छेदन व पंचनामा केला. मात्र त्यानंतर मृत्यूच्या कारणांचा शोध वन विभागाने घेतलाच नसल्याचे दिसत आहे.दरम्यान तीन दिवसानंतर आज (रविवार) रोजी दुपारी 12.30 वाजता वाघिणीचा मृतदेह मिळालेल्या कक्ष क्रमांक 956 पासून काही अंतर दूर एका छोट्या तलावाजवळ वाघिणीचे दोन पिल्लांचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. या पिल्लांचे वय साधारणत: एक वर्षे आहे. विशेष म्हणजे या पिल्लांच्या शेजारीच दोन माकडांचा देखील मृतदेह देखील आढळल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्याने देताच ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी प्रवीण यांचेशी संपर्क साधला असता, बुधवारी मृतावस्थेत मिळालेल्या वाघिणीचीच ही दोन पिल्ल असल्याची माहिती लोकसत्ताशी बोलतांना दिली. तसेच दोन माकडांचाही मृतदेह मिळाला आहे. चारही मृतदेह पूर्णत: कुजलेले अवस्थेत आहेत. प्रथमदर्शनी पाण्यातून विषप्रयोग करून वाघिणीसह तिची दोन पिल्लं व माकडांच्या शिकारीचा अंदाज क्षेत्र संचालक प्रवीण यांनी बोलून दाखविला. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करित आहोत, घटनास्थळावरचे सर्व सॅम्पल घेतले आहेत असेही त्यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Two-tiger-cubs-and-two-monkeys-die-at-Tadoba-Andhari</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी आजपासून लोकल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Local-from-today-for-essential-service-personnel</link>
            <description>मुंबई : गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची जीवनवाहिनी उपनगरी रेल्वेसेवा आजपासून पुन्हा रुळावर येणार आहे. मुंबई महानगर परिसरातून कामानिमित्त ये-जा करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलगाडय़ा चालवण्यावर रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारचे एकमत झाले. याबाबतची सज्जताही रेल्वेने सुरू केली असून पश्चिम रेल्वेवर १२० तर मध्य रेल्वेवरील तिन्ही मार्गावर २०० लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. मात्र, या गाडय़ांमध्ये सर्वसामान्य नागरिक वा नोकरदारांना प्रवेश दिला जाणार नाही.सध्या मुंबई महानगर परिसरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट आणि एसटी धावत आहेत. मात्र टाळेबंदीत शिथिलता आणल्यानंतर खासगी कार्यालय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-15/lokaltrain.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची जीवनवाहिनी उपनगरी रेल्वेसेवा आजपासून पुन्हा रुळावर येणार आहे. मुंबई महानगर परिसरातून कामानिमित्त ये-जा करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलगाडय़ा चालवण्यावर रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारचे एकमत झाले. याबाबतची सज्जताही रेल्वेने सुरू केली असून पश्चिम रेल्वेवर १२० तर मध्य रेल्वेवरील तिन्ही मार्गावर २०० लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. मात्र, या गाडय़ांमध्ये सर्वसामान्य नागरिक वा नोकरदारांना प्रवेश दिला जाणार नाही.सध्या मुंबई महानगर परिसरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट आणि एसटी धावत आहेत. मात्र टाळेबंदीत शिथिलता आणल्यानंतर खासगी कार्यालय व अन्य प्रवाशांनाही प्रवेश दिल्यानंतर या दोन्ही सेवांना प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. यांमुळे करोनाचा प्रसार होण्याचा धोकाही वाढला आहे. पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीला जोर चढला आहे. त्याकरिता गेल्या काही दिवसांत राज्य सरकारी यंत्रणा आणि रेल्वे तसेच पोलिस, पालिका प्रशासनाच्या बैठकाही झाल्या व लोकलसेवा सुरू करण्यावर एकमत झाले.लोकलसेवा १५ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा शनिवारपासून होती. मात्र, लोकल सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही तारीख निश्चित नसल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. रेल्वे बोर्डाकडून आदेश येताच लोकलसेवा तात्काळ सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन केले असल्याचेही ते म्हणाले. पश्चिम रेल्वेकडून चर्चगेट ते विरार, डहाणू अप व डाऊन दोन्ही मार्गावर १२० लोकल फेऱ्या चालवण्याचे वेळापत्रक आखण्यात आले आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, मध्य रेल्वेचेही वेळापत्रक तयार करण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील मुख्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर या मार्गावर मिळून २०० लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.प्रवेश कोणाला?’आतापर्यंतच्या नियोजनानुसार या लोकलगाडय़ांमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रवासालाच परवानगी असेल. या कर्मचाऱ्यांना रेल्वेस्थानकातून तिकीट देण्यात येणार नाही.’त्याऐवजी त्यांना क्यूआरकोड असलेले कार्ड देण्यात येईल. स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी हे कार्ड स्कॅन करावे लागेल. अशा कर्मचाऱ्यांची यादी राज्य सरकार, पालिका व पोलीस रेल्वेला देणार असून त्यानुसार स्मार्ट कार्डचे वाटप रेल्वेकडून होईल.कार्ड वाटप करण्यास विलंब होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रावरच स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर सकाळी ५.३० वाजल्यापासून विरार आणि चर्चगेट स्थानकातून लोकल सुरू होतील. दर १५ मिनिटांनी लोकल धावतील. डहाणू विरारहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत धिम्या असतील. त्यानंतर चर्चगेटपर्यंत जलद धावतील. चर्चगेटहून सुटताना या लोकल अंधेरी आणि बोरीवलीपर्यंत जलद जातील व त्यानंतर धिम्या होतील. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Local-from-today-for-essential-service-personnel</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 14 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 24 रुग्णवाहिकांचे लोकार्पण  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Dedication-of-24-ambulances-for-BMC-in-the-presence-of-the-CM</link>
            <description>मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला येणाऱ्या काळात 85 रुग्णवाहिका मिळणार आहेत, त्यापैकी 24 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-14/ambulance.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला येणाऱ्या काळात 85 रुग्णवाहिका मिळणार आहेत, त्यापैकी 24 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत बीकेसी येथे पार पडलेनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या तर्फे आणि डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 30 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत, त्यापैकी 12 रुग्णवाहिका पहिल्या टप्प्यात लोकार्पण करण्यात आल्या. त्याचप्रमाणे झी समूह, महिंद्रा एन्ड महिंद्रा, दीपक फर्टिलायझर्स यांनी देखील 12 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Dedication-of-24-ambulances-for-BMC-in-the-presence-of-the-CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 13 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजप नेते पुन्हा राज्यपालांच्या भेटीला; केला खळबळजनक दावा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-leader-meets-Governor-again-Made-a-sensational-claim</link>
            <description>मुंबई : भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत खळबळजनक दावा केला आहे. मुंबईतील रुग्णालयांमधून कोरोना बाधित रुग्णांचे मृतदेह गायब केले जात असल्याचे सोमय्या म्हणाले. यावेळी गृह व आरोग्य सचिवांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-13/kiritsommya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत खळबळजनक दावा केला आहे. मुंबईतील रुग्णालयांमधून कोरोना बाधित रुग्णांचे मृतदेह गायब केले जात असल्याचे सोमय्या म्हणाले. यावेळी गृह व आरोग्य सचिवांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगणार असल्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले.अर्धा डझन कोरोना बाधितांना हॉस्पीटलनी गायब घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर संबंधित रुग्णालयातच या रुग्णांचे मृतदेह आढळले. या रुग्णांवरील उपचाराचे बिलही नंतर नातेवाईकांना देण्यात आले. हा सारा प्रकार चिंताजनक असून याप्रकरणी आपण लक्ष घालावे व सरकारला योग्य त्या सूचना द्याव्या अशी मागणी सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली. याबाबत सोमय्या यांनी ट्विटरवर माहिती दिली.गेल्या आठवडाभरात मुंबईतील विविध रुग्णालयांमधून सहा मृतदेह गायब झाल्याचा आरोप करत सोमय्या यांनी त्याबाबत तपशील दिला आहे. मुंबईत करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली. यापूर्वी त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेव गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-leader-meets-Governor-again-Made-a-sensational-claim</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 12 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूरमधील नद्यांचे झाले पुनरुज्जीवन; मुंढेंचे ट्विट आदित्य ठाकरेंकडून रिट्विट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Rivers-in-Nagpur-were-revived-Mundhes-tweet-Retweet-from-Aditya-Thackeray</link>
            <description>नागपूर : नागनदीसह नागपूर शहरातील नद्यांची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी झाली. नद्यांना गतवैभव प्राप्त झाल्याचे ट्विट मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ते रिट्विट केले असून या कार्यात आपण पाठीशी असल्याचे म्हणत त्यांच्या कार्याची कौतुक केले आहे.नागपूरची जीवनरेखा आणि शहराची सांस्कृतिक परंपरा म्हणून ओखळल्या जाणाऱ्या नाग नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे. नद्या शहरातील चैतन्य आणि उत्साह जागा ठेवण्याचं काम करतात. नागपूर महानगरपालिकेने खोलीकरण, साफसफाई आणि डी-सिल्टिंग करून शहरातील नद्यांचे पुनरुज्जीवन केले आहे. या नद्यांचे जतन, संरक्षण आणि मजबुतीकरण करणे आपले काम आहे, असं ट्विट मुंढे यांनी केलं आहे. या ट्विटबरोबरच त्यांनी या प्रकल्पाची माहिती देणारा एक छोटा व्हिडिओही पोस्ट केला आहे.नागपूर शहराची संस्कृती नाग नदीशी जोडलेली आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये या नदीचे नाल्यामध्ये रुपांतर झाल्याचे पहायला मिळालं आहे. नागपूरमधील पिवळी नदी आणि पोरा नदीचीही हीच परिस्थिती आहे. त्यामुळेच आम्ही विचार केला की नागपूर शहर ज्या नदीवर वसले आहे ती नदी स्व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-12/tukaramaditya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : नागनदीसह नागपूर शहरातील नद्यांची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी झाली. नद्यांना गतवैभव प्राप्त झाल्याचे ट्विट मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ते रिट्विट केले असून या कार्यात आपण पाठीशी असल्याचे म्हणत त्यांच्या कार्याची कौतुक केले आहे.नागपूरची जीवनरेखा आणि शहराची सांस्कृतिक परंपरा म्हणून ओखळल्या जाणाऱ्या नाग नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे. नद्या शहरातील चैतन्य आणि उत्साह जागा ठेवण्याचं काम करतात. नागपूर महानगरपालिकेने खोलीकरण, साफसफाई आणि डी-सिल्टिंग करून शहरातील नद्यांचे पुनरुज्जीवन केले आहे. या नद्यांचे जतन, संरक्षण आणि मजबुतीकरण करणे आपले काम आहे, असं ट्विट मुंढे यांनी केलं आहे. या ट्विटबरोबरच त्यांनी या प्रकल्पाची माहिती देणारा एक छोटा व्हिडिओही पोस्ट केला आहे.नागपूर शहराची संस्कृती नाग नदीशी जोडलेली आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये या नदीचे नाल्यामध्ये रुपांतर झाल्याचे पहायला मिळालं आहे. नागपूरमधील पिवळी नदी आणि पोरा नदीचीही हीच परिस्थिती आहे. त्यामुळेच आम्ही विचार केला की नागपूर शहर ज्या नदीवर वसले आहे ती नदी स्वच्छ केली पाहिजे. त्यामुळेच या वर्षी आम्ही नागपूरमध्ये केवळ नाग नदीची स्वच्छता मोहीम हाती घेतली नाही तर तिचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेतला. मार्चमध्ये आम्ही काम सुरु केलं आणि आज या तिन्ही नद्या नागपूरकरांना पुर्वीसारख्याच स्वच्छ स्वरुपात भेट म्हणून देण्यात येत आहेत. या नदीमध्ये मोठ्याप्रमाणात घनकचरा, द्रव्य आणि प्राण्यांची संख्या होती हे दिसून आलं. दरवर्षी केवळ गाळ काढून या नदीच्या किनारी ठेवला जायचा. मग पावसाळ्यामध्ये तोच गाळ पुन्हा नदीत जायचा. आम्ही या वर्षी नदीपात्रातून काढलेला गाळ आणि कचऱ्याची शहरातील इतर भागांमध्ये विल्हेवाट लावली. यामुळे दोन फायदे झाले. नदी पूर्णपणे स्वच्छ होऊन आधीसारखी दिसू लागली आणि दुसरी महत्वाची गोष्टी म्हणजे नदीचे पुनरूज्जीवन झालं आहे. तसेच या नदीमधील गाळ शहरातील सखल भागामध्ये टाकल्याने तिथेही पाणी साचण्याची शक्यता कमी झाली आहे. महानगरपालिकेने अवघ्या दोन महिन्यांमध्ये इतर संस्थाच्या मदतीने हे काम करुन दाखवलं आहे,” असं मुंढे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.आदित्य ठाकरे काय म्हणाले?मुंढेंनी आपल्या ट्विटमध्ये राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना म्हणजेच आदित्य ठाकरेंना टॅग केलं आहे. आदित्य यांनाही मुंढेंचे ट्विट रिट्विट करत या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. आम्ही नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी वचनबद्ध आहोत. या कायाकल्पला या वर्षाच्या सुरूवातीला पाठिंबा देत पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने मान्यता दिली होती, असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.लॉकडाउनच्या काळात सफाईमुंढे यांनी लॉकडाउनचा फायदा घेत मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नागपूर शहरातील नदी स्वच्छता अभियानाचा श्री गणेशा केला आहे. सामान्यपणे मे महिन्यात नागपूरमधील प्रमुख तीन नद्या स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली जाते. मात्र यंदा ही मोहिम मार्च महिन्यातच सुरु करण्यात आली. 28 मार्च रोजी पंचशील चौकात नागनदीमधून गाळ बाहेर काढत या मोहिमेला सुरुवात झाली. शहरातून जाणाऱ्या तीनही प्रमुख नद्यांची स्वच्छता करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. यासाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्रीची सोयही आयुक्तांनी करुन दिली.नागपूर शहरामधून नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी जाते. या तिन्ही नद्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. नाग नदी शहरामधून एकूण 17 किलोमीटरचा प्रवास करते. या 17 किलोमीटरच्या अंतराची पाच टप्प्यांमध्ये स्वच्छता करण्यात आली. पिवळी नदीची चार टप्प्यांमध्ये तर पोरा नदीची तीन टप्प्यांमध्ये स्वच्छता करण्यात आली. विशेष म्हणजे या साफसफाईच्या कामाची जबाबदारी एकाच अधिकाऱ्यावर देण्यात आली नव्हती. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळेच जलदगतीने काम करणे शक्य झालं. नागपूर शहरामध्ये एकूण 48 किलोमीटर लांबीच्या नद्या आहेत. नदीचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी नदी पात्रामधून घाण, कचरा आणि गाळ कढण्यात आला आहे. काढलेला गाळ आणि कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्याच्या सूचना देताना हा गाळ नदीच्या बाजूला पडून राहणार नाही यासंदर्भात काळजी घेण्यास मुंढे यांनी आधीच सांगितलं होतं.दरवर्षी, पावसाळ्याच्या काही दिवस आधी घाईघाईत नद्या साफ केल्या जायच्या. त्यानंतर काढलेला गाळ दुसऱ्या जागी हलवण्याआधीच पाऊस यायचा आणि गाळ पुन्हा नदीत जायचा. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्यास नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी साचायचे. याच गोष्टी टाळण्यासाठी मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने यंदा पावसाळ्या आधीच नद्या साफ केल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Rivers-in-Nagpur-were-revived-Mundhes-tweet-Retweet-from-Aditya-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 12 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एनएससीआय डोम सेंटरमध्ये कोविड बाधित 178 कर्करुग्णांवर उपचार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Treatment-of-Kovid-infected-178-cancer-patients-at-the-NSCI-Dome-Center</link>
            <description>मुंबई : कोविड बाधितांच्या सर्वतोपरी आरोग्य सेवेसाठी झटत असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविडसह इतर आजारांनीही ग्रासलेल्या रुग्णांसाठी सेवेमध्ये कोणतीही कसर ठेवलेली नसून त्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे वरळी येथे उभारण्यात आलेले एनएससीआय कोरोना केंद्र. परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयातून कर्करोग व कोरोना अशा दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या 178 रुग्णांना आतापर्यंत एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये उपचार देण्यात आले. त्यातून 126 रुग्ण बरे झाले आहेत. यामधील कोविड बाधित एकही कर्करुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे याचे कौतुक स्तरातून होत आहे.संपूर्ण जगाला कोविड 19 कोरोना विषाणूच्या संसर्गाने जेरीस आणले आहे. या विषाणूचा सामना करताना विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ती खालावते, त्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-12/rajyatcorona.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोविड बाधितांच्या सर्वतोपरी आरोग्य सेवेसाठी झटत असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविडसह इतर आजारांनीही ग्रासलेल्या रुग्णांसाठी सेवेमध्ये कोणतीही कसर ठेवलेली नसून त्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे वरळी येथे उभारण्यात आलेले एनएससीआय कोरोना केंद्र. परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयातून कर्करोग व कोरोना अशा दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या 178 रुग्णांना आतापर्यंत एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये उपचार देण्यात आले. त्यातून 126 रुग्ण बरे झाले आहेत. यामधील कोविड बाधित एकही कर्करुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे याचे कौतुक स्तरातून होत आहे.संपूर्ण जगाला कोविड 19 कोरोना विषाणूच्या संसर्गाने जेरीस आणले आहे. या विषाणूचा सामना करताना विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ती खालावते, त्यांना प्राणांतिक धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे अशा रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार याची खबरदारी बृहन्मुंबई महानगरपालिका घेत आहे. मागील 20 दिवसांत मुंबईमध्ये कोविड बाधित एकाही डायलिसिस रुग्णाचा मृत्यू झालेला नाही कारण अशा रुग्णांसाठी महानगरपालिकेने स्वतंत्र केंद्र, स्वतंत्र संयंत्रे नेमून दिलेली असून त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता कर्करुग्णांच्या बाबतीतही विशेष खबरदारी घेतली जात आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळी येथील नॅशनल स्पोर्टस्‌ क्लब ऑफ इंडिया येथे विकसित केलेल्या डोम कोरोना काळजी केंद्रात कर्करुग्णांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. मुंबईत परळ स्थित विश्वविख्यात टाटा स्मृती कर्करोग उपचार रुग्णालयात देशभरातून विविध कर्करोगांनी ग्रस्त नागरिक उपचारांसाठी येतात. कर्करुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती स्वाभाविकच खालावलेली असते. त्यात कोरोनाचीदेखील लागण झाल्यास त्यांच्या जीविताला धोका पोहोचू नये, यासाठी महापालिकेने टाटा रुग्णालयाला मदतीचा हात दिला आहे. तेथील कोविड बाधित कर्करुग्णांना डोम कोरोना केंद्रामध्ये आणून उपचार केले जात आहेत.टाटा रुग्णालयातून डोम कोरोना केंद्रामध्ये आलेल्या कोविड बाधित कर्करुग्णांमध्ये अवघ्या दोन वर्ष वयाच्या चिमुरड्यापासून ते 77 वर्ष वयापर्यंतच्या वृद्ध रुग्णाचा समावेश आहे. देशातील जवळपास सर्व भागातून आलेल्या रुग्णांसह एक विदेशी नागरिकही त्यात आहे. दाखल रुग्णांपैकी बहुतांश हे 50 वर्ष वयावरील आहेत. आतापर्यंत एकूण 178 कोरोना बाधित कर्करुग्ण डोम कोरोना केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल झाले. पैकी 126 जणांना यशस्वी उपचार देऊन, कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. यामध्ये एका विदेशी नागरिकाचाही समावेश आहे. तर 52 जणांवर उपचार सुरु आहेत. यातील लक्षणीय बाब अशी की, यातील एकही रुग्ण सुदैवाने दगावला नसून ही अत्यंत दुर्मिळ बाब ठरली आहे. एकीकडे जगातील विविध देशात कोरोना केंद्रांमध्ये कोविड बाधित कर्करुग्णांच्या प्राणांना धोका पोहोचत असल्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एनएससीआय कोरोना केंद्रातील ही कामगिरी वाखाणण्यासारखी ठरली आहे.दरम्यान, कोविड बाधित कर्करुग्णांच्या नातेवाईकांचा विचार करता, डोम कोरोना केंद्रामध्ये 10 नातेवाईकांवर देखील यशस्वी उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले असून चार नातेवाईकांवर सध्या उपचार सुरु आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Treatment-of-Kovid-infected-178-cancer-patients-at-the-NSCI-Dome-Center</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 12 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईमध्ये नव्याने ५०० आयसीयू बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/In-Mumbai500-new-ICU-beds-will-be-available-within-a-week</link>
            <description>मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. जळगाव येथील बाधीत वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्राध्यापक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, आज राज्यामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-12/rtope.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. जळगाव येथील बाधीत वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्राध्यापक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, आज राज्यामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल तसेच काही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी संवाद साधला.राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के असून मुंबईतील धारावी भागातून गेल्या काही दिवसांपासून रुग्ण येण्याची संख्या मंदावली आहे, असे श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले. अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना सेव्हन हिल, सेंट जॉर्ज येथे आठवडभरात सुमारे ५०० आयसीयू बेड उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र शासनाने कंटेनमेंट झोनसाठी जे निकष केले आहेत त्यात बदल करण्याबाबतची मागणी आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. कंटेनमेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर २८ दिवस त्या भागातील व्यवहार बंद ठेवले जातात. हा बंद काटेकोरपणे पाळला जावा यासाठी पोलिस तैनात केले जातात. त्यामुळे राज्यातील पोलिस मोठ्या संख्येने अशा कंटेनमेंट झोनच्या ड्युटीवर आहेत. त्यांना आराम मिळावा, हा पोलिस फोर्स अन्यत्र वापरता यावा यासाठी २८ दिवसांच्या निकषाऐवजी १४ दिवस कंटेनमेंट झोनमध्ये व्यवहार बंद ठेवण्याबाबत विचार व्हावा व त्यावर केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना पाठविण्यात याव्या, अशी मागणी श्री. टोपे यांनी केली.मुंबईमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलिस, महापालिका कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केली. कोरोना व्यतिरीक्त अन्य जे आजार आहेत क्षयरोग, पावसाळ्यात होणारे आजार, मलेरिया, डेंग्यू याच्या नियंत्रणासाठी राज्य शासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली दिली असली तरी लोकांनी स्वयंशिस्त पाळावी. मास्क वापरावे, सोशल डिस्टिंसिंग पाळावे, हात स्वच्छ धुवावेत आदी बाबी कटाक्षाने पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/In-Mumbai500-new-ICU-beds-will-be-available-within-a-week</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंवर कारवाई करा! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Take-action-against-Municipal-Commissioner-Tukaram-Mundhe</link>
            <description>नागपूर : कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अशी ओळख असलेले आणि नेहमी सत्ताधारी तसेच पदाधिका-यांच्या रडारवर असणारे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार पाहणारे तुकाराम मुंढे आणि महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांमधील वाद नवीन नाही. मात्र आता या वादात थेट स्थानिक आमदाराने उडी घेतली व मुंढेंची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नागपुरातील काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी नियमबाह्य काम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-06-11/tukarammundhe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अशी ओळख असलेले आणि नेहमी सत्ताधारी तसेच पदाधिका-यांच्या रडारवर असणारे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार पाहणारे तुकाराम मुंढे आणि महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांमधील वाद नवीन नाही. मात्र आता या वादात थेट स्थानिक आमदाराने उडी घेतली व मुंढेंची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नागपुरातील काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी नियमबाह्य कामं केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांना पाठवले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नियमबाह्य कामासंदर्भातील मुद्दा आगामी अधिवेशनात उचलणार असल्याचेही आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्याकडून नागपूर शहरात अनेक महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेण्यात आले. त्यांच्या काही निर्णयांवर अनेकवेळा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेदेखील मुंढे यांच्या कामांवर नाराज आहेत. काँग्रेस आणि मुंढे यांच्यात गेल्या दीड महिन्यांपासून मतभेद सुरु आहेत. लॉकडाउनमध्ये नागपूर शहरातील मुख्य बाजार बंद करून लोकांच्या घरापुढे बाजार भरविण्यात आल्याचा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे.‘गेल्या तीन महिन्यात अनेक तक्रारी आल्या. माझ्या मतदारसंघात तीन विषय होते. त्याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून सांगितले आहे. शहरातील बाजार बंद केले आणि लोकांच्या घरासमोर बाजार भरवले. जो बाजार सुरु आहे तो बंद करायचा आणि सामान्य जनतेच्या घरासमोर बाजार भरवायचा, ही कोणती पद्धत आहे?’ असा सवाल आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे.‘नगरसेवक, आमदार अशा लोकप्रतिनिधींकडे तक्रारी येतात. ते प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांकडे गेले तर अधिकाऱ्यांनी काय करावे, याचे भान ठेवले पाहिजे. अधिकाऱ्यांकडून काम होत नसेल तर त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना आहे. आम्ही जे आरोप लावले त्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई होईलच’, असेही आमदार विकास ठाकरे म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Take-action-against-Municipal-Commissioner-Tukaram-Mundhe</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कापूस खरेदी केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार : अजित पवार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Cotton-shopping-centers-will-continue-even-on-holidays-Ajit-Pawar</link>
            <description>मुंबई : राज्यात शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून राज्यातील कापूस खरेदीची सर्व केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक- सहकारी संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, पणन संचालकांचे कार्यालय, वखार महामंडळाची कार्यालये शनिवार, रविवारच्या सार्वजनिक सुटीसह पुढील आदेश होईपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत एफएक्यू दर्जाच्या कापसाची खऱेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.राज्यातील कापूस खरेदीचा आढावा तसेच शेतकऱ्यांकडील शिल्लक कापूस खरेदीला गती देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण नि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-11/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून राज्यातील कापूस खरेदीची सर्व केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक- सहकारी संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, पणन संचालकांचे कार्यालय, वखार महामंडळाची कार्यालये शनिवार, रविवारच्या सार्वजनिक सुटीसह पुढील आदेश होईपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत एफएक्यू दर्जाच्या कापसाची खऱेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.राज्यातील कापूस खरेदीचा आढावा तसेच शेतकऱ्यांकडील शिल्लक कापूस खरेदीला गती देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यासंदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी पूर्ण करण्यात येईल. त्यासाठीचे नियोजन झाले असून संबंधित कार्यालये सुट्टीच्या दिवशीही पूर्णवेळ खुली राहणार आहेत. चंद्रपूर व नांदेड जिल्ह्यांच्या काही तालुक्यात खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरी उपलब्ध नसल्याने या जिल्ह्यातील कापूस खरेदी शेजारच्या तेलंगणा राज्यातील सीमेलगतच्या जिनिंग फॅक्टरीमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्य सचिव तेलंगणाच्या मुख्य सचिवांशी संपर्क साधून व्यवस्था करणार आहेत.कापूस खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरीत जागा उपलब्ध होण्यासाठी जिनिंग प्रोसेस फॅक्टरीत सध्या असलेले कॉटन सीड्‌स्‌ व बेल्‌स्‌चा उठाव मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. जिनिंग प्रोसेस फॅक्टरीत असलेल्या कॉटन सीड्‌स्‌चा लिलाव तातडीने करण्याचे तसेच सीड्‌स्‌ उचलण्यासाठी असलेला 15 दिवसांचा कालावधी 10 दिवसांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिलाव झाल्यानंतर जिनिंग फॅक्टरीतून सीड्‌स्‌ची उचल विहित वेळेत न केल्यास दंडाच्या रकमेत वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.राज्यात 2019-20 मध्ये उत्पादित एकूण 410 लाख क्विंटल कापसापैकी केंद्रीय कापूस महामंडळ आणि त्यांच्या वतीनं कापूस पणन महासंघाने आतापर्यंत 188 लाख 17 हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे. खाजगी व्यापाऱ्यांनी सुमारे 198 लाख क्विंटल कापूस खरेदी केल्याने राज्यात एकूण 386 लाख 17 हजार क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे. 23 लाख 83 हजार क्विंटल कापसाची खरेदी शिल्लक असून एफएक्यु दर्जाच्या कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (व्हिसीद्वारे), गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, इतर मागासवर्ग तथा भुकंप पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, दूध व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसनमंत्री संजय राठोड (व्हिसीद्वारे), महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (व्हिसीद्वारे), मुख्य सचिव अजोय मेहता, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव मित्तल, वखार महामंडळाचे अध्यक्ष दीपक तावरे, पणन संचालक सुनील पवार, केंद्रीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष, राज्य कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आदींसह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Cotton-shopping-centers-will-continue-even-on-holidays-Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनामुळे आमदाराचा बळी ; देशातील पहिलीच घटना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Corona-victimizes-MLA-The-first-incident-in-the-country</link>
            <description>चेन्नई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचे रुग्ण आणि मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच देशात कोरोना व्हायरसमुळे आमदाराचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना घडली आहे. तामीळनाडूमधले द्रमुकचे आमदार जे. अंबाजगन यांचा मृत्यू झाला</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-11/corona15220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चेन्नई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचे रुग्ण आणि मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच देशात कोरोना व्हायरसमुळे आमदाराचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना घडली आहे. तामीळनाडूमधले द्रमुकचे आमदार जे. अंबाजगन यांचा मृत्यू झाला आहे. जे. अंबाजगन हे ६२ वर्षांचे होते. आठवड्याच्या आधी अंबाजगन यांना कोरोना संसर्ग झाला होता.जे. अंबाजगन यांना चेन्नईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अंबाजगन हे चेपाक विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांना डायबेटिजचा आजारही होता. कोरोना व्हायरसनं एखाद्या आमदाराच्या मृत्यूची देशातील ही पहिली घटना आहे.कोविडच्या काळात अंबाजगन यांनी कठोर परिश्रम केले, विशेषत: साथीच्या वेळी द्रमुकच्या योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी कष्ट केले. पण लोकांच्या सेवेच्या वेळी दुर्दैवाने त्यांना कोरोनाची लागण झाली. अंबाजगन यांच्या मृत्यूमुळे द्रमुक तीन दिवस शोक पाळणार आहे, असं स्टॅलिन यांनी सांगितलं आहे. स्टॅलिन यांनी पार्टी केडरला पत्र लिहून पक्षाची सर्व कामे तीन दिवस पुढे ढकलण्यासाठी व पक्षाचा झेंडा अर्ध्यावर आणण्याचे आदेश दिले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Corona-victimizes-MLA-The-first-incident-in-the-country</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ न्यूझीलंड कोरोनामुक्त होणारा पहिला देश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/New-Zealand-is-the-first-country-to-be-coronated</link>
            <description>नवी दिल्ली. कोरोनाला हरविण्यासाठी संपूर्ण जगभरातून प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकच देश लस बनविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच न्यूझीलंडने कोरोनामुक्त देशाचा मान पटकावला आहे. कोणत्याही लसीशिवाय देखील कोरोनाला हरवणं शक्य आहे आणि नियमांचे पालन करून ते आपण करू शकतो, असा स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-06-08/newziland.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली. कोरोनाला हरविण्यासाठी संपूर्ण जगभरातून प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकच देश लस बनविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच न्यूझीलंडने कोरोनामुक्त देशाचा मान पटकावला आहे. कोणत्याही लसीशिवाय देखील कोरोनाला हरवणं शक्य आहे आणि नियमांचे पालन करून ते आपण करू शकतो, असा संदेश न्यूझीलंडने यानिमित्ताने जगाला दिला आहे.सद्यस्थितीत न्यूझीलंडमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही. या यशामुळे तेथील सर्व बंधनं लवकरच हटविली जाणार आहेत. 25 मार्च रोजी न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये एकूण 1474 कोरोनाबाधित सापडले. त्यातल्या 22 रुग्णांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे न्यूझीलंड देखील जगातल्या इतर देशांप्रमाणेच कोरोनाच्या विळख्यात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, न्यूझीलंड सरकारने वेळोवेळी घेतलेले कठोर निर्णय, लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी आणि न्यूझीलंडच्या नागरिकांचे जबाबदार वर्तन यामुळे त्यांना कोरोनाला हरवणं शक्य झालं आहे. गेल्या 17 दिवसांपासून न्यूझीलंडमध्ये एकही नवा कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाच्या शेवटच्या बाधितावर उपचार सुरू होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्याचा देखील रिपोर्ट आला असून तो ही निगेटिव्ह आला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/New-Zealand-is-the-first-country-to-be-coronated</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दहिसर पूर्व व पश्चिमसह मुलुंड येथील निर्माणाधीन 'जम्बो फॅसिलिटी'ची आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Aditya-Thackeray-inspects-Jumbo-Facility-under-construction-at-Mulund-including-Dahisar-East-and-West</link>
            <description>मुंबई : 'कोविड कोरोना-१९' बाधीत रुग्णांसाठी दहिसर, मुलुंड याठिकाणी उभारण्यात येत असलेल्या 'जम्बो फॅसिलिटी' जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून कार्यान्वित होणार आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मुंबई उपनगर जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येत असलेल्या या तिन्ही उपचार केंद्राची पाहणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली. 'कोविड- १९' बाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी 'जम्बो फॅसिलिटी' अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे यापूर्वीच रुग्ण सेवेत रुजू झाली आहेत. याच शृंखलेत प्रस्तावित दहिसर पूर्व, दहिसर पश्चिमेकडे कांदरपाडा, मुलुंड परिसरात लालबहादूर शास्त्री मार्गालगत ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या तीनही ठिकाणांची पाहणी केल्यानंतर या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-08/dahisar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 'कोविड कोरोना-१९' बाधीत रुग्णांसाठी दहिसर, मुलुंड याठिकाणी उभारण्यात येत असलेल्या 'जम्बो फॅसिलिटी' जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून कार्यान्वित होणार आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मुंबई उपनगर जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येत असलेल्या या तिन्ही उपचार केंद्राची पाहणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली. 'कोविड- १९' बाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी 'जम्बो फॅसिलिटी' अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे यापूर्वीच रुग्ण सेवेत रुजू झाली आहेत. याच शृंखलेत प्रस्तावित दहिसर पूर्व, दहिसर पश्चिमेकडे कांदरपाडा, मुलुंड परिसरात लालबहादूर शास्त्री मार्गालगत ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या तीनही ठिकाणांची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी दिवस-रात्र पद्धतीने अव्याहतपणे सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. ही तिन्ही उपचार केंद्रे या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहेत.नुकत्याच झालेल्या पाहणी दौऱ्याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्‍वाल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त विजय बालमवार, तिन्ही ठिकाणांशी संबंधित सहाय्यक आयुक्त आणि ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच 'मुंबई मेट्रो'चे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल व 'सिडको'चे अश्विन मुद्गल आणि सदर संस्थांचेही संबंधित अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे देण्यात आली आहे. तर ही तिन्ही उपचार केंद्रे येत्या पावसाळ्यातील कमाल पर्जन्यमानाचा अंदाज बांधून त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेत उभारण्यात येत असल्याचीही माहिती संबंधित संस्थांच्या अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आली आहे...दहिसर पूर्व येथील जम्बो फॅसिलिटीपाहणी दौऱ्यादरम्यान सर्वप्रथम दहिसर पूर्व येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येत असलेल्या 'जम्बो फॅसिलिटी'ची पाहणी केली. या अनुषंगाने 'मुंबई मेट्रो'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार याठिकाणी 955 खाटांचे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. या ठिकाणी असणाऱ्या 955 खाटांपैकी 640 खाटांना प्राणवायू (Oxygen Bed) सुविधा उपलब्ध असणार आहे...दहिसर पश्चिम : 110 खाटांचा दक्षता कक्षपाहणी दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात दहिसर पश्चिमेला असणाऱ्या कांदरपाडा परिसरात उभारण्यात येत असलेल्या 110 खाटांच्या प्रस्तावित दक्षता कक्षाची पाहणी केली. याठिकाणी प्रस्तावित असणाऱ्या 110 खाटांपैकी 77 खाटा ह्या 'हाय डिपेंडन्सी युनिट' अंतर्गत असणार आहेत. तर 33 खाटा या अतिदक्षता कक्षाचा भाग असणार आहेत. तर उर्वरित 10 खाटा या कोविड बाधित रुग्णांच्या डायलिसिस करिता राखीव असणार असून त्यांचा गरजेनुसार वापर केला जाणार आहे, अशी माहिती प्रस्तावित 'मुंबई मेट्रो'च्या अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आली आहे ...मुलुंड : एक हजार 915 खाटांचे उपचार केंद्रमुलुंड परिसरातील लालबहादूर शास्त्री मार्गालगत असणाऱ्या संशोधन समूहाच्या जागेत एक हजार 915 खाटांचे तात्पुरत्या स्वरूपातील परंतु मजबूत बांधणी असणारे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राची पाहणी करून तिथे सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. या ठिकाणी सुरुवातीच्या टप्प्यात एकूण खाटांपैकी 50 खाटा या अतिदक्षता कक्षाचा भाग असणार आहेत. त्यानंतर त्या ठिकाणची गरज लक्षात घेऊन अतिदक्षता कक्षाची क्षमता वाढविली जाणार आहे. उर्वरित एक हजार 865 खाटांपैकी किमान एक हजार खाटांना प्राणवायू सुविधा असणार आहे, अशीही माहिती यानिमित्ताने महापालिकेच्या 'परिमंडळ 6'चे उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Aditya-Thackeray-inspects-Jumbo-Facility-under-construction-at-Mulund-including-Dahisar-East-and-West</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 07 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘निसर्ग’चा कोप : रत्नागिरीला ७५, सिंधुदुर्गला २५ कोटी, उद्धव ठाकरेंची घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Anger-of-Nisarga</link>
            <description>मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठिशी उभे राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीला 75 कोटी रुपये आणि सिंधुदुर्गला 25 कोटी रुपये जाहीर केले. हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे. मात्र तिथलाही आढावा घेतला जाईल, त्यानंतर निर्णय घेतला घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी. म्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-07/lokdwnextend.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठिशी उभे राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीला 75 कोटी रुपये आणि सिंधुदुर्गला 25 कोटी रुपये जाहीर केले. हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे. मात्र तिथलाही आढावा घेतला जाईल, त्यानंतर निर्णय घेतला घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी. म्हणजे त्यानुसार निर्णय घेता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आणि लोकप्रतिनिधीच्या सूचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यास नुकतीच भेट देऊन पाहणी केली होती.मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, साहजिकच आहे की संकट किती गंभीर आहे यावर मी बोलणार नाही. कारण कोकणवासियांनी ते अनुभवले आहे, सरकार तुमच्या सोबत आहे. लवकरात लवकर मी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागालाही भेट देईल. या संकटातून आपण काय शिकलो आहोत ते पाहिले पाहिजे. कोकण भागात भूमिगत विद्युत तारांची व्यवस्था करू शकतो का याचा विचार करावा लागेल. त्याचप्रमणे सिमेंटच्या पत्र्याला काही पर्याय आहे का किंवा कोकण किनारपट्टीवर कायमस्वरूपी सुरक्षितरित्या निवारे उभारता येतील का? याचा विचार करणे गरजेचे आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.मदत कार्य करताना तुम्ही प्राधान्य ठरवा, लोकांना विश्वासात घ्या. कुठलाही गैरसमज पसरू देऊ नका. प्रशासनातले अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा माणसेच आहेत, मनुष्यबळाचे योग्य नियोजन करा,पंचनामे तातडीने करून पाठवा. जिथे ठप्प झालेले असेल तिथे दळणवळण तातडीने सुरु करा, मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून तातडीने वीज पुरवठा सुरु करावा. अंतर्गत रस्ते दुरुस्त करून घ्या. आता पाऊस सुरु होईल, त्यामुळे अधिक मोठे आव्हान असेल. लहान लहान दुकानदार, व्यावसायिक, मूर्तिकार , मच्छीमार यांना तातडीने मदत करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले.कोरोनाच्या संकटाचे आव्हान असताना आपण ज्या धैर्याने या वादळाचा सामना केला त्याला तोड नाही. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, कोळी बांधव, इतर संघटना या सर्वांनी धीराने मुकाबला केला या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे कौतुक केले.सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गाचे कमी नुकसान झाले असले तरी बऱ्याच ठिकाणी वीज यंत्रणेत बिघाड झालेला आहे आणि तो दुरुस्त करून पुरवठा सुरळीत व्हावा. गावांचे संपर्क रस्ते दुरुस्त करणे गरजेचे आहे. जिल्ह्याला कमीतकमी 25 ते 30 कोटी रुपये देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Anger-of-Nisarga</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 05 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ यूपीएससी चे सुधारित वेळापत्रक जाहीर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/UPSC-announces-revised-schedule</link>
            <description>नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच मुलाखतींचे सुधारित वेळापत्रक शुक्रवारी (ता.5) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केले. यूपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकाकडे डोळे लावून बसलेल्याहजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-05/upsc.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच मुलाखतींचे सुधारित वेळापत्रक शुक्रवारी (ता.5) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केले. यूपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकाकडे डोळे लावून बसलेल्याहजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस आणि भारतीय वन सेवा- आयएफएसच्या (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसच्या) पूर्वपरीक्षा आता रविवार 4 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात येतील. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी घेण्यात येणार आहेत.तर आयएफएसची मुख्य परीक्षा 28 फेब्रुवारी 2021 रोजी होईल.एनडीए आणि एनए परीक्षा (I) तसेच एनडीए आणि एनए परीक्षा (II) 2020, या दोन्हीसाठी 6 सप्टेंबर 2020 रोजी एक सामायिक परीक्षा घेण्यात येईल.2019 च्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षांसाठी यूपीएससी व्यक्तिमत्व चाचणी (पर्सनालीटी टेस्ट) 20 जुलै 2020 पासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. आयोगाकडून उमेदवारांना स्वतंत्रपणे माहिती दिली जाईल.गेल्या दोन महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या विविध परीक्षा व मुलाखतींबाबत उमेदवारांना स्पष्टता देण्याच्या दृष्टीने 5 जून, 2020 रोजी होणाऱ्या बैठकीत आयोग पुढील परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी करेल, असे यूपीएससीद्वारे एका परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/UPSC-announces-revised-schedule</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 02 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आम आदमी पार्टी का कल प्रदेशव्यापी  'बिजली माफ करो' आंदोलन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Aam-Aadmi-Party-state-wide-Bijli-Maaf-Karo-movement-tomorrow</link>
            <description>मुंबई : आम आदमी पार्टी महाराष्ट्रा द्वारा प्रदेश सरकार लॉकडाऊन दौरान 200 यूनिट बिजली का बिल माफ करो' ये मांग लेकर 3 जून को प्रदेशव्यापी आंदोलन कर रही है। इस आंदोलनद्वारे पूरे प्रदेश के जिलाधिकारी अथवा तहसीलदार को निवेदन देकर प्रदेश के महाविकास गड़बंन्धन </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-02/aap.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : आम आदमी पार्टी महाराष्ट्रा द्वारा प्रदेश सरकार लॉकडाऊन दौरान 200 यूनिट बिजली का बिल माफ करो' ये मांग लेकर 3 जून को प्रदेशव्यापी आंदोलन कर रही है। इस आंदोलनद्वारे पूरे प्रदेश के जिलाधिकारी अथवा तहसीलदार को निवेदन देकर प्रदेश के महाविकास गड़बंन्धन सरकार को ये मांग पहूंचाई जाएगी। तथा प्रदेश के बिजली ग्राहको की भावनाये वीडियोद्वारा सोशल मीडिया पर भी प्रकाशित कर राज्य सरकार तक ये मांग पहुंचाई जाएगी। इस आंदोलन में आम आदमी पार्टी के सभी पदाधिकारी शामिल होकर सभी शहरो तथा गावो के बिजली ग्राहको को इस आंदोलन में सहभागी करेगें।सोशल मिडियाद्वारे व्हिडीओ प्रकाशित कर वीजबिलमाफकरा ये हॅशटॅग सोशल मीडिया पे सर्वत्र चलाया जाएगा ।कोविड-19 भस्मासुर से प्रदेश के आम आदमी की हालत खस्ता हो चुकी है। इस कोविड-19 के मुश्किल समय मे आम जनता को आर्थिक सहायता की सख्त जरूरत है। ये स्पष्ट है कि केंद्र सरकार द्वारा घोषित 20 लाख करोड़ के पॅकेज में आम आदमी को कोई सीधी सहायता नही है। प्रदेश की महाविकास गड़बंन्धन सरकार ने इस आम आदमी के मुश्किल समय पर तुरंत आर्थिक राहत पहुंचाने की दिशामे बड़े कदम उठानेकी ज़रूरत है ऐसा पार्टी ने बोला है। ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Aam-Aadmi-Party-state-wide-Bijli-Maaf-Karo-movement-tomorrow</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 02 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळणे थांबवा: भाई जगताप  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Stop-playing-with-the-health-of-ST-employees-BhaiJagtap</link>
            <description>मुंबई : एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. शासनाकडून काढलेल्या परिपत्रकाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र एसटीकर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली आहे. एसटी महामंडळाचे राज्यभरात एकूण 31 विभाग असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी परिपत्रके काढायला हवी होती, मात्र महामंडळाने असे केले नाही. उलट प्रत्येक विभाग मनमानी परिपत्रक काढत कर्मचाऱ्यांना कर्तव्यांवर हजर होण्यास सांगतिले जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळात अनेक </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-02/stbus.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. शासनाकडून काढलेल्या परिपत्रकाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र एसटीकर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली आहे. एसटी महामंडळाचे राज्यभरात एकूण 31 विभाग असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी परिपत्रके काढायला हवी होती, मात्र महामंडळाने असे केले नाही. उलट प्रत्येक विभाग मनमानी परिपत्रक काढत कर्मचाऱ्यांना कर्तव्यांवर हजर होण्यास सांगतिले जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळात अनेक ठिकाणी विसंगती दिसून येत असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहें. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. तसेच कोरोनामुळे बिघड्लेले आर्थिक चक्र पुन्हा मार्गावर आणण्यासाठी एक वर्ष कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढतीस शासनाने स्थगिती दिली आहे. मात्र एसटी महामंडळाकडून या मुद्द्यांवर अद्याप परिपत्रक काढण्यात आले नसल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि खबरदारी म्हणून अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या विभागासाठी शासनाकडून आदेश काढण्यात आले होते. ज्यात फिजिकल डिस्टसिंग पाळण्यासाठी सूचना दिल्या होत्या. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यासाठी अटी आणि शर्ती देण्यात आल्या होत्या. मात्र या शासनाच्या परिपत्रकाकडे एसटी महामंडळाच्या कर्मचारी वर्ग खात्याने दुर्लक्ष केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना पाच वर्षाखालीलमुले आहेत किंवा ज्या कर्मचाऱ्यांना कर्करोग, मधुमेह आणिब्लडप्रेशर सारखे आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलू नयेत, असे आदेश असताना सुद्धा एसटी महामंडळाकडून शंभर टक्के कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यभरातील आगारात कर्मचाऱ्यांनी गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टिन्सिंगचे पूर्णता तीन तेरा वाजले आहे. तसेच कामावर हजर होणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना काम मिळत नाहीं. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दूरवरून येऊन पुन्हा घरी परत जावे लागत आहे. एसटी महामंडळाच्या या ढिसाळ नियोजनामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे जगताप यांनी सांगीतले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानेसुरक्षेच्या दृष्टीने अनेक परिपत्रक काढली आहेत. मात्र या सर्व परिपत्रकांना एसटी महामंडळाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. परिपत्रकातील नियमांचे पालन मंडळाकडून केले जात नाही. यामुळे कामगारांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Stop-playing-with-the-health-of-ST-employees-BhaiJagtap</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 01 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सावधान! पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकरणार ‘हिका’ चक्रिवादळ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Be-careful-Hurricane-Hika-will-hit-the-coast-of-Maharashtra-in-the-next-48-hours</link>
            <description>मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ‘अम्फान’ चक्रिवादळाने तांडव निर्माण केलं होतं. त्यातून सावरत असतानाच आता महाराष्ट्राला ‘हिका’ चक्रिवादळाचा धोका निर्माण झालाय. पुढच्या 48 तासांत हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. सिंधुदूर्ग आणि कोकण किनारपट्टीवरून हे वादळ जाणार असून गुजरातच्या किनारपट्टीलाही धोका असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हे चक्रिवादळ निर्माण झालं आहे. ताशी 120 किमी वेगाने वारे वाहतील</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-01/mumbai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ‘अम्फान’ चक्रिवादळाने तांडव निर्माण केलं होतं. त्यातून सावरत असतानाच आता महाराष्ट्राला ‘हिका’ चक्रिवादळाचा धोका निर्माण झालाय. पुढच्या 48 तासांत हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. सिंधुदूर्ग आणि कोकण किनारपट्टीवरून हे वादळ जाणार असून गुजरातच्या किनारपट्टीलाही धोका असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हे चक्रिवादळ निर्माण झालं आहे. ताशी 120 किमी वेगाने वारे वाहतील असं हवामान खात्याने म्हटलं आहे. किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. तर मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असंही हवामान खात्याने म्हटलं आहे. 3 जूनच्या सुमारास हे वादळ गुजरातमधून महाराष्ट्रात येईल असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.या आधी ‘अम्फान’ वादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगालला झोडपून काढलं. यात पश्चिम बंगालमधल्या तीन जिल्ह्यांना जबर तडाखा बसला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जिल्ह्यांची हवाई पाहणी केली होती. सर्व देश कोरोनाशी लढत असतानाच आता हे नवं संकट आल्याने सरकारवरचा ताण वाढला आहे.दरम्यान, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश केल्यानंतर सुपर चक्रीवादळ 'अम्फान' (Super Cyclone Amphan) बांगलादेशच्या दिशेनं गेलं. बंगालमध्ये (West Bengal) अम्फानमुळे 72 लोकांचा मृत्यू झाला तर दोन जिल्हे पूर्णपणे उध्वस्त झाले. ओडिशामध्येही बरेच नुकसान झालं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील चक्रवाती वादळ अम्फानमुळे प्रभावित भागांचा दौरा केला.कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल 57 दिवसांनी मोदी दिल्लीतून बाहेर पडले. तब्बल 59 दिवस लोकं घरांमध्ये कैद होते. दरम्यान, पंतप्रधान दिल्लीत मुक्काम करतात. या दिवसांत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी देशातील आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये भाग घेतला. आज पहिल्यांदाच मोदी दिल्लीबाहेर पडले. लॉकडाऊनपूर्वी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि चित्रकूट येथे 83 दिवसांपूर्वी 29 फेब्रुवारी रोजी अखेरचा दौरा केला होता. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Be-careful-Hurricane-Hika-will-hit-the-coast-of-Maharashtra-in-the-next-48-hours</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 30 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशाचं नाव बदला  ! सर्वोच्च न्यायालयात याचिका ; 2 जूनला निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Change-the-name-of-the-country</link>
            <description>नवी दिल्ली : संविधानात सुधारणा करून देशाचे नाव बदलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. 2 जून रोजी या याचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे. देशाचे नाव हिंदुस्तान किंवा भारत करण्याची मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामुळे राष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-30/supreemcourt.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : संविधानात सुधारणा करून देशाचे नाव बदलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. 2 जून रोजी या याचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे. देशाचे नाव हिंदुस्तान किंवा भारत करण्याची मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीयत्वाची मागणी वाढीस लागेल, असे मत या याचिकेत व्यक्त करण्यात आलेले आहे.संविधानाच्या अनुच्छेद एक मध्ये सुधारणा करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. हा अनुच्छेद देशाच्या नावाच्या व्याख्येशी संबंधित आहे. यामध्ये बदल करून इंडियाच्या जागी भारत किंवा हिंदूस्तान शब्द वापरण्यात यावा, अशी मागणी याचिकेमध्ये आहे. शुक्रवारी याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार होती, परंतु, सरन्यायाधिश शरद बोबडे अनुपस्थित असल्यामुळे सुनावणी 2 जूनला करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.इंडिया हे इंग्रजी नाव प्रतिकात्मक आहे. मात्र ते हटविल्याने राष्ट्रीयत्वाचा गौरव होईल. येणाऱ्या पिढ्यांवर भारत किंवा हिंदूस्तान शब्दामुळे अतिशय सकारात्मक परिणाम होईल. इंडियाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरला गेल्यास देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या आपल्या पूर्वजांना न्याय मिळेल, असं याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Change-the-name-of-the-country</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अमेरिका आणि चीन शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/US-and-China-on-the-brink-of-Cold-War</link>
            <description>वॉशिग्टन : कोरोना संकटाच्या निमित्ताने अमेरिकेने चीनवर आरोपांची सरबत्ती केली आहे. अमेरिका चीनची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे तर चीन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या संघर्षातून लवकरच अमेरिका आणि चीन यांच्यात नव्या शीतयुद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. जगात व्हिसाव्या शतकाच्या पहिल्या 50 वर्षात दोन महायुद्ध झाली. या संघर्षाने अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाला तोंड फुटले. भांडवलशाही समर्थक अमेरिका विरुद्ध साम्यवादी रशिया यांच्यात संघर्ष सुरू झाला. या संघर्षात मर्यादित लोकांचा फायदा झाला पण अनेकांचे भरुन न येणारे असे नुकसान झाले. हळू-हळू परिस्थिती स्थिरावली. जागतिकीकरणाच्या नावाखाल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-05-25/chaimerika.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वॉशिग्टन : कोरोना संकटाच्या निमित्ताने अमेरिकेने चीनवर आरोपांची सरबत्ती केली आहे. अमेरिका चीनची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे तर चीन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या संघर्षातून लवकरच अमेरिका आणि चीन यांच्यात नव्या शीतयुद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. जगात व्हिसाव्या शतकाच्या पहिल्या 50 वर्षात दोन महायुद्ध झाली. या संघर्षाने अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाला तोंड फुटले. भांडवलशाही समर्थक अमेरिका विरुद्ध साम्यवादी रशिया यांच्यात संघर्ष सुरू झाला. या संघर्षात मर्यादित लोकांचा फायदा झाला पण अनेकांचे भरुन न येणारे असे नुकसान झाले. हळू-हळू परिस्थिती स्थिरावली. जागतिकीकरणाच्या नावाखाली अमेरिकेने जगावर प्रभाव निर्माण केला. पण 21 व्या शतकात कोरोना संकटामुळे अमेरिकेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. लवकरच अमेरिका आणि चीन यांच्यात शीतयुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे, असे मत आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांनी व्यक्त केले.ठोस औषध सापडले नसल्यामुळे कोविड-१९ विषाणूमुळे होणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आधी चीनने लॉकडाऊन केले. या लॉकडाऊनचे चांगले परिणाम दिसल्यामुळे जगभर लॉकडाऊनचे अनुकरण झाले. या लॉकडाऊनमुळे जगाची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली. अडचणीत सापडलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रामुख्याने जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशिया विकास बँक या संस्था आर्थिक मदत पुरवत आहे. सध्या यातील बहुतांश वित्तसंस्थांवर अमेरिकेचा प्रभाव आहे. पण कोरोना संकटामुळे सुरू झालेल्या संघर्षात नव्याने देशांचे गट तयार होतील. हे गट स्वतःच्या समर्थकांकरवी आंतरराष्ट्रीय संस्था नियंत्रित करू पाहतील. शीतयुद्धाच्या या नव्या संघर्षात अमेरिका आणि चीन समोरासमोर येण्याची शक्यता आहे. अमेरिका कोरोना, तैवान आणि हाँगकाँग या मुद्यांवर चीनची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. चीन अमेरिकेच्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी काय करतो, यावर जगाचे पुढचे राजकारण आणि अर्थकारण अवलंबून आहे, असा अंदाज आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. जागतिक समीकरण बदलण्याची शक्यता...चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनीही कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून जगाचे समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली. अमेरिका आणि चीन यांच्यात कोरोना, व्यापार, मानवाधिकार आणि इतर अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. हे मतभेद चर्चेच्या मार्गाने सामंजस्यातून दूर होऊ शकतात. पण काही जणांना अमेरिका आणि चीन यांच्यात शीतयुद्ध सुरू व्हावे असे वाटत आहे. त्यांनी आपले प्रयत्न सुरू केल्याचे वांग यी म्हणाले. यी यांनी शीतयुद्ध या विषयावर बोलताना कोणाचेही नाव घेऊन थेट उल्लेख करणे टाळले. पण अमेरिका-चीन शीतयुद्ध झाल्यास ज्यांचा मोठा राजकीय किंवा आर्थिक फायदा होऊ शकतो अशीच मंडळी त्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/US-and-China-on-the-brink-of-Cold-War</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 24 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चंद्रपूर येथील ५० वाघांचे लवकरच होणार स्थानांतरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/50-tigers-to-be-relocated-from-Chandrapur</link>
            <description>नागपूर : राज्यातील वन्यजीव – मानव संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच नवीन धोरण आणणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. वन्यजीव – मानव संघर्ष कमी करणे तसेच राज्यातील काही वाघांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण या दोन्ही बाबींवर उपाययोजना सुचविण्यासंदर्भात वनमंत्री श्री. राठोड यांच्यासमोर वनभवन नागपूर येथे सादरीकरण करण्यातआले. त्यावेळी मंत्रीश्री.राठोड यांनी ही माहिती दिली. प्रधान मुख्य वन संरक्षक श्री. का</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-24/sanjayrathod.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : राज्यातील वन्यजीव – मानव संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच नवीन धोरण आणणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. वन्यजीव – मानव संघर्ष कमी करणे तसेच राज्यातील काही वाघांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण या दोन्ही बाबींवर उपाययोजना सुचविण्यासंदर्भात वनमंत्री श्री. राठोड यांच्यासमोर वनभवन नागपूर येथे सादरीकरण करण्यातआले. त्यावेळी मंत्रीश्री.राठोड यांनी ही माहिती दिली. प्रधान मुख्य वन संरक्षक श्री. काकोडकर व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.वनमंत्री श्री. राठोड म्हणाले, 1जानेवारी2020ते20मे2020या कालावधीतराज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघांच्या हल्ल्यात12जणांचा तर एका अन्य वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचाअशा एकूण13जणांचा मृत्यू झालेला आहे. तसेच काही ठिकाणी माणसांच्या हल्ल्यामध्ये किंवा इलेक्ट्रीक तारेचा स्पर्श झाल्यामुळे वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वन्यजीव – मानव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.राज्यात एकूण312वाघ आहेत. त्यापैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये160वाघांचे अस्तित्व आहे.चंद्रपूर शहरापासून केवळ पाच किलोमीटरच्या परिघामध्ये21वाघांचा संचार आहे.त्यामुळे याठिकाणी वन्यजीव- मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यातच येत्या वर्षभरात या परिसरात आणखी60नवीन वाघाच्या बछड्यांची भर पडणार आहे. त्यावर उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील50वाघांचे इतर जिल्ह्यातील जंगलात स्थानांतरण कशा प्रकारे करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या50वाघांना ज्या जंगलात सोडणार येणार आहे त्या जंगलामध्ये सर्वप्रथम तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवावी लागेल याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. वन्यजीव – मानव संघर्ष कमी करणे आणि वाघांच्या स्थानांतरण संदर्भात राज्य वन्यजीव मंडळासमोर लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येईल आणि धोरण निश्चित करण्यात येईल, अशी माहितीही वनमंत्र्यांनी यावेळी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/50-tigers-to-be-relocated-from-Chandrapur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वाघाच्या हल्ल्यात महिला ठार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Woman-killed-in-tiger-attack</link>
            <description>चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील ताडोबा कोअर व बफर झोन लगत असलेल्या सातारा शेतशिवारातील जंगलामध्ये महिला तेंदूपत्ता तोडण्या करीता गेली असतांना वाघाने सकाळी 6.30 वाजता अचानक केलेल्या हल्ल्यात </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-19/tiger.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील ताडोबा कोअर व बफर झोन लगत असलेल्या सातारा शेतशिवारातील जंगलामध्ये महिला तेंदूपत्ता तोडण्या करीता गेली असतांना वाघाने सकाळी 6.30 वाजता अचानक केलेल्या हल्ल्यात लिलाबाई चंद्रभान जीवतोडे (वय 63) रा. कोलारा ही महिला जागीच ठार झाली आहे. या पूर्वी याच परिसरातील ही चौथी घटना आहे.प्राप्त माहितीनुसार, कोलारा गावाशेजारी जंगल लागून असल्याने वाघासह इतरही वन्यप्राणी या भागात नेहमीच वावरत असतात सदर महिला आपल्या कुटुंबाचे पालनपोषण मोलमजुरी करूनच करायची. या पूर्वीदेखिल कोलारा येथील शेतकरी व महिलेला तसेच सातारा येथील महिलेला वाघाने ठार मारले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामवासी सध्या वाघाच्या दहशतीमध्ये वावरताना दिसत आहे, शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी ,कोडापे वनपाल, नवघरे, वनरक्षक आणी वनविभागाचे कर्मचारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Woman-killed-in-tiger-attack</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नवी मुंबई कचरामुक्त शहर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Navi-Mumbai-is-a-waste-free-city</link>
            <description>नागपूर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. यामध्ये यावर्षी सहा शहरांनी 5 स्टार रेटिंगचा मान पटकावला आहे. देशातील या सहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई या एकमेव शहराने कचरामुक्त शहरांच्या यादीत 5 स्टार रेटिंग पटकावले आहे. नवी मुंबई व्यतिरिक्त छत्तीसगढमधील अंबिकापूर, गुजरातमधील राजकोट </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-19/navi-mumbai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. यामध्ये यावर्षी सहा शहरांनी 5 स्टार रेटिंगचा मान पटकावला आहे. देशातील या सहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई या एकमेव शहराने कचरामुक्त शहरांच्या यादीत 5 स्टार रेटिंग पटकावले आहे. नवी मुंबई व्यतिरिक्त छत्तीसगढमधील अंबिकापूर, गुजरातमधील राजकोट आणि सूरत, कर्नाटकमधील म्हैसूर आणि मध्यप्रदेशातील इंदूर या शहरांनीही 5 स्टार रेटिंगचा मान पटकावला आहे.केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगचे निकाल जाहीर केले. स्वच्छ भारत अभियानाद्वारे शहरांमध्ये स्टार-रेटिंग अंतर्गत विकसित केलेल्या स्वच्छता निर्देशकांच्या प्रकारांवर शहरांचे रेटिंग आधारित आहे. यामध्ये कचरा संकलन, कचर्‍याचे स्त्रोत वेगळे करणे, कचर्‍यावर वैज्ञानिक प्रक्रिया करणे, भूगर्भशास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणे, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, बांधकाम उपक्रमांचे व्यवस्थापन, डंप रेमेडिएशन आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारण प्रणाली यांचा समावेश करण्यात आला आहे.देशातील सर्व शहरे कचरामुक्त करणे हे या रेटिंगचे मुख्य उद्दीष्ट आहे. सर्व शहरांमध्ये घनकचरा, प्लॅस्टिक कचरा आणि बांधकाम उपक्रमांशी संबंधित कचऱ्याचे व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने कसे करता येईल, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी केवळ 3 शहरांना 5 स्टार रेटिंग देण्यात आले होते. परंतु या वर्षी 6 शहरांना 5 स्टार रेटिंग देण्यात आले आहेत.3 स्टार रेटिंग मिळविणारी शहरे करनालनवी दिल्लीतिरुपतीविजयवाडाचंदीगडभिलाई नगरअहमदाबाद ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Navi-Mumbai-is-a-waste-free-city</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वृद्ध, रुग्ण यांचे केअरटेकर यांना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर कुठलेही निर्बंध नाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/patient-caregivers-have-no-restrictions-</link>
            <description>नागपूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउन दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत शासन निर्देशांच्या अनुषंगाने काही निर्बंधामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. यासंदर्भात शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व दिशानिर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे, अशी माहिती देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वृद्ध आणि रुग्णांच्या सुविधेच्या दृष्टीने त्यांच्या केअरटेकरसाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सेवा देण्यास कुठलेही निर्बंध आखण्यात आले नसल्याचेही स्पष्ट केले. लॉकडाउनचा पहिला टप्पा सुरू झाला तेव्हापासून श</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-18/T-mundhe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउन दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत शासन निर्देशांच्या अनुषंगाने काही निर्बंधामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. यासंदर्भात शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व दिशानिर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे, अशी माहिती देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वृद्ध आणि रुग्णांच्या सुविधेच्या दृष्टीने त्यांच्या केअरटेकरसाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सेवा देण्यास कुठलेही निर्बंध आखण्यात आले नसल्याचेही स्पष्ट केले. लॉकडाउनचा पहिला टप्पा सुरू झाला तेव्हापासून शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करत बहुतांश सोसायटी आणि घराघरांमध्ये घरकामासाठी येणा-या महिला आणि पुरूषांनाही सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांनी तसेच सोसायट्यांनी स्वत:हून रजा दिली होती. दरम्यान लॉकडाउनचा चवथा टप्पा ३१ मे पर्यंत राज्य शासनाने वाढविला असला तरी स्थानिक प्रशासनाने काही बाबींसाठी शिथिलता आणली आहे. यात खाजगी कार्यालये आणि शासकीय कार्यालयांनाही नियम व अटींच्या अधीन राहून सुरू करण्याचे आदेश काढले. यामुळे दैनंदिन कामकाज हळुहळू पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दरम्यान घरकामांना येणा-या घरगड्यांबाबत ब-याच नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक सोसायट्यांनी स्वत:हून घरगड्यांबाबत टाकलेले निर्बंध हटविले नाही. यासंदर्भात स्पष्टता आणताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, घरकामासाठी किंवा रुग्ण, वृद्ध यांचेसाठी केअरटेकर ठेवण्याबाबत मनपा प्रशासनाने निर्बंध लावण्याबाबत कोणतेही आदेश काढलेले नाही. घरगड्यांना कामावर बोलावणे अथवा न बोलावणे हा निर्णय पूर्णपणे संबंधित घरप्रमुख किंवा सोसायट्यांचा आहे. यात फक्त एकाच बाबतीत दक्षता घ्यायची आहे की, नागपूर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील कुठलीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राबाहेर घरकामास जाणार नाही. अथवा प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील कुठलीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रात घरकामास जाउ शकणार नाही. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या व्यक्तीला प्रतिबंधित क्षेत्राबाहेरीलच घरी अथवा सोसायटीमध्ये घरकामावर बोलविण्यास कुठलिही हरकत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून कामावर येताना हात स्वच्छ धुणे, सॅनिटाईज करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे या गोष्टी पाळणे गरजेचे आहे. मोठ्या सोसायट्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्ती राहतात. त्यांना जीवन जगणे सुकर व्हावे व दैनंदिन जीवनात अडचण निर्माण होउ नये यासाठीही सोसायट्यांनी घरकाम करणा-या व्यक्तींना खबरदारीचे सर्व नियम पाळून सोसायटीमध्ये प्रवेश देण्यास हरकत नाही, असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/patient-caregivers-have-no-restrictions-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रत्नाकर मतकरी यांचे निधन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Ratnakar-Matkari-passes-away</link>
            <description>मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी , आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-18/rmatkari.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी , आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे काल रात्री 11.30 वाजता देहावसान झाले. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज इस्पितळात चेक अप साठी ॲडमिट झाले असताना त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली, जी पाॅझिटीव असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच त्यांचे देहवासन झाले. मृत्यूसमयी ते 81वर्षांचे होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Ratnakar-Matkari-passes-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले वर्धा जिल्ह्याने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Urban-Development-Minister-Prajakt-Tanpure-appreciated</link>
            <description>वर्धा : कोरोना विषाणू महामारीने जगभर प्रसार केला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासन काम करीत आहे.मात्र वर्धा जिल्ह्याने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना ह्या इतर जिल्ह्यासाठी सुद्धा मार्गदर्शक आहेत. वर्धा जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी जिल्ह्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी असेच प्रयत्न करावेत असे निर्देश नगर विकास, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्यात. आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आढावा बैठक घेतली यावेळी श्री. तनपुरे बोलत होते. या बैठकीला आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-15/ptanpure.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वर्धा : कोरोना विषाणू महामारीने जगभर प्रसार केला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासन काम करीत आहे.मात्र वर्धा जिल्ह्याने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना ह्या इतर जिल्ह्यासाठी सुद्धा मार्गदर्शक आहेत. वर्धा जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी जिल्ह्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी असेच प्रयत्न करावेत असे निर्देश नगर विकास, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्यात. आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आढावा बैठक घेतली यावेळी श्री. तनपुरे बोलत होते. या बैठकीला आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे उपस्थित होते. वर्धा जिल्ह्याचा कोविड संदर्भात आढावा घेताना त्यांनी सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही ऍक्टिव्ह रुग्ण नसल्याबाबत समाधान व्यक्त केले. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या जीवणावश्यक व इतर वस्तूच्या वाहनासोबत येणा-या व्यक्ती जिल्ह्यातील स्थिनिकांसोबत मिसळणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्याने राबवलेले अनलोडिंग वाहनतळ हे इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा मार्गदर्शक असल्याचे सांगितले. शिवाय इतर जिल्हा व राज्यातून येणा- या व्यक्तींसोबतच संपूर्ण घर विलगिकरण करण्याचा निर्णयही चांगला आहे. यामुळे कोरोनाला थांबविण्यास 90 टक्के आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला. खरीपाचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बियाणे आणि खतांची टंचाई होणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांचा कापूस तात्काळ विकला जाईल यासाठी व्यवस्थित नियोजनपूर्वक काम करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यात सामाजिक संस्थांनी चांगले सहकार्य केले आहे. जिल्हा प्रशासन , सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या समन्वयाने हा जिल्हा अद्याप सुरक्षित आहे. माञ आता आपल्या जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरू झाल्यामुळे यापुढे जास्त काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाय योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील 8 हजार 400 मजूर, कामगार, जिल्ह्यातील विविध 61 निवरागृहात होते. येथील सामाजिक संस्था, कंपन्या, कंत्राटदार यांच्यामुळे जिल्हा प्रशासनाला त्यांची काळजी घेणे सोपे झाले. यापैकी सुमारे चार हजार कामगारांना परत पाठविले आहे. जिल्ह्यात घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत रेशन कार्ड नसणाऱ्या 10 हजार 90 कुटुंबापैकी 8 हजार 132 कुटुंबांना रेशन कार्ड वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित रेशन कार्ड या महिनाअखेरीस वितरित करण्यात येतील. याशिवाय ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा गरजूंना तातपुरते कार्ड वाटण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Urban-Development-Minister-Prajakt-Tanpure-appreciated</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संजय निपाणे नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Sanjay-Nipane-Additional-Commissioner</link>
            <description>नागपूर: महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेच्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-15/nipane.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर: महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त पदावर संजय निपाणे यांची नेमणूक केली आहे.श्री. निपाणे यांनी आज दुपारी अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. श्री. संजय निपाणे यापूर्वी अमरावती महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून कार्यरत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Sanjay-Nipane-Additional-Commissioner</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आपतकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहा : आयुक्त तुकाराम मुंढे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Be-ready-to-face-emergencies</link>
            <description>नागपूर : लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे उद्भवणा-या आपत्तींसंदर्भात दक्ष राहणे गरजेचे आहे. कोरोनामुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. अशात पावसाळ्यामध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून 24 तास नागरिकांच्या सुविधेसाठी चमू तत्पर असायला हवी. एकूणच संपूर्ण यंत्रणेबाबत प्लान तयार करून त्या दृष्टीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. यासाठी मनपाच्या प्रत्येक अधिका-याने येणा-या कोणत्याही आपतकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षामध्ये आज नैसर्गिक आपत्ती मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रभारी उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-15/aapti15520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे उद्भवणा-या आपत्तींसंदर्भात दक्ष राहणे गरजेचे आहे. कोरोनामुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. अशात पावसाळ्यामध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून 24 तास नागरिकांच्या सुविधेसाठी चमू तत्पर असायला हवी. एकूणच संपूर्ण यंत्रणेबाबत प्लान तयार करून त्या दृष्टीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. यासाठी मनपाच्या प्रत्येक अधिका-याने येणा-या कोणत्याही आपतकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षामध्ये आज नैसर्गिक आपत्ती मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रभारी उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, प्रभारी उपायुक्त तथा उदयान अधिक्षक अमोल चौरपगार, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, ए.एस.मानकर, शकील नियाजी, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, राजू भिवगडे, अशोक पाटील, सुभाष जयदेव, गणेश राठोड, हरीश राउत, स्नेहा करपे, किरण बगडे आदी उपस्थित होते.बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विविध विषयावर चर्चा करून संबंधित विभागाद्वारे करण्यात येणा-या तयारीचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आपतकालीन कक्षाचे नियोजन, झोन स्तरावरील नियंत्रण कक्ष, नदी व नाले सफाई संदर्भातील कार्यवाही, स्ट्रॉम वाटर ड्रेन, इमारतींचे बेसमेंट, मेनहोलवरील झाकण, जीर्ण व अतिजीर्ण घरांबाबत कार्यवाही, नदी व नाल्याच्या काठावरील अतिक्रमण, पाणी उपसण्याकरिता उपलब्ध पम्प, आपतकालीन परिस्थितीत समाज भवन व मनपा शाळांची उपलब्धता, अग्निशमन विभागाची पूर्वतयारी, रस्त्यावरील धोकादायक झाडांची कटाई, साथरोगांबाबत पूर्वतयारी, सुरळीत पाणी पुरवठा या विषयांवर सविस्तर चर्चा करून तयारीचा यावेळी आयुक्तांनी आढावा घेतला.शहरात कोणत्याही ठिकाणी आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्या भागात कोणत्याही प्रकारे मनपाची सेवा खंडीत होऊ नये याची कटाक्षाने काळजी घेणे आवश्यक आहे. सेवा खंडित झाल्यास ती तात्काळ सुरू करून पुढे अविरत सुरू राहावी यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे नियोजन तयार करून ठेवण्यात यावे. याशिवाय नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा मुख्यालयासह दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून त्याद्वारे त्वरित प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. मनपाच्या चमूद्वारे तक्रार प्राप्त झालेल्या भागात कमीत कमी वेळेत पोहोचून समस्येवर कार्यवाही करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुविधेकरिता त्यांना त्वरित मदत उपलब्ध व्हावी यासाठी ‘इंन्स्टंट रिस्पॉन्स टीम’ तयार करण्यात यावी. याशिवाय शहरातील जीर्ण घरे व इमारतींची यादी तयार करून त्यावर शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यात यावी. तसेच शहराच्या तीनही नदीच्या आजूबाजूच्या खोल परिसरात असलेले अतिक्रमण काढण्याबाबतही कार्यवाही करा, असे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.पावसाळ्यापूर्वी खोल भागातील जलवाहिनी, सिवर लाईन, ट्रंक लाईन या सर्वांची स्वच्छता होणे अत्यावश्यक आहे. शहरातून वाहणा-या नाल्यांची सविस्तर माहिती काढून जास्त पाउस आल्यास नाल्याशी संबंधित कोणता भाग जास्त बाधित होउ शकतो, याचा अभ्यास करून आधीच त्यावर काय उपाययोजना करता येतील, याचाही ‘मायक्रो लेव्हल प्लान’ तयार करण्यात यावा. आपतकालीन परिस्थितीमध्ये उपयोगात येणारे समाज भवन, शाळा यांचीही यादी करणे, आरोग्य विभागाद्वारे गरजेच्या वेळी आवश्यक असणाऱ्या औषधांचीही तयारी ठेवणे या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून त्या संदर्भात सुक्ष्मस्तरावर काम करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचेही निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Be-ready-to-face-emergencies</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत 30 मे नंतर अंतिम निर्णय   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/-Ashadi-Wari-Palkhi-ceremony</link>
            <description>पुणे : कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य सचिव सल्लागार विठ्ठल जोशी, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-05-15/aashsadhiyatra.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य सचिव सल्लागार विठ्ठल जोशी, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, राजाभाऊ चोपदार, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, माणिक मोरे, संजय मोरे, सोपानदेव देवस्थानचे विश्वस्त तथा अध्यक्ष गोपाळ गोसावी, मनोज रणवरे, श्रीकांत गोसावी आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून व विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे, याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाऊनचे स्वरूप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखी सोहळ्याच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सोलापूर, सातारा व पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतची मते विचारात घेतली जाणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा केली जाणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. पवार यांनी स्पष्ट केले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाची नियमावली, लॉकडाऊन स्थिती व सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळ्याचे स्वरूप कशा प्रकारे करावे, या बाबत शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल, तसेच शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, असे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले. सातारा जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग, प्रशासकीय यंत्रणेबाबतचे नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या आयोजनाबाबतचे पर्याय, पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/-Ashadi-Wari-Palkhi-ceremony</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, कोरोना व्हायरस नष्ट होणार नाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/corona-virus-will-not-be-destroyed</link>
            <description>नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओ (WHO) ने एक मोठा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोनावर कधीपर्यंत नियंत्रण मिळवण्यात येईल याचा अंदाज वर्तवणं शक्य नाही. डब्ल्यूएचओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, हा विषाणू कधीच नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला या वि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-15/corona15220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओ (WHO) ने एक मोठा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोनावर कधीपर्यंत नियंत्रण मिळवण्यात येईल याचा अंदाज वर्तवणं शक्य नाही. डब्ल्यूएचओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, हा विषाणू कधीच नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला या विषाणूसोबतच जगण्याची सवय करावी लागेल.कोरोनावर कधी लस येईल आणि परिस्थिती नियंत्रणात येईल अशी सर्व नागरिक वाट पाहत आहेत आणि त्याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने हा इशारा दिला आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन आरोग्य कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. मायकल रायन यांच्या मते, हा विषाणू कधी नष्ट होणार नाही असं होऊ शकतं. या संदर्भात कोणताच अंदाज वर्तवला जाऊ शकत नाही. डॉ. रायन यांच्या मते, जागतिक रोगराई कधी नियंत्रणात येईल हे सांगणं अशक्य आहे. एचआयव्ही सारखे अनेक आजार आहेत जे नष्ट होऊ शकले नाहीत. मात्र, त्यावर उपचार शोधण्यात आले जेणेकरून लोक या आजारातही जगू शकतील. कोरोनामुळेसुद्धा अशीच परिस्थिती उद्भवू शकते. म्हणजेच लोकांना कोरोनासोबतच रहावे लागेल आणि येत्या काळात यावर काही उपचार उपलब्ध होतील.कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 2.98 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर 44.29 लाखांहून अधिक जणांना बाधा झाली आहे. या आजारावर आतापर्यंत कोणतीही लस विकसित झालेली नाही. जगभरातील तज्ज्ञ डॉक्टर, रिसर्चर्स यावर आपलं संशोधन करत आहेत, जेणेकरुन लवकर उपचार मिळतील. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अॅडनॉम यांनी नुकतीच आशा व्यक्त केली होती की कोरोनावर लस लवकरच उपलब्ध केली जाऊ शकते.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/corona-virus-will-not-be-destroyed</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 14 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देवेंद्र फडणवीस यांनी दिली 'कम्युनिटी किचन'ला भेट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Devendra-Fadnavis-visit-toCommunity-Kitchen</link>
            <description>नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा नागपूर द्वारे सुरू असलेल्या विविध कम्युनिटी किचन ला भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.लॉकडाऊन सुरू होऊन आज 50 दिवसांचा कालावधी उलटला. या 50 दिवसांपासून नागपूर शहर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निःस्वार्थ सेवाकार्य करीत आहे. रोजंदारी मजूर, भटके लोकं, कामगार वर्ग ज्यांचा रोजगार लॉकडाऊनच्या काळात बंद झाला आहे, अशा व्यक्तींना अन्नदान करीत आहे. या शहरात कुणीही उपाशी राहू नये, याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-14/ckitchen14520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा नागपूर द्वारे सुरू असलेल्या विविध कम्युनिटी किचन ला भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.लॉकडाऊन सुरू होऊन आज 50 दिवसांचा कालावधी उलटला. या 50 दिवसांपासून नागपूर शहर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निःस्वार्थ सेवाकार्य करीत आहे. रोजंदारी मजूर, भटके लोकं, कामगार वर्ग ज्यांचा रोजगार लॉकडाऊनच्या काळात बंद झाला आहे, अशा व्यक्तींना अन्नदान करीत आहे. या शहरात कुणीही उपाशी राहू नये, याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यायची, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या आवाहनाला साद देत कार्यकर्त्यांची फौज सेवाकार्यात रमली. शहरातील विविध भागात कम्युनिटी किचन सुरू करून तेथून नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरजवंताना अन्न पुरविण्याचे कार्य सुरू झाले. या कार्याचे नागरिकांत कौतुक होऊ लागले. निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील विविध कम्युनिटी किचनला भेट दिली. सुरू असलेल्या सेवकार्याची माहिती जाणून घेतली. मध्य नागपूर, दक्षिण नागपूर, दक्षिण-पश्चिम नागपूर, पश्चिम नागपुरातील किचनला भेट देत सेवाकार्य असेच सुरू राहू द्या, असे आवाहन करीत कौतुक केले.निःस्वार्थ सेवा करत असलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. जयताळा येथील एकात्मता नगर येथेही महापौर संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनात दररोज दोन हजार नागरिकांना भोजन दिले जाते.भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी पारेंद्र (विक्की) पटले आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे हे कार्य अविरत सुरू आहे. तेथेही श्री. देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. यानंतर श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला भेट देऊन नव्याने उभारण्यात आलेल्या आयसीयू वॉर्डची पाहणी केली आणि काही रुग्णांसोबत व्हिडिओ काॅलवर संवाद साधला. यावेळी नागपूर शहर भाजप अध्यक्ष प्रवीण दटके, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन भाऊ मते, मध्य नागपूरचे आमदार विकासभाऊ कुंभारे, मंडळ अध्यक्ष श्री किशोर पलांदुरकर उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Devendra-Fadnavis-visit-toCommunity-Kitchen</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 14 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Decision-to-extend-lockdown-in-Maharashtra</link>
            <description>मुंबई : कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. राज्यात लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढविण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात येऊ शकतो. तर 17 मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात येन्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढणारा आकडा लक्षात घे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-14/lockdownincreasee.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. राज्यात लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढविण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात येऊ शकतो. तर 17 मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात येन्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढणारा आकडा लक्षात घेता महाराष्ट्रातील लॉकडाऊन सरकार 31 मे पर्यंत वाढवणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. 17 मे नंतर लॉकडाऊनच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक सुरु होती. अर्थचक्र सुरु रहावं यासाठी राज्यातील आणखी किती उद्योग सुरु करता येतील याचा आढावा बैठकीत घेण्यात आला.राज्यात 22 मार्च रोजी पहिला लॉकडाऊनचा टप्पा घोषित करण्यात आला. हा पहिला टप्पा 14 एप्रिलला संपला, दुसरा टप्पा 14 एप्रिल ते 3 मे असा होता, तर सध्या सुरू असलेले लॉकडाऊन 3 मे रोजी सुरू झाले असून त्याचा कालावधी 17 मे पर्यंत आहे. 17 मे नंतर लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आढावा घेऊन निर्णय घ्यावा अशा सूचना पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केल्या होत्या. त्यानुसार निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या मंत्र्याची सलग दोन दिवस बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन 17 मे नंतर 31 मे पर्यंत वाढवण्याबाबत चर्चा झाली. लवकरच सरकार याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करणार आहे. मात्र हा लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरू राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियम टाकून काही उद्योगधंदे सुरू केले आहेत. आणखी काही उद्योगधंदे सुरू करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर काही व्यवहार सुरू करण्याची घोषणाही लॉकडाऊन वाढवताना केली जाऊ शकते. ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Decision-to-extend-lockdown-in-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 14 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सरकारकडून पीएम केयर्स फंड मधील खर्चाचा तपशील जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Details-of-expenditure-in-PM-Care-Fund-released</link>
            <description>नवी दिल्ली: पंतप्रधान कार्यालयाकडून बुधवारी पीएम केयर फंड मधील खर्चाचा तपशील जाहीर करण्यात आला. त्यानुसार या फंडातील 3100 कोटी रुपये कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांसाठी वापरले जात असल्याचे पीएमओने म्हटले आहे. 3100 कोटी रुपयांपैकी साधारण 2000 कोटी व्हेंटिलेटर्सच्या खरेदीसाठी वापरले जातील. तर स्थलांतरित मजुरांसाठी 1000 कोटींची तरतूद करण्यात आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-14/pmcare.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: पंतप्रधान कार्यालयाकडून बुधवारी पीएम केयर फंड मधील खर्चाचा तपशील जाहीर करण्यात आला. त्यानुसार या फंडातील 3100 कोटी रुपये कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांसाठी वापरले जात असल्याचे पीएमओने म्हटले आहे. 3100 कोटी रुपयांपैकी साधारण 2000 कोटी व्हेंटिलेटर्सच्या खरेदीसाठी वापरले जातील. तर स्थलांतरित मजुरांसाठी 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर 100 कोटी कोरोनावरील लसीच्या संशोधनासाठी देण्यात आल्याचे पीएमओ ने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पीएम केयर फंड मधील निधी कुठे खर्च झाला, याची माहिती जनतेला कळायलाच हवी, अशी मागणी केली होती. पीएम केयर फंड हा सुरुवातीपासूनच वादाचा विषय ठरला आहे.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मार्चला पंतप्रधान केअर फंडाची घोषणा केली. त्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाद्वारे एका न्यासाची स्थापना करण्यात आली होती. या फंडावर नियंत्रणासाठी त्रिसदस्यीय मंडळ असून पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष आहेत. देशातील अनेक बड्या उद्योगपतींनी या फंडासाठी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. भाजपच्या महाराष्ट्रातील आमदारांनीही आपला एका महिन्याचा पगार या फंडात जमा केला होता. तसेच अनेक खासदारांचे वेतन आणि विकासकामांचा निधीही या फंडात वर्ग करण्यात आला होता. त्यामुळे या निधीचा विनियोग कसा होतो, याचे ऑडिट केले जावे, अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात होती. अखेर मोदी सरकारने यापैकी काही खर्चाचा तपशील उघड केला आहे. यामुळे विरोधक समाधानी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Details-of-expenditure-in-PM-Care-Fund-released</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाऊनमध्ये राज्यातील 'इतक्या' कंपन्यांना उद्योग सुरू करण्यास परवानगी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-lockdown-allowedso-many-companies</link>
            <description>मुंबई : राज्यातील उद्योगचक्र पूर्वपदावर येत असून सद्यस्थिती ६५ हजार उद्योगांना उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली असून त्यापैकी ३५ हजार उद्योगांनी उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. त्यात सुमारे नऊ लाख कामगार रुजू झाले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.दरम्यान, विदेश गुंतवणुकदारांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी उद्योग विभा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-13/industry13520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील उद्योगचक्र पूर्वपदावर येत असून सद्यस्थिती ६५ हजार उद्योगांना उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली असून त्यापैकी ३५ हजार उद्योगांनी उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. त्यात सुमारे नऊ लाख कामगार रुजू झाले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.दरम्यान, विदेश गुंतवणुकदारांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी उद्योग विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स तयार केला आहे. अमेरिका, जपान, तैवान, जर्मनी, जपान, इंग्लड आदी देशांच्या प्रतिनिधींसोबत अधिकारी वाटाघाटी करत आहेत. एमआयडीसीने विदेश गुंतवणुकदारांसाठी राज्याच्या विविध भागात सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे. या शिवाय उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना दिला जाणार आहे. यामुळे उद्योग झटपट सुरू होतील. एकदा उद्योग सुरू झाल्यानंतर पुढील दोन वर्षांत उर्वरित परवाने घ्यावेत, असेही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.आगामी काळात देश विदेशातील फार्मा कंपन्या राज्यात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे औद्योगिक धोरणात फार्मा क्षेत्रासाठी विशेष धोरण तयार केले जाणार आहे.उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होई नये, म्हणून उद्योग, कामगार व कौशल्ये विकास विभागाच्यावतीने कामगार ब्यूरोची स्थापना केली जाणार आहे. अवघ्या सात दिवसांत कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योगांची गरज पुरविली जाणार आहे. यामुळे उद्योगांना कुशल, अकूशल मजुर, कामगार मोठ्या संख्येने उपलब्ध होतील.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योगधंदे, कंपन्या, व्यापर बंद करण्यात आले. उद्योगधंदे बंद करण्यात आल्यामुळे अनेक कामगारांचेही हाल झाले तसेच सरकारलाही महसूलचा तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर आता राज्य आणि केंद्र सरकारनेही लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही शिथिलता आणत ग्रीन झोनमधील व्यापार, उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-lockdown-allowedso-many-companies</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपुरात लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Some-relaxation-in-lockdown-in-Nagpur</link>
            <description>नागपूर : राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून नागपुरात १४ मे पासून ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी ग्राहकाजवळ मद्यपरवाना असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यासंदर्भातील नवे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (ता. १३) जारी केले. त्यानुसार काही दुकाने आळीपाळीने निरनिराळ्या दिवशी सुरू राहतील.नागपुरात ऑनलाईन मद्यविक्री राज्य शासनाने ११ मे रोजी काढलेल्या आदेशानुसार सुरु होईल. प्रतिबंधित क्षेत्रातून किंवा क्षेत्रात मद्यविक्रीला किंवा मद्य ऑनलाईन पद्धतीने मागविण्यास परवानगी राहणार नाही. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार नागरी क्षेत्रातील बांधकाम जेथे कामगार निवासी राहतील, तेथे बांधकाम सुरू करता येईल. आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-13/T-mundhe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून नागपुरात १४ मे पासून ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी ग्राहकाजवळ मद्यपरवाना असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यासंदर्भातील नवे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (ता. १३) जारी केले. त्यानुसार काही दुकाने आळीपाळीने निरनिराळ्या दिवशी सुरू राहतील.नागपुरात ऑनलाईन मद्यविक्री राज्य शासनाने ११ मे रोजी काढलेल्या आदेशानुसार सुरु होईल. प्रतिबंधित क्षेत्रातून किंवा क्षेत्रात मद्यविक्रीला किंवा मद्य ऑनलाईन पद्धतीने मागविण्यास परवानगी राहणार नाही. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार नागरी क्षेत्रातील बांधकाम जेथे कामगार निवासी राहतील, तेथे बांधकाम सुरू करता येईल. आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार) अशाप्रकारे सुरू राहतील. ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण), खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत, सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. याव्यतिरिक्त, मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू करता येतील. प्रतिबंधित क्षेत्रात हा आदेश लागू राहणार नाही. केवळ तेथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू असतील. प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, नागरी क्षेत्रातील उद्योग, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही.मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केल्याप्रमाणे ज्या-ज्या बाबी सुरू करण्यास मुभा दिली आहे, त्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज राहणार नाही. हा आदेश म्हणजेच परवानगी समजण्यात यावे, असेही आदेशात नमूद केले आहे. हे सुरू करताना लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावे लागतील. सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर या गोष्टी बंधनकारक राहतील.लॉकडाऊनकाळात नागपूरकरांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रशासनाला परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. त्यामुळे लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य केल्यास लवकरच सर्व सेवा सुरू करता येतील, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.हे राहणार सुरू- केवळ परवानगी असणाऱ्या कामासाठी वैयक्तिक गाड्यांचा‌ वापर- एका कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करू शकतील.- दोन चाकी गाडीवर सहप्रवासी बसण्यास परवानगी नाही.- आवश्यक सामुग्रीचे उत्पादन जसे औषधी, मेडिकल उपकरणं, त्यासाठी लागणारे साहित्य- नियमित सुरू ठेवण्याची आवश्यकता असणारे प्रोडक्शन युनिट आणि वितरण व्यवस्था- आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन- नागरी क्षेत्रात जेथे बांधकाम स्थळांवरच कामगार उपलब्ध असतील तेथील बांधकाम (प्रतिबंधित परिसर सोडून इतर परिसरातील नवनिर्मिती बांधकामांसाठी वेळोवेळी परवानगी दिली जाईल.)- कोव्हिड-१९ च्या नियमानुसार जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने आणि बाजारसंकुल- प्रतिबंधित परिसरात फक्त जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजता दरम्यान सुरू राहतील.- इलेक्ट्रिकल सामुग्रीची दुकाने, कुलर, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार)- ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार)- ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार)- ऑनलाईन मद्यविक्री- ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण)- खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत- सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत)- मान्सूनपूर्व सर्व कामे- २० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करता येईल.हे राहणार बंद- सर्व देशांतर्गत आणि आंतरदेशीय विमानसेवा (मेडिकल सर्व्हिसेस आणि एअर अँबुलन्स वगळून)- प्रवासी रेल्वे गाड्या (गृह मंत्रालय आणि राज्य शासनाने परवानगी दिलेल्या गाड्या वगळून)- आंतरराज्यीय प्रवासी बस वाहतूक (शासनाची परवानगी असलेल्या वगळून)- मेट्रो रेल्वे सेवा- सर्व शाळा, महाविद्यालाये, शिकवणी वर्ग (ऑनलाईन वर्गाना परवानगी राहील)- सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम्नॅशियम, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जलतरण हौद आदी- सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच गर्दी होणारे सर्व कार्यक्रम- सर्व धार्मिक स्थळे- सायकल रिक्षा आणि ऑटो रिक्षा- टॅक्सी आणि कॅब सेवा- जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील बससेवा- सलून आणि स्पा- सेझ, औद्योगिक वसाहती, निर्यात करणारे उद्योग. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Some-relaxation-in-lockdown-in-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तीन मोठे नेते पक्ष सोडणार : चंद्रकांतदादा यांची माहिती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Three-big-leaders-will-leave-the-party</link>
            <description>मुंबई: विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानं भाजपावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी पक्षावर जोरदार निशाणा साधला. यानंतर आता खडसेंच्या आरोपांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्तुतर दिलं आहे. खडसेंना गळाला लावायचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसचा पाटील यांनी समाचार घेतला. काँग्रेसला राज्यासह देशात कोणतंही भवितव्य नाही. कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर काँग्रेसचे तीन बडे नेते पक्ष सोडणार असल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला आहे. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं भाजपावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंना स्वत:कडे खेचण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. खडसे काँग्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-13/cpatil13520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानं भाजपावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी पक्षावर जोरदार निशाणा साधला. यानंतर आता खडसेंच्या आरोपांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्तुतर दिलं आहे. खडसेंना गळाला लावायचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसचा पाटील यांनी समाचार घेतला. काँग्रेसला राज्यासह देशात कोणतंही भवितव्य नाही. कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर काँग्रेसचे तीन बडे नेते पक्ष सोडणार असल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला आहे. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं भाजपावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंना स्वत:कडे खेचण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. खडसे काँग्रेसमध्ये आले, तर त्यांचं स्वागतच आहे, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यावर थोरात यांनी आधी स्वत:चा पक्ष सांभाळावा, असा खोचक सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. तुम्ही राजघराणातल्या ज्योतिरादित्य सिंधियांना सांभाळू शकला नाहीत, याची आठवण त्यांनी करून दिली. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं भाजपावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंना स्वत:कडे खेचण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. खडसे काँग्रेसमध्ये आले, तर त्यांचं स्वागतच आहे, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यावर थोरात यांनी आधी स्वत:चा पक्ष सांभाळावा, असा खोचक सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. तुम्ही राजघराणातल्या ज्योतिरादित्य सिंधियांना सांभाळू शकला नाहीत, याची आठवण त्यांनी करून दिली. चंद्रकांत पाटील एबीपी माझासोबत बोलत होते.कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर काँग्रेसचे तीन मोठे नेते पक्ष सोडणार असल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला. दोन तरुण आणि एक वरिष्ठ नेता काँग्रेसला रामराम करणार असल्याचं पाटील म्हणाले. मात्र अज्ञानात सुख असतं असं म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणं टाळलं. काँग्रेस राज्यातल्या सरकारमध्ये आहे. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पक्ष कुठेच दिसत नाही. केवळ आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधतात. त्यातही टोपे सध्या बोलतच नाहीत, तर मुख्यमंत्री फक्त घरूनच बोलतात. या सगळ्यात काँग्रेस कुठे आहे, असा सवाल पाटील यांनी विचारला.विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी काँग्रेस आग्रही होती. मात्र उद्धव ठाकरेंनी दम देताच काँग्रेसनं लगेच एक जागा सोडली. विधान परिषद निवडणुकीत दुसरी जागा मिळवू न शकणारा पक्ष खडसेंना काय देणार, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. कोरोनाचं संकट गेल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठे भूकंप होणार आहेत. देशात तीन, तर राज्यात असंख्य भूकंप होणार आहेत. थोरात यांनी यावर काम करावं, असं पाटील म्हणाले. खडसेंना सांभाळणं सोपं नसल्याचंदेखील पाटील यांनी म्हटलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Three-big-leaders-will-leave-the-party</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधानांच्या आर्थिक पॅकेज घोषणेनंतर शेअर बाजार वधारला...! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Stock-market-rises-after-PMs-financial-package-announcement</link>
            <description>मुंबई : कोरोनाच्या संकटाने जगभरातील अनेक विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्का दिला आहे. त्याला भारत देशही अपवाद नव्हता. मंगळवारी अर्थव्यवस्थेला चालना देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताच आज मुंबई शेअर बाजरातही तेजी पहायला मिळत आहे. सकाळी 9 च्या सुमारास सेन्सेक्स प्री ओपन सेशन दरम्यान सुमारे 1600 अंकांनी वधारलेला पहायला </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-13/share-market.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाच्या संकटाने जगभरातील अनेक विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्का दिला आहे. त्याला भारत देशही अपवाद नव्हता. मंगळवारी अर्थव्यवस्थेला चालना देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताच आज मुंबई शेअर बाजरातही तेजी पहायला मिळत आहे. सकाळी 9 च्या सुमारास सेन्सेक्स प्री ओपन सेशन दरम्यान सुमारे 1600 अंकांनी वधारलेला पहायला मिळाला तर निफ्टीमध्येही तेजी होती. मुंबई शेअर बाजरात सेन्सेक्स, निफ्टी हिरव्या निशाणावर उघडल्याने गुंतवणूकदारांसाठी हा मोठा दिलासा होता.काल बाजार बंद झाल्याच्या तुलनेत आज सेन्सेक्स सकाळी वधारून 32,841.87 पर्यंत पोहचलेला पहायला मिळाला तर निफ्टीदेखिल 9,584.20 पर्यंत पहायला मिळाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये व्होडाफोन आयडिया, आयसीआयसीआय बँक, बीएचईएल हे मोस्ट अ‍ॅक्टिव्ह स्टॉक पहायला मिळाले. दरम्यान काल रात्री भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्यांसह उद्योग जगताला दिलासा देत आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. आता 'लोकल'बद्दल 'व्होकल' होण्याची वेळ आली आहे. यासाठी आर्थिक तरतूद म्हणून भारत सरकारने कोरोना व्हायरसच्या जागतिक महामारीत आर्थिक चक्र वेगाने फिरवण्यासाठी सुमारे 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. थोड्याच वेळात अर्थमंत्रालयाकडून त्यामधील तरतुदींची माहिती दिली जाईल.आज सेंसेक्स, निफ्टीमध्ये सुमारे 4% वाढ पहायला मिळाली आहे. मागील दोन दिवस सेंसेक्स आणि निफ्टी दोन्हींमध्ये बाजराला मोठं नुकसान सोसावं लागलं होतं. आज सुमारे 30 पैकी 27 सेन्सेक्सचे स्टॉक्स हे दिलासादायक स्थितीत पहायला आहेत. तर निफ्टी आयटी आणिनिफ्टी फार्मा इंडिसेस वगळता सारे उत्तम स्थितीत ट्रेडिंग करत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Stock-market-rises-after-PMs-financial-package-announcement</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महामारीच्या लढ्यात अमेरिकेची भारताला 3.6 मिलियन डॉलरची मदत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/US-provides-millionaid-to-India</link>
            <description>नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटकाळात भारतात दिवसागणिक रुग्ण वाढत आहेत. परिणामी देशातील परिस्थिती नियंत्रणात कशी ठेवावी असे प्रश्न निर्माण झाले आहेत. साहजिकच या सर्व परिस्थितीने आर्थिक बाजूवर सुद्धा बारच तणाव येत आहे. अशावेळी भारताच्या मदतीसाठी अमेरिकेने हात पुढे केला आहे. अमेरिकन दूतावासाच्या माहितीनुसार, कोरोना विरूद्ध भारत सरकारच्या लढाईसाठी अमेरिकेने 3.6 दशलक्ष डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे. हा निधी भारतात </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-13/usindia.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटकाळात भारतात दिवसागणिक रुग्ण वाढत आहेत. परिणामी देशातील परिस्थिती नियंत्रणात कशी ठेवावी असे प्रश्न निर्माण झाले आहेत. साहजिकच या सर्व परिस्थितीने आर्थिक बाजूवर सुद्धा बारच तणाव येत आहे. अशावेळी भारताच्या मदतीसाठी अमेरिकेने हात पुढे केला आहे. अमेरिकन दूतावासाच्या माहितीनुसार, कोरोना विरूद्ध भारत सरकारच्या लढाईसाठी अमेरिकेने 3.6 दशलक्ष डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे. हा निधी भारतात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी दिला जाणार आहे. सध्या देशात असणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी हा निधी मदत म्हणून सिद्ध होईल अशी अपेक्षा सुद्धा अमेरिकन दूतावासाने बोलून दाखविली आहे.प्राप्त माहितीनुसार, कोरोना टेस्ट घेण्यासाठी अधिकाधिक सक्षम प्रयोगशाळा उभारल्या जाव्यात यासाठी ही मदत देण्यात येत आहे. मोलेक्युलर पद्धतीने रोगाचे निदान आणि सरॉलॉजीसारखे तंत्रज्ञान निर्माण करण्यात हा निधी मदत करेल, असे अमेरिकेच्या दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोरोना पसरत असताना लोकांच्या चाचण्या करून प्राथमिक स्तरावर असतानाच उपचार करणे आवश्यक आहे, त्यासाठी अगदी छोट्या छोट्या भागात सुद्धा हॉस्पिटलचे जाळे निर्माण करायला हवे. भारतात सामान्य जनतेला सुद्धा स्वच्छता आणि आरोग्य कार्यात जोडून घेण्यासाठी सीडीसी तर्फे स्थानिक पातळीवर गट बनवले जाणार आहेत. केवळ कोरोनाचा नव्हे तर या पुढे भविष्यातही असे कोणतेही आरोग्यविषयक संकट उद्भवल्यास त्यास लढा देण्यासाठी हा मोठा वर्ग तयार असेल अशी आशा सीडीसी ने व्यक्त केली आहे.दरम्यान, अमेरिकेत सुद्धा कोरोनाने अक्षरशः हाहाकार घातला आहे. आतापर्यंत अमेरिकेत जवळपास 14 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली असून 81 हजारहुन अधिकांचा मृत्यू झाला आहे.अमेरिकेला या संकटकाळात मदत करत भारताने काही दिवसांपूर्वी हायड्रॉक्सिक्लोरीनचा पुरवठा केला होता तर आता भारताला संकटकाळात आर्थिक मदत करून अमेरिकेने एका प्रकारे आभार मानले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/US-provides-millionaid-to-India</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तरीही जिल्ह्यांच्या सीमा सरसकट खुल्या होणार नाहीत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/district-boundaries-will-not-be-open</link>
            <description>मुंबई : लॉकडाऊन शिथील झाला तरी जिल्ह्यांच्या सीमा सरसकट खुल्या होणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना स्पष्टपणे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-13/uthakre13520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : लॉकडाऊन शिथील झाला तरी जिल्ह्यांच्या सीमा सरसकट खुल्या होणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना स्पष्टपणे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना व्हायरस नियंत्रण, उपाययोजना आणि लॉकडाऊन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली.या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आरोग्य व आर्थिक आणीबाणी निर्माण होणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय सुरु करावे लागत आहेत. मात्र, ज्या क्षेत्रात ते सुरु होत आहेत तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल. ग्रीन झोनमध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली आहे पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना केली.दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी या वेळी माहिती दिली की, राजधानी एक्स्प्रेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. दिल्ली-मुंबई रेल्वे सुरु होत आहे. आपण मजुरांची नावे नोंदवून दुसऱ्या राज्यात पाठवत आहोत. एक्स्प्रेसमधून कोण प्रवासी येत आहेत त्याविषयी माहिती महाराष्ट्राला मिळावी म्हणजे काळजी घेता येईल, असे आम्ही रेल्वेला कळविले आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/district-boundaries-will-not-be-open</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 12 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधान मोदी यांनी केली 20 लाख कोटींच्या 'आत्मनिर्भर पॅकेज'ची घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/PM-Modi-announces-Rs-20-lakh-croreself-reliance-package</link>
            <description>नवी दिल्ली : कोरोना महासंकटात होरपळलेल्या देशवासीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यापुढे 'लोकल' उत्पादनांनाचा गर्वाने प्रसार, प्रचार करा. 'लोकल' साठी 'व्होकल' बना आणि त्या उत्पादनाला ग्लोबल बनवा,</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-12/pmspeach12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कोरोना महासंकटात होरपळलेल्या देशवासीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यापुढे 'लोकल' उत्पादनांनाचा गर्वाने प्रसार, प्रचार करा. 'लोकल' साठी 'व्होकल' बना आणि त्या उत्पादनाला ग्लोबल बनवा, असे आवाहन त्यांनी 'लाईव्ह' संवादाच्या माध्यमातून केले.संपूर्ण जग कोरोना या महामारीच्या संकटात सापडले आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला. संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. तीन वेळा लॉकडाऊन वाढवण्यात आल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 18 में नंतर चौथ्या लॉकडाऊनला सुरू होणार असून त्यापूर्वी चौथ्या लॉकडाऊनच्या अटी शर्तीची माहिती दिली जाईल अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. चौथा लॉकडाऊन नियमानुसार होणार असून ती नियमावली 18 में नंतर समोर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. 20 लाख कोटींच्या पॅकेजमुळे देशातील उद्योग क्षेत्रासह सर्वच क्षेत्राला दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/PM-Modi-announces-Rs-20-lakh-croreself-reliance-package</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 12 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अल्पावधित पाच हजार बेड क्षमतेचे ‘कोव्हिड केअर सेंटर’ तयार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Covid-Care-Center-with-a-short-term-capacity-of-5,000-beds</link>
            <description>नागपूर : ‘कोरोना’ विषाणूच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. नागपुरात सारे काही सध्या नियंत्रणात असले तरी उद्भवणाऱ्या कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करता यावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे सूक्ष्मनियोजन करून त्यादृष्टीने तयारी करीत आहे. त्याच अनुषंगाने कळमेश्वर मार्गावरील येरला येथील राधास्वामी सत्संग न्यास या संस्थेच्या सहकार्याने त्यांच्या आश्रमाच्या परिसरात पाच हजार बेडचे नियोजन असलेले सर्व सोयींनी युक्त ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे इतक्या मोठ्या क्षमतेचे व एवढ्या कमी कालावधीत तयार होणारे हे पहिले ‘कोव्हिड केअर सेंटर’ ठरू शकते.  ही संकल्पनाच मुळात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडली. सध्या नागपुरात विविध ठिकाणी सुमारे ४२ विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. क्षमतेच्या दृष्टीने आणि त्यामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत ते आता अपुरे पडण्याची शक्यता आहे. कारण नागपुरात जे-जे व्यक्ती कोरोनाबाधीत आढळत आहेत, त्यांच्या संपर्कातील सर्वच लोकांना सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सक्तीच्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-12/5kbed12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : ‘कोरोना’ विषाणूच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. नागपुरात सारे काही सध्या नियंत्रणात असले तरी उद्भवणाऱ्या कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करता यावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे सूक्ष्मनियोजन करून त्यादृष्टीने तयारी करीत आहे. त्याच अनुषंगाने कळमेश्वर मार्गावरील येरला येथील राधास्वामी सत्संग न्यास या संस्थेच्या सहकार्याने त्यांच्या आश्रमाच्या परिसरात पाच हजार बेडचे नियोजन असलेले सर्व सोयींनी युक्त ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे इतक्या मोठ्या क्षमतेचे व एवढ्या कमी कालावधीत तयार होणारे हे पहिले ‘कोव्हिड केअर सेंटर’ ठरू शकते.  ही संकल्पनाच मुळात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडली. सध्या नागपुरात विविध ठिकाणी सुमारे ४२ विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. क्षमतेच्या दृष्टीने आणि त्यामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत ते आता अपुरे पडण्याची शक्यता आहे. कारण नागपुरात जे-जे व्यक्ती कोरोनाबाधीत आढळत आहेत, त्यांच्या संपर्कातील सर्वच लोकांना सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सक्तीच्या विलगीकरणात पाठविण्याची भूमिका मनपा आयुक्तांनी स्वीकारल्याने विलगीकरण केलेल्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. भविष्यात कोविड रुग्ण संख्येत वाढ झाल्यास त्यांची योग्य सोय अशा ठिकाणी व्हावी, त्यांच्यावर तेथेच उपचार करता यावे, यादृष्टीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘कोव्हिड केअर सेंटर’ची संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेला राधास्वामी सत्संग न्यासने सहकार्य करीत उपचार कालावधीसाठी जागा उपलब्ध करून दिली. केवळ जागाच उपलब्ध करून दिली नाही तर या सेंटरसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. मॅटीन, बॅरिकेटींग, कम्पार्टमेंट, साईडिंग, डोम या सर्व व्यवस्था संस्थेने उपलब्ध करून दिल्या. इतकेच नव्हे तर शुद्ध पिण्याचे पाणी आणि रुग्णांकरिता सात्विक भोजन ही सुद्धा व्यवस्था संस्थेने केली आहे. डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी, बेड, चादर, उशी, भोजनासाठी ट्रे व अन्य काही व्यवस्था नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. एकूणच केंद्र शासन आणि राज्य सरकारने ‘कोविड केअर सेंटर’बाबत ठरवून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनच हे ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. या सेंटरला भेट देऊन येथील संपूर्ण व्यवस्थेची मनपा आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी पाहणी केली. ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये सद्यस्थितीत ५०० बेड तयार करण्यात आले असून गरजेनुसार ती पुढे वाढविण्यात येणार आहे. येथे महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र बेड आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे. प्रत्येक बेडला क्रमांक देण्यात आले असून तोच रुग्ण क्रमांक राहील. प्रत्येक १०० बेडच्या मागे २० डॉक्टर, वैद्यकीय चमू आणि इतर कर्मचा-यांची टिम कार्यरत असणार आहे. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणीसह ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.विलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्यांचे तापमान तपासणी, रक्त तपासणीही येथे केली जाणार आहे. याशिवाय रुग्णांचे येथे स्वॅब घेण्यात येईल. स्वॅबच्या अहवालानंतर रुग्ण जर पॉझिटिव्ह असेल आणि प्रकृती अतिगंभीर असेल तरच त्याची रवानगी रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डात करण्यात येईल. मात्र पॉझिटिव्ह असतानाही जर प्रकृती गंभीर नसेल, सहज उपचार शक्य असतील तर त्याला तेथेच अन्य कक्षात स्थलांतरित केले जाईल. रुग्णांसोबतच या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इंसिडंट कमांडर व अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांना या सेंटर ची जबाबदारी देण्यात आली आहे. भविष्यात सेंटरची गरज पडू नये : आयुक्त तुकाराम मुंढे यासंदर्भात बोलताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, कोव्हिड केअर सेंटर सर्व सोयींनी युक्त आहे. आवश्यकतेनुसार येथील बेडची संख्या वाढविण्यात येत असून तब्बल पाच हजार बेडचे नियोजन आहे. त्यादृष्टीनेच ह्या कोव्हिड केअर सेंटरची आखणी आणि निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटरच्या निर्मितीसाठी राधास्वामी सत्संग न्यास संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले. या सहकार्याबद्दल मनपातर्फे संस्थेचे मन:पूर्वक आभार. मात्र ह्या सेंटरची भविष्यात गरज पडू नये, असेच आपले मत आहे. नागपुरातून पूर्णत: कोरोना हद्दपार व्हावा, यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावेत. पुढील काही दिवस घरीच राहावे. सोशल डिस्टंसिंग पाळावे. मास्कचा वापर करावा. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Covid-Care-Center-with-a-short-term-capacity-of-5,000-beds</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 11 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुणे विभागात 33 हजार 273  क्विंटल अन्नधान्याची आवक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/33-thousand-273-quintals-of-foodgrains-in-Pune-division</link>
            <description>पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 33 हजार 273 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 109 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 4 हजार 397 क्विंटल फळांची </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2020-05-11/or115220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 33 हजार 273 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 109 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 4 हजार 397 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 18 हजार 869 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. पुणे विभागात 10 मे रोजी 99.085 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.133  लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. उर्वरित दूध सुट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.19 हजार 682 स्थलांतरित मजुरांची सोय लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 136 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 18 कॅम्प असे पुणे विभागात एकूण 222 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 19 हजार 682 स्थलांतरित मजूर असून 90 हजार 668 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/PashchimMaharashtra/33-thousand-273-quintals-of-foodgrains-in-Pune-division</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ परगावी जाणाऱ्या मजुरांना स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Workers-going-to-other-states-do-not-need-a-separate-medical-certificate</link>
            <description>नागपूर : लॉकडाऊनमध्ये शहराशहरात अडकलेल्या परप्रांतीय मजूर आणि अन्य व्यक्तींना स्वगृही परतण्यासाठी शासनाने पाऊल उचलले आहे. प्रवासापूर्वी त्यांच्याकडे शासनाने प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असावे, अश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-08/IMG_20200508_160105.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : लॉकडाऊनमध्ये शहराशहरात अडकलेल्या परप्रांतीय मजूर आणि अन्य व्यक्तींना स्वगृही परतण्यासाठी शासनाने पाऊल उचलले आहे. प्रवासापूर्वी त्यांच्याकडे शासनाने प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असावे, अशी अट घातली होती. मात्र ही अट आता शासनाने एका नव्या आदेशातून रद्द केली आहे.स्वगृही परतणाऱ्या मजूर आणि अन्य व्यक्तींना आता स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी खेटे मारावे लागणार नाही. प्रशासनाकडून आलेल्या यादीनुसार जे मजूर ज्यावेळी प्रवास करतील, त्या प्रवासापूर्वी त्यांचे डिजीटल थर्मामीटर आणि अन्य चाचण्यांच्या माध्यमातून स्क्रिनींग करण्यात येईल. शासकीय वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे ही तपासणी मोफत करण्यात येईल. तपासणीनंतर ज्या प्रवाशांमध्ये ताप अथवा कुठलाही आजार नाही अशा प्रवाशांची केवळ एक यादी देण्यात येईल. त्यामुळे स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नसल्यामुळे ही अटच रद्द करण्यात करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Workers-going-to-other-states-do-not-need-a-separate-medical-certificate</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 07 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शेतकरी हितासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे केंद्र सरकारला पत्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-Chief-Minister-Ajit-Pawars-letter-to-the-Central-Government-for-the-benefit-of-farmers</link>
            <description>मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने जास्तीची खरेदी करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला केली आहे. कांदा खरेदीसाठी नाफेडला यंदा घालून दिलेली 40 हजार मेट्रिक टनांची खरेदीची मर्यादा 50 हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी अजित पवार केंद्राकडे केली आहे.कोरोनामुळे कांद्याचा उठाव नाहीमहाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी व ग्राहकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना उपमुख्यमंत्री </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-07/95997761_108113597563047.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने जास्तीची खरेदी करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला केली आहे. कांदा खरेदीसाठी नाफेडला यंदा घालून दिलेली 40 हजार मेट्रिक टनांची खरेदीची मर्यादा 50 हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी अजित पवार केंद्राकडे केली आहे.कोरोनामुळे कांद्याचा उठाव नाहीमहाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी व ग्राहकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्याद्वारे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. यंदा कांद्याचं चांगलं उत्पादन झाले आहे. कृषी उत्पन्न बाजारात आजमितीला कांदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे त्याला उठाव नाही, त्यामुळे हा कांदा केंद्र सरकारने खरेदी करावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.कांद्याचे भाव गडगडण्याची शक्यतादरम्यान, अनुकुल वातावरणामुळे रबी हंगामातही कांद्याचे उत्पादन वाढणार आहे. तो कांदा बाजारात आल्यानंतर कांद्याचे भाव गडगडण्याची व त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत आठ ते दहा रुपये प्रतीकिलो असलेला कांद्याचा भाव आणखी गडगडला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. ते टाळण्याची ही खरेदी करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असला तरी, या खरेदीसाठी गेल्या वर्षी असलेली 45 हजार मेट्रिक टनांची मर्यादा यंदा 40 हजार मेट्रीक टन इतकी कमी करणे अन्यायकारक आहे. यंदाची कांदा खरेदीची मर्यादा ५०हजार मेट्रीक टन इतकी वाढवण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.बफर स्टॉकमुळे कांदा दर स्थिरकेंद्राने कांदा खरेदी केल्यामुळे बफर स्टॉकमुळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करुन देणे सरकारला शक्य झाले होते. त्या पार्श्वभूमीवर, यंदा झालेले कांद्याचे जादा उत्पादन, वाढलेली आवक, कोरोनामुळे ठप्प असलेला उठाव या बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदाखरेदीसाठी यंदा खरेदीची ही मर्यादा वाढवून 50 टनांपर्यंत वाढविण्यात यावी आणि शेतकऱ्यांना दिलास द्यावा, असे त्यांनी पत्रात नमुद केले आहे ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-Chief-Minister-Ajit-Pawars-letter-to-the-Central-Government-for-the-benefit-of-farmers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 07 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ व्हॉट्सएपवर अपॉईंटमेंट घेऊन मिळणार दारु खरेदीची वेळ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Time-to-buy-liquor-by-an-appointment-on-WhatsApp</link>
            <description>मुंबई : दारु विक्रीला शासनाने परवानगी दिल्यानंतर मद्यपींनी दुकानांबाहेर रांगाच रांगा लावल्या. एका बाजूला कोरोनाचे रुग्ण वाढत असताना या वाढत्या रांगा म्हणजे धोक्याची होत्या. हे पाहता शासना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-07/liquor-41587013016092.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : दारु विक्रीला शासनाने परवानगी दिल्यानंतर मद्यपींनी दुकानांबाहेर रांगाच रांगा लावल्या. एका बाजूला कोरोनाचे रुग्ण वाढत असताना या वाढत्या रांगा म्हणजे धोक्याची होत्या. हे पाहता शासनाने तात्काळ आपला निर्णय मागे घेत काही ठिकाणी पुन्हा दारु बंदीचा निर्णय कायम ठेवला. पण आता वाईन शॉप मालकांनी यावर नवीन शक्कल लढवली आहे.दारुच्या दुकानांबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी वाईन शॉप मालकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. मद्यपींना अपॉइंटमेंट घेऊन दारुच्या बाटल्या खरेदी करता येणार येणार आहेत. यासाठी वाईन शॉपतर्फे व्हाट्सएप नंबर जाहीर करण्यात येणार आहे.या नंबरवर मद्यपींना दारु खरेदीची वेळ दिली जाणार आहे. त्यानुसार शुक्रवारपासून वाईन शॉप मधील विक्री पुन्हा सुरू होणार आहे. अशा प्रकारे वाईन शॉप सुरु ठेवण्यास नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा मंजुरी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Time-to-buy-liquor-by-an-appointment-on-WhatsApp</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 06 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जळगाव जिल्ह्यात आणखी एकोणीस कोरोना बाधित रूग्ण आढळले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Nineteen-more-corona-infected-patients-were-found-in-Jalgaon-district</link>
            <description>जळगाव :  जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 84 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 65 व्यक्तीचे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/UttarMaharashtra/2020-05-06/corona-2.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जळगाव :  जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 84 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 65 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून एकोणीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील एका व्यक्तीचा तर अमळनेर येथील अठरा व्यक्तींचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 85 इतकी झाली असून त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ नागोराव चव्हाण यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/UttarMaharashtra/Nineteen-more-corona-infected-patients-were-found-in-Jalgaon-district</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 06 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्या यात्रेकरूंपैकी 795 जण निघाले करोना पॉझिटिव्ह ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/795-pilgrims-return-to-Punjab-from-Nanded-testes-as-corona-positive</link>
            <description>नांदेड : एक खळबळजनक माहिती नांदेडमधून समोर येत आहे. एका धार्मिक कार्यक्रमासाठी पंजाबमधून आलेले शीख यात्रेकरू लॉकडाउनमुळे नांदेडमध्येच अडकून पडले होते. या यात्रेकरूंना आठ दहा दिवसांपूर्वी विशेष गाड्यांनी परत स्वगृही पाठवण्यात आलं. पण, नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्या यात्रेकरुंपैकी तब्बल 795 जण करोनाग्रस्त निघाले आहेत. त्यामुळे पंजाब सरकारची झोप उडाली असून, नांदेड प्रशासनही हादरलं आहे. कारण हे यात्रेकरू महिनाभर नांदेडमध्ये मुक्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2020-05-06/Kota-bus-lockdown_070520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नांदेड : एक खळबळजनक माहिती नांदेडमधून समोर येत आहे. एका धार्मिक कार्यक्रमासाठी पंजाबमधून आलेले शीख यात्रेकरू लॉकडाउनमुळे नांदेडमध्येच अडकून पडले होते. या यात्रेकरूंना आठ दहा दिवसांपूर्वी विशेष गाड्यांनी परत स्वगृही पाठवण्यात आलं. पण, नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्या यात्रेकरुंपैकी तब्बल 795 जण करोनाग्रस्त निघाले आहेत. त्यामुळे पंजाब सरकारची झोप उडाली असून, नांदेड प्रशासनही हादरलं आहे. कारण हे यात्रेकरू महिनाभर नांदेडमध्ये मुक्काम करून होते.हल्ला महल्लासाठी पंजाबमधून काही भाविक नांदेडमध्ये आले होते. त्यानंतर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर 40 दिवसांपासून हे भाविक मुक्कामाला होते. त्यांना परत नेण्यासाठी पंजाब सरकारकडून प्रयत्न सुरू होते. महाराष्ट्र सरकार आणि पंजाब सरकारमध्ये झालेल्या चर्चेनंतर केंद्रानं त्यास परवानगी दिली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ट्रॅव्हल्सनं तेरा गाड्यामधून 1700 जणांना घरी सोडण्यात आलं. त्यानंतर टप्याटप्यानं इतरही यात्रेकरूंना पंजाब सरकार परत घेऊन गेलं. पण, या यात्रेकरूंची घेऊन जाण्याआधीच करोना चाचणी न केल्यानं आता ही धक्कादायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे.पंजाब सरकारनं 80 ट्रॅव्हल्सच्या मदतीनं चार हजार नागरिकांना परत राज्यात नेले. त्याठिकाणी या यात्रेकरूंची तपासणी करण्यात आली. त्यात तब्बल 795 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. 28 एप्रिल रोजी पंजाबमधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 510 पर्यंत होती. मात्र, अचानक आठशे रुग्ण वाढल्यानं पंजाबमधील रुग्णांची 1232 वर पोहोचली आहे.नांदेडमधील 20 सेवक, सहा चालकही करोनाग्रस्तपंजाबमधील सुरूवातीची आकडेवारी समोर आल्यानंतर नांदेड जिल्हा प्रशासनानं तातडीनं तपासणी करण्याचं काम हाती घेतलं. या यात्रेकरूंच्या सेवेत असलेल्या सेवेकऱ्यांची चाचणी करण्यात आली. यात 20 जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर यात्रेकरूंना सोडण्यासाठी गेलेल्या सहा चालकांनाही करोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं असून, उपचार करण्यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/795-pilgrims-return-to-Punjab-from-Nanded-testes-as-corona-positive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 06 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाक आणि अभिनेत्री तमन्ना अडकणार विवाह बंधनात? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Pakistani-cricketer-Abdul-Razzaq-and-actress-Tamanna-to-tie-the-knot</link>
            <description>मुंबई : बॉलिवूड कलाकार नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चात असतात. शिवाय चाहते देखील आपल्या आवडत्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी कायम उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तमन्ना भाटीया पाकिस्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-05-06/95956167_106974041010336.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बॉलिवूड कलाकार नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चात असतात. शिवाय चाहते देखील आपल्या आवडत्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी कायम उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तमन्ना भाटीया पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकशी लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. या चर्चांना उधाण आलं होतं ते फक्त एका फोटोमुळे. तो फोटो आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो फोटो एका एका ज्वेलरीच्या दुकानातील होता. त्यांचा हा फोटो पाहून ते दोघं लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.पण आता खुद्द तमन्नाने त्या फोटोमागील अफवांवर स्पष्टिकरण दिलं आहे. `सर्वात आधी माझं नाव एका अभिनेत्यासोबत जोडण्यात आले, नंतर एका क्रिकेटरसोबत आता डॉक्टरसोबत. हे सर्व ऐकल्यानंतर एक पती खरेदी करू की काय असं मला वाटू लागलं आहे.` असं ती म्हणाली.२०१७ मध्ये दुबईमधील एका इवेंटसाठी तमन्ना आणि अब्दुल रज्जाक यांना पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. त्यावेळी काढलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Pakistani-cricketer-Abdul-Razzaq-and-actress-Tamanna-to-tie-the-knot</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तेलंगणा राज्यात 29 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Lockdown-extended-till-May-29-in-Telangana-state</link>
            <description>नागपूर :  तेलंगणा राज्यात 29 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. याबाबत मुख्यमंत्री केसीआर यांनी घोषणा केली. अत्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-05/95930782_106532154387858.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर :  तेलंगणा राज्यात 29 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. याबाबत मुख्यमंत्री केसीआर यांनी घोषणा केली. अत्यावश्यक सेवेसाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे.संध्याकाळी 7 पासून राज्यात कर्फ्यू असणार आहे. या वेळेत कोणी बाहेर फिरताना दिसल्यास पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे.बाहेरील राज्यातील नोकरदारांना त्यांच्या राज्यात परत जायचे असेल तर त्यांची परत जाण्यासाठी विशेष सोय करून देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Lockdown-extended-till-May-29-in-Telangana-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रशियामध्ये कोरोनाचा कहर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/International/The-devastation-of-the-Corona-in-Russia</link>
            <description>कोरोनाने अख्ख जग वेठीस धरले असताना नवीन बातमी समोर आली आहे. रशियामध्ये एकाच दिवशी 10 हजार कोरोना रुग्ण सापडले. वैज्ञानिक आणि संशोधक देखील भाष्य करण्याचे टाळत आहेत. हा अदृ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/International/2020-05-05/95538729_106385937735813.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोरोनाने अख्ख जग वेठीस धरले असताना नवीन बातमी समोर आली आहे. रशियामध्ये एकाच दिवशी 10 हजार कोरोना रुग्ण सापडले. वैज्ञानिक आणि संशोधक देखील भाष्य करण्याचे टाळत आहेत. हा अदृश्य शत्रू संपूर्ण जगात धुमाकूळ घालत आहे. गेल्या 24 तासात अमेरिकेत 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन सरकार हैराण आहे की, या परिस्थितीचा नेमका सामना कसा करायचा. याच दरम्यान आता रशियामध्ये देखील परिस्थिती बिघडत चालली आहे. कारण रविवारी (ता.3) एका दिवसात रशियामध्ये कोरोनाचे तब्बल 10 हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका दिवसात एवढे रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता रशियात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 34 हजार 687 एवढी झाली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/International/The-devastation-of-the-Corona-in-Russia</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशात 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण व बळी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-highest-number-of-patients-and-victims-in-the-country-so-far-in-24-hours</link>
            <description>मुंबई : देशभरात गेले काही महिने कोरोनाची साथ पसरली आहे. मात्र मागील 24 तास हे सर्वात भयंकर ठरले आहेत. कारण मागील 24 तासात तब्बल 3900 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर 195 जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही आकडे आजवरचे सर्वाधिक आहेत. गेल्या काही दिवसात रुग्णांचा आकडा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-05/96140942_106350257739381.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : देशभरात गेले काही महिने कोरोनाची साथ पसरली आहे. मात्र मागील 24 तास हे सर्वात भयंकर ठरले आहेत. कारण मागील 24 तासात तब्बल 3900 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर 195 जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही आकडे आजवरचे सर्वाधिक आहेत. गेल्या काही दिवसात रुग्णांचा आकडा वाढतच आहेत त्यामुळे प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.भारतात आतापर्यंत 1500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार देशभरात गेल्या 24 तासात तब्बल 3900 नवे रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 195 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच आता देशात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा 46 हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण 46433 रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी 1568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. ज्यामध्ये आता आणखी दोन आठवड्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा देशव्यापी लॉकडाऊन 17 मे पर्यंत असणार आहे. अद्यापही देशात कोरोनाचा प्रसार होत असल्याचं दिसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. मात्र, यादरम्यान, झोननुसार काही सवलती देण्यात आल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-highest-number-of-patients-and-victims-in-the-country-so-far-in-24-hours</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विधान परिषद निवडणुकीसाठी 11 मेपर्यंत करता येणार अर्ज दाखल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Applications-for-the-Legislative-Council-elections-can-be-submitted-till-May-11</link>
            <description>अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाली. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. नियमानुसार त्यांना सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होणे अनिवार्य आहे. रा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-05/95785124_105925267781880.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाली. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. नियमानुसार त्यांना सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होणे अनिवार्य आहे. राज्यातील 9 विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ 24 एप्रिल रोजी संपुष्टात आला. सत्ताधाऱ्यांना याची कल्पना असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांना यातील एका जागेवरून विधिमंडळाचे सदस्य बदविण्याचे ठरविण्यात आले. परंतु कोरोनामुळे सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. यामुळे त्यांच्या सदस्यत्वावरून मोठा पेच निर्माण झाला.मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त कोट्यातून त्यांना आमदार करण्याचा निर्णय घेतला. परंतु राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी त्यास नकार दिल्याने पुन्हा गोची झाली. त्यानंतर सरकारमधील घटक पक्षांसोबत राज्यपाल कार्यालयाने विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली. आयोगाने याला हिरवा झेंडा दाखवल्याने आता त्यांचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे ठाकरे यांचा सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.असा आहे कार्यक्रम -नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख : 11 मेअर्ज छाननी तारीख : 12 मेअर्ज मागे घेण्याची तारीख : 14 मेआवश्‍यक पडल्यास मतदान : 21 मेसंपूर्ण प्रक्रिया पार पडण्याची तारीख : 26 मे ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Applications-for-the-Legislative-Council-elections-can-be-submitted-till-May-11</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दुकाने, बांधकाम आणि शासकीय कार्यालयांना अटींच्या अधीन राहून परवानगी मनपाचा निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Corporation-decision-to-allow-shops,-construction-and-government-offices-subject-to-conditions</link>
            <description>नागपूर : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शासनाने घोषित नवीन मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकाने, इन सीटू बांधकाम कार्य आणि १० टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (ता.४) घेतला आहे. शहरातील नऊ प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) व गांधीबाग, सतरंजीपुरा, आसीनगर आणि मंगळवारी हे चार प्रशासकीय मनपा झोन वगळता लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, लकडगंज या सर्व सहाही मनपा झोनसाठी हे आदेश लागू राहणार आहेत. मात्र संपूर्ण शहरातील खाजगी कार्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-04/95903526_105312191176521.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शासनाने घोषित नवीन मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकाने, इन सीटू बांधकाम कार्य आणि १० टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (ता.४) घेतला आहे. शहरातील नऊ प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) व गांधीबाग, सतरंजीपुरा, आसीनगर आणि मंगळवारी हे चार प्रशासकीय मनपा झोन वगळता लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, लकडगंज या सर्व सहाही मनपा झोनसाठी हे आदेश लागू राहणार आहेत. मात्र संपूर्ण शहरातील खाजगी कार्यालयासह दारुची दुकाने, वाईन शॉप, पानठेले, शॉपींग मॉल, सलून, स्पा आदी सर्व बंदच राहणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार नागपूर शहरामध्येही १५ मे पर्यंत कोरोनाग्रस्तांच् संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार शहरात निर्माण होणारा कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी तिसरे लॉकडाऊन लागू करण्यात आले असून यामध्ये नागरिकांना केवळ काही गोष्टींसाठीच शिथिलता देण्यात आली आहे. मात्र त्यासाठीही त्यांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. नागपूर शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घेण्यात येत आहेत, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या निर्णयामध्ये तीन महत्वाच्या गोष्टींसाठी त्यांनी शिथिलता दिली आहे. शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, लकडगंज या सहा झोनमध्ये रहिवासी क्षेत्रातील, निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच नमूद क्षेत्रातील इन सीटू बांधकामासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी बांधकामस्थळी कामगारांच्या निवासाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. याशिवाय नमूद क्षेत्रातील शासकीय कार्यालये १० टक्के उपस्थितीसह सुरू करण्याबाबत सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सर्व संबंधितांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे शहरातील कोणत्याही भागात दारूची दुकाने किंवा वाईन शॉप, पानठेले, शॉपिंग मॉल सुरू करण्याबाबत कोणतिही परवानगी नसल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.शहरात कोविडची स्थिती लक्षात घेता संबंधित शिथिलता देण्याबाबत टप्प्याटप्प्याने पुढील आदेश जारी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनुज्ञेय केलेल्या शिथिलतेबाबत नव्याने कोणतिही परवानगी घेण्याची गरज नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या एस.ओ.पी. चे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Corporation-decision-to-allow-shops,-construction-and-government-offices-subject-to-conditions</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ धनंजय मुंडेंचे बीड जिल्ह्यासाठी मिशन 100% ग्रीन झोन! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Marathwada/Dhananjay-Mundes-Mission-of--Green-Zone-for-Beed-District</link>
            <description>बीड : बीड जिल्हा केंद्र सरकारच्या निकषानुसार जरी सध्या ‘ऑरेंज झोन’ मध्ये असला तरी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाला बीड जिल्ह्याच्या हद्दीपासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला मदत करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या 550 होमगार्ड्सच्या पुनर्नियुक्तीचा प्रश्न श्री. मुंडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करून मार्गी लावला. तसेच त्यांच्या वेतनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या 5 % निधीतून व्यवस्था करण्यात येईल असेही श्री. मुंडे म्हणाले.यावेळी जिल्ह्यात कमी पडणारे सोयाबीनचे बियाणे, लग्न लावण्यासाठी परवानगी, यांसह तूर व हरभरा खरेदीसाठी सध्या कमी असलेल्या ग्रेडरच्या उपलब्धीसंदर्भातही चर्चा झाली. श्री. मुंडे यांनी एफसीआयच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क करून तूर व हरभरा खरेदीसाठी अधिकचे चार ग्रेडर उपलब्ध करून दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडाऊन – तीनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला, यावेळी जिल्ह्याला कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊन चे नियम आणखी कडक करावे लागले तरी हरकत नाही असेही श्री. मुंडे म्हणाले. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2020-05-04/95512477_105482977826109.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बीड : बीड जिल्हा केंद्र सरकारच्या निकषानुसार जरी सध्या ‘ऑरेंज झोन’ मध्ये असला तरी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाला बीड जिल्ह्याच्या हद्दीपासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला मदत करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या 550 होमगार्ड्सच्या पुनर्नियुक्तीचा प्रश्न श्री. मुंडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करून मार्गी लावला. तसेच त्यांच्या वेतनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या 5 % निधीतून व्यवस्था करण्यात येईल असेही श्री. मुंडे म्हणाले.यावेळी जिल्ह्यात कमी पडणारे सोयाबीनचे बियाणे, लग्न लावण्यासाठी परवानगी, यांसह तूर व हरभरा खरेदीसाठी सध्या कमी असलेल्या ग्रेडरच्या उपलब्धीसंदर्भातही चर्चा झाली. श्री. मुंडे यांनी एफसीआयच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क करून तूर व हरभरा खरेदीसाठी अधिकचे चार ग्रेडर उपलब्ध करून दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडाऊन – तीनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला, यावेळी जिल्ह्याला कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊन चे नियम आणखी कडक करावे लागले तरी हरकत नाही असेही श्री. मुंडे म्हणाले. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले, जिल्ह्यात 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. बदलत्या परिस्थितीत सर्व बाबींचा विचार करून पावले टाकली जात आहेत. लोकांच्या अडचणी कमी व्हाव्यात व संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पीपीई किट देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यासाठी नऊ हजार पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत व्हेंटिलेटर खरेदीतील अडचणी दूर होण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी असे सांगितले.याच बरोबर शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने बांधावर डिझेल हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर बीड तालुक्यात सुरू करण्यात येत असून, सुरुवातीस असे एक सुसज्ज वाहन उपलब्ध करून दिले आहे. यावर डिझेल वितरणाची मीटर, किंमत दर्शवणारी यंत्रणा असून इंडियन ऑइल कार्पोरेशनच्या सहकार्याने हे वाहन जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. यामुळे बीड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या डिझेल इंधनाचा प्रश्न त्यांच्या बांधावर सुटेल अशी आशा आहे.बीड मधील इतर जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना बीडमध्ये येण्यास परवानगी दिली जात असल्याने पोलीस यंत्रणेवरील वाढणारा ताण लक्षात घेता 550 होमगार्ड जवानांची सेवा जिल्ह्यातील पोलीस विभागात मिळाव्या यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यात आला आहे.बाहेरच्या जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी दिली जात असून याचा उपयोग तात्पुरत्या कारणांसाठी बाहेर जिल्ह्यात गेल्यानंतर अडकलेल्या व्यक्तींना व्हावा पण नोकरी व काम धंद्यानिमित्त इतर जिल्हा व शहरात राहणाऱ्यांनी बीड जिल्ह्यात येण्यासाठी याचा वापर करू नये.पालकमंत्री श्री. मुंडे पुढे म्हणाले, संचार बंदीच्या काळात अकरा शहरातील नागरिकांना किराणा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने ‘निडली’ ॲप सुरू केले असून पुढे याद्वारे जीवनावश्यक वस्तू देखील लोकांना पोहोचविण्यासाठी सुविधा उपलब्ध केली जाईल.याच बरोबर आढावा बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या कापूस खरेदी साठी जिल्ह्यातील तेरा जिनिंग केंद्र मध्ये सहा ग्रेडर उपलब्ध असल्याने, उद्यापर्यंत आणखी चार ग्रेडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. तसेच खरिपाची तयारी करताना जिल्ह्यात 80 हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची कमतरता असल्याने कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा करून सदर बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. विवाहाच्या प्रसंगी 20 नातेवाईकांना उपस्थित राहण्यासाठी नियमात शिथिलता देण्यासाठी राज्यस्तरावरून निर्णय व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ना. मुंडे यांनी येत्या दोन दिवसात याबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी नागरिकांसाठी पास उपलब्ध होणाऱ्या ऑनलाइन प्रक्रियेद्वारे आतापर्यंत 365 अर्ज प्राप्त झाले असून 45 परवानगी दिली तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी नवीन 30 व्हेंटिलेटर घेण्यात येत असल्याची माहिती दिली गेल्याचे सांगितले .बैठकीतूनच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना फोनपालकमंत्री धनंजय मुंडे हे झटपट व जागच्या जागी निर्णय घेण्यासाठी प्रचंड लोकप्रिय आहेत. जिल्ह्यांमध्ये लग्न लावण्यासाठी परवानगी हा विषय निघताच त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन लावला वीस लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्यास परवानगी देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे समजते.होमगार्डची संख्या तसेच त्यांचे वेतन यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख त्याचबरोबर विविध आर्थिक नियोजनाच्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यातील कमी पडणाऱ्या सोयाबीन बियाण्यांच्या बाबतीत कृषिमंत्री दादाजी भुसे आदी मान्यवरांना श्री. मुंडे यांनी चालू बैठकीतच फोन लावले व विषय मार्गी लावले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Marathwada/Dhananjay-Mundes-Mission-of--Green-Zone-for-Beed-District</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १७ मे पर्यंत मेट्रो प्रवास सेवा बंद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Metro-travel-service-closed-till-May-17</link>
            <description>नागपूर : कोव्हिड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. या लॉकडा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-04/96079600_105150917859315.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : कोव्हिड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. या लॉकडाऊनमुळे नागपूर मेट्रो सेवाही प्रभावित राहणार आहे. मेट्रोची ऑरेंज लाईन - सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन आणि ॲक्वा लाईन - सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यानची प्रवासी सेवा १७ मे पर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या असुविधेबाबत मेट्रो प्रशासनाद्वारे दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Metro-travel-service-closed-till-May-17</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सलमान खान, उलिया वंतूर आणि जॅकलीन फर्नांडीस गरजूंसाठी सरसावले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Salman-Khan-Lulia-Vantur-and-Jacqueline-Fernandez-rushed-to-help-needy-people</link>
            <description>मुंबई : लॉकडाऊनमुळे सलमान खान जवळपास आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पनवेल येथील त्याच्या फार्महाउसमध्ये अडकला आहे. सलमान खाननेआपल्या फार्महाउसमधूनच एक व्हिडिओ जारी करून लोकांना लॉकडाऊन दरम्यान, घरातच राहून कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरससंदर्भात लढण्याचं आवाहन केलं होतं.याव्यतिरिक्त सलमान खानने पनवेल फार्म हाउसमध्ये राहून 'प्यार करोना' नावाच्या एका गाण्याचा व्हिडीओदेखील जारी के</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-05-04/salman-and-jacqueline_1585292422.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : लॉकडाऊनमुळे सलमान खान जवळपास आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पनवेल येथील त्याच्या फार्महाउसमध्ये अडकला आहे. सलमान खाननेआपल्या फार्महाउसमधूनच एक व्हिडिओ जारी करून लोकांना लॉकडाऊन दरम्यान, घरातच राहून कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरससंदर्भात लढण्याचं आवाहन केलं होतं.याव्यतिरिक्त सलमान खानने पनवेल फार्म हाउसमध्ये राहून 'प्यार करोना' नावाच्या एका गाण्याचा व्हिडीओदेखील जारी केला होता. हे गाणं सलमान खानने स्वतः लिहिलेलं असून त्यानेच हे गाणं गाऊन कम्पोजदेखील केलं आहे.सलमान खानच्या पनवेलमधील त्याच फार्म हाऊसमधून आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलमान आपल्या कुटुंबियांसोबत एकत्र येऊन एका स्टोअर रूममधून राशन आणि खाण्या-पिण्याचं काही अत्यावश्यक सामान जवळच उभ्या असणाऱ्या एका बैलगाडीमध्ये ठेवण्यासाठी मदत करत आहे. दरम्यान, सलमान खान पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीसाठी धावून आला आहे. सलमान ज्या फार्महाउसमध्ये राहत आहे तेथील आसपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या गरजू लोकांना राशन देऊन सलमानने मदत केली आहे.याच व्हिडिओमध्ये सलमान खानच्या कुटुंबियांसोबत गर्लफ्रेंड उलिया वंतूर, अभिनेत्री आणि सलमानची खास मैत्रिण जॅकलीन फर्नांडीस या दोघीही दिसून आल्या. व्हिडिओच्या शेवटी आवश्यक सामान घेऊन सर्व बैलगाड्या फार्महाऊसमधून बाहेर जाताना दिसत आहेत.दरम्यान, सलमान खानने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजच्या 23000 मजुरांच्या अकाउंट्समध्ये थेट प्रति व्यक्ती तीन हजार रूपये टाकून एकूण 6.90 कोटी रूपयांची मदत केली होती. एवढचं नाहीतर मजुरांच्या खात्यात पैसे टाकण्याव्यतिरिक्त सलमानने या लॉकडाऊन दरम्यान, इंडस्ट्रीशी निगडीत गरीब मजुर आणि इतर गरजूंना अत्यावश्यक सामान आणि रेशन पोहोचवलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Salman-Khan-Lulia-Vantur-and-Jacqueline-Fernandez-rushed-to-help-needy-people</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात कोरोनाचे 678 नवे रुग्ण, मृत्यूची संख्या 521 वर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/678-new-patients-of-corona-in-the-state</link>
            <description>मुंबई : राज्यात 678 नविन रूग्ण वाढले असून 27 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतची एकूण रूग्णसंख्या 12296 वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या 5</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-04/3corona1_6.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात 678 नविन रूग्ण वाढले असून 27 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतची एकूण रूग्णसंख्या 12296 वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या 521 वर पोहोचली आहे. राज्यात आज एकूण कोरोना बाधित 121 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची दिलासादायक बातमी देखील समोर आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.राज्यात एक लाख 74 हजार 933 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 12 हजार 623 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात 36 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 521 आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 27, पुणे शहरातील तीन, अमरावती शहरातील दोन, तर वसई विरार मधील एक, अमरावती जिल्ह्यामधील एक तर औरंगाबाद मनपामधील एक मृत्यू आहे. या शिवाय प. बंगालमधील एका जणाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/678-new-patients-of-corona-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 03 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाद्वारे कोरोना वारीयर्सला मानवंदना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Tribute-to-Corona-Warriors-by-all-three-Indian-Army-forces</link>
            <description>भारतीय सेनेच्या भुसेना, नौसेना, वायुसेनेद्वारे मुंबई, श्रीन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-03/86969425_103917057982701.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारतीय सेनेच्या भुसेना, नौसेना, वायुसेनेद्वारे मुंबई, श्रीनगर, बंगलोर यासारख्या प्रमुख शहरात कोरोना वारीयर्सना आज सकाळी 10 वाजता मानवंदना देण्यात आली. वायुसेनेद्वारे विमान आणि हेलिकॉप्टर मधून कोरोना रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Tribute-to-Corona-Warriors-by-all-three-Indian-Army-forces</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 03 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात दारुची दुकानं सुरु होणार…! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Liquor-shops-to-be-started-in-the-state</link>
            <description>दारूची दुकानं सुरू ठेवण्याबाबत केंद्र सरका</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-03/95920745_103820694659004.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दारूची दुकानं सुरू ठेवण्याबाबत केंद्र सरकारच्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील दारूची दुकानं सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Liquor-shops-to-be-started-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 02 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिवसाला आठ हजार गरजूंच्या पोटाला अन्न ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Vidarbha/Food-for-eight-thousand-needy-people-a-day</link>
            <description>#कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत असला आणि लॉकडाऊन काळात घरी बसण्याचे आदेश असले तरी केवळ गोरगरीब आणि गरजूंच्या पोटाला अन्न मिळावे या सद्हेतूने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्यकर्ते दिवसरात्र कष्ट करीत आहेत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-05-02/95260795_103324484708625.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[#कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत असला आणि लॉकडाऊन काळात घरी बसण्याचे आदेश असले तरी केवळ गोरगरीब आणि गरजूंच्या पोटाला अन्न मिळावे या सद्हेतूने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्यकर्ते दिवसरात्र कष्ट करीत आहेत. दक्षिण नागपूरच्या गरजवंतांपर्यंत पोटभर अन्न पोचावे म्हणून छोटा ताजबाग येथील व्यंकटेश सभागृहात दररोज आठ हजार माणसांचा स्वयंपाक तयार केला जातो. या किचनमध्ये तयार केला गेलेला स्वयंपाक दक्षिण भागातील २० ठिकाणी पोचवला जातो, जेथून गरजवंतांना ते वाटप केले जाते. कोरोनापासून बचाव म्हणून घ्यावयाची संपूर्ण काळजी घेत हा उपक्रम सेवाभावी वृत्तीने राबवला जात आहे. वाढवलेल्या लॉकडाऊन काळात देखील कुणीही उपाशी राहू नये यासाठी हा उपक्रम असाच चालू राहणार असल्याचे दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते ह्यांनी आश्वासन दिले. भाजपच्या दक्षिण मंडळाचे अध्यक्ष देवेंद्रजी दस्तुरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते या सेवाकार्यात लागले आहेत.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Vidarbha/Food-for-eight-thousand-needy-people-a-day</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 02 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जगातील कोरोना बळी दोन लाख 33 हजारांच्या पुढे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-worlds-corona-victims-number-two-lakh-33-thousand</link>
            <description>नवी दिल्ली : संपूर्ण जगाला थांबविणाऱ्या आणि सुमारे 187 देशांमध्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-01/95154773_102885674752506.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : संपूर्ण जगाला थांबविणाऱ्या आणि सुमारे 187 देशांमध्ये प्रसार झालेल्या कोव्हिड-19 विषाणूची साखळी वाढतच चालली आहे. संपूर्ण जगभरात यामुळे बाधित रुग्णांची संख्या 33 लाखांच्या घरात पोहोचत असून मृत्युसंख्या दोन लाख 33 हजारांच्या पलिकडे पोहोचली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-worlds-corona-victims-number-two-lakh-33-thousand</guid>
        </item>
    
     </channel>
    </rss>
     