
       <rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"> 
        <channel>
        <title>ऑनलाईन रिपोर्टर....नातं विश्वासाचं...!</title>
        <atom:link href="http://theonlinereporter.com/RSS/NationalNews" rel="self" type="application/rss+xml"/>
        <link>http://theonlinereporter.com</link>
        <description>The Online Reporter, a national news platform of India aimed at disseminating latest updates and information regarding crime, politics, lifestyle, entertainment, society etc. With Online Reporter you can catch up with the latest news, ताज्या मराठी बातम्या , online Live News, Daily News, local news, दैनिक बातम्या , स्थानिक बातम्या , News about India and more. Get latest news headings from Mumbai, Pashchim Maharashtra, Vidarbha, and the nation only at theonlinereporter.com</description>
        <lastBuildDate>Sat, 18 Apr 2026 08:48:43 GMT</lastBuildDate>
        <language>mr-IN</language>
    
        <item>
            <pubDate>Fri, 23 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उद्धव ठाकरे पुत्र प्रेमात धृतराष्ट्र झाले चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Uddhav-Thackeray-become-Dhritarashtra-in-sons-love-Chandrasekhar-Bawankules-harsh-criticism</link>
            <description>देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे यांची चोरले. पुत्रप्रेमात ते धुतराष्ट्राप्रमाणे आंधळे झाल्याने त्यांचे ५० आमदार सोडून गेले हे देखील त्यांना माहिती नव्हते. येत्या काळात त्यांच्या पक्षाच्या मंचावर केवळ चारच चेहरे दिसतील.  अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकाला ९ वर्षे पूर्ण झाली. सरकारच्या कामाची माहिती जनमानसांत पोहचविण्यासाठी भाजपाकडून मोदी@९ हे अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने यवतमाळच्या बाभुळगाव येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, त्या सभेत श्री बावनकुळे मार्गदर्शन करीत होते. यावेळी आ. मदन येरावार, यवतमाळ भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा, यवतमाळ विध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-23/image - 2023-06-23T152153.886.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे यांची चोरले. पुत्रप्रेमात ते धुतराष्ट्राप्रमाणे आंधळे झाल्याने त्यांचे ५० आमदार सोडून गेले हे देखील त्यांना माहिती नव्हते. येत्या काळात त्यांच्या पक्षाच्या मंचावर केवळ चारच चेहरे दिसतील.  अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकाला ९ वर्षे पूर्ण झाली. सरकारच्या कामाची माहिती जनमानसांत पोहचविण्यासाठी भाजपाकडून मोदी@९ हे अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने यवतमाळच्या बाभुळगाव येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, त्या सभेत श्री बावनकुळे मार्गदर्शन करीत होते. यावेळी आ. मदन येरावार, यवतमाळ भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा, यवतमाळ विधानसभा निवडणूक प्रमुख बाळासाहेब शिंदे,  जिल्हा संघटन सरचिटणीस राजू पडगिलवार, डॉ. आशिषराव देशमुख यांच्यासह सर्व प्रमुख भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. 
बावनकुळे म्हणाले, भाजपाला दिलेल्या एका मतामुळे देशाच्या विकासात जनतेने हातभार लावला आहे. शेतकरी, महिला व सर्वच घटकातील नागरिाकंत सन्मानाची भावना वाढीस लागली आहे. मोदींच्या नेतृत्त्वात जगभरात भारताची प्रतिमा उंचावली. २०३५ पर्यत मोदींच्या नेतृत्त्वात भारत आत्मनिर्भर होईल.
• महाराष्ट्रात ध्रुवीकरण अशक्य 
महाराष्ट्रात ध्रुवीकरण करून या महाराष्ट्रात निवडून येता येईल हे शक्य होणार नाही, आमच्या जवळ मोदी सरकार व शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या कामाची शिदोरी आहे, असे ते म्हणाले
सरकार सर्वसामान्य लोकांच्या विकासाचे साधन
कॉंग्रेसच्या काळात १०० रुपयांपैकी १५ रुपयेच जनतेपर्यंत पोहचत होते, मात्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पूर्ण १०० रुपये जनतेपर्यंत पोहचत आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील देशाची सत्ता आणि सरकार सर्वसामान्य लोकांच्या विकासाचे साधन झाले आहे. 
मविआ मध्ये मुख्यमंत्री पदाचे अनेक उमेदवार
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व मान्य नसल्याने महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला तडा पडला आहे. शरद पवारांनी देखील त्यांच्या आत्मचरित्रातून ठाकरेंच्या कामगिरीवर प्रश्न केला. महाविकास आघाडीमध्ये ८ लोक मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ३-३ तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे, असेही बावनकुळे म्हणाले. 
मान्यवरांच्या भेटी अन् दिवसभर संवाद 
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या एक दिवसीय यवतमाळ दौऱ्याची सुरुवात त्यांनी राजमाता जिजाऊ चौकातील राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केली. यावेळी लोहारा-यवतमाळ मार्गाच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभाग नोंदविला. दुपारी कामठवाडा येथे जिल्हाभरातील भाजपा कार्यकर्त्यांशी टिफीन बैठकीतून संवाद साधला. दाऊदी बोहरा समाजाचे शेख अजीज शाकीर यांची भेट घेतली. दी यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या मुख्यालयाला भेट दिली व कामकाजाची माहिती घेतली. शहरातील प्रभावशाली व्यक्ती, संस्था व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. यानंतर रात्री त्यांनी शहरातील व्यापारी व उद्योजकांशी संवाद साधला

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Uddhav-Thackeray-become-Dhritarashtra-in-sons-love-Chandrasekhar-Bawankules-harsh-criticism</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 22 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नक्की वाचा : वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Vitthal-Rukmini-Varkari-Bima-Chhatra-Yojana-for-Varkari</link>
            <description>पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे श</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-22/image - 2023-06-22T161522.410.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.

यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.


वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Vitthal-Rukmini-Varkari-Bima-Chhatra-Yojana-for-Varkari</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 20 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जे 'गद्दार' असतील त्यांना 'गद्दार' म्हणायची ताकद माझ्यात; सुप्रिया सुळे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Supriya-Sule-said-that-I-have-the-strength-to-call-those-who-are-gaddar-as-gaddar</link>
            <description>या राज्यात लोकशाही राहिली आहे का? असा सवाल करतानाच रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

दरम्यान 'महाराष्ट्र कभी झुका है, ना कभी झुकेगा'... 'मोडेन पण वाकणार नाही' जे 'गद्दार' असती</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-20/image - 2023-06-20T164910.077.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[या राज्यात लोकशाही राहिली आहे का? असा सवाल करतानाच रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

दरम्यान 'महाराष्ट्र कभी झुका है, ना कभी झुकेगा'... 'मोडेन पण वाकणार नाही' जे 'गद्दार' असतील त्यांना 'गद्दार' म्हणायची ताकद माझ्यात आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला ठणकावून सांगितले. 


आम्ही गद्दार दिवस साजरा करत आहोत आणि या कारणासाठी आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. 


शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई हे  बोलायला इतके पक्के आहेत की, त्यांनी कॅमेर्‍यासमोर 'पन्नास खोके' तुम्हाला हवेत का... अशी ऑफर दिली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगितले पाहिजे की, तुमच्या सरकारमधील मंत्रीमंडळातील मंत्री भ्रष्टाचाराची ऑफर देतात मोदीजी तुम्ही बोलला होतात  'न खाऊंगा ना, खाने दुंगा' याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी करुन दिली.


आज टिव्ही आणि वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या वाचल्या व पाहिल्यानंतर लक्षात आले की, आज २० जून म्हणजे गद्दार दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या सरकारमध्ये ज्या घटना घडल्या. त्या घटनेला टिव्हीवर 'गद्दार दिवस' म्हणत आहेत हे पाहिले असे स्पष्ट करतानाच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 'गद्दारी' केली असे काहीजण म्हणत आहेत तर त्याच उध्दव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये ते मंत्री होते हे विसरले का? असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Supriya-Sule-said-that-I-have-the-strength-to-call-those-who-are-gaddar-as-gaddar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 20 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा करा : संजय राऊतांचं थेट संयुक्त राष्ट्राला पत्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Celebrate-June-20-as-World-Traitors-Day-Sanjay-Rautas-direct-letter-to-the-United-Nations</link>
            <description>शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी थेट संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहिलं आहे. 20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा केला जावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राऊत यांनी 20 जून या दिवसाला जागतिक गद्दार दिवस म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. 21 जूनला ज्याप्रमाणे जागतिक योग दिवस साजरा केला जातो तसाच 20 जूनला जागतिक गद्दार दिवस म्हणून घोषित करावं असं या पत्रात म्हटलं आहे.
 
2022 साली विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन महाविकास आघाडीमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकरालं होतं. त्यानंतर एक एक करत 40 आमदार शिंदेंच्या बाजूने उभे र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-20/raut-letter-gs_2023061036940.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी थेट संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहिलं आहे. 20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा केला जावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राऊत यांनी 20 जून या दिवसाला जागतिक गद्दार दिवस म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. 21 जूनला ज्याप्रमाणे जागतिक योग दिवस साजरा केला जातो तसाच 20 जूनला जागतिक गद्दार दिवस म्हणून घोषित करावं असं या पत्रात म्हटलं आहे.
 
2022 साली विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन महाविकास आघाडीमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकरालं होतं. त्यानंतर एक एक करत 40 आमदार शिंदेंच्या बाजूने उभे राहिले आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडलं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर 30 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
 
"20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून पाळला जावा अशी मागणी करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचं प्रतिनिधित्व करतो. मी भारताच्या वरीष्ठ सभागृहाचा सदस्य आहे. माझा पक्ष हा पश्चिम भारतामधील महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. हा पक्ष 1966 साली बाळासाहेब ठाकरेंनी स्थानिक मुंबईकरांच्या हक्कांसाठी सुरु केला. माझ्या पक्षाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात. ते 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022 दरम्यान मुख्यमंत्री होते," असा उल्लेख या पत्रात संजय राऊतांनी केला आहे.

"20 जून रोजी भारतीय जनता पार्टीने फूस लावल्याने आमच्या पक्षातील 40 आमदारांनी आमची साथ सोडली. त्यांच्यापैकी प्रत्येकाने 50 कोटी रुपये घेतल्याचं सांगितलं जातं. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने हे सारं केलं. आम्हाला सोडून गेलेल्या 40 आमदारांचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत असून ते सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे 10 अपक्ष आमदारही आम्हाला सोडून गेले," असा घटनाक्रम राऊत यांनी पत्रात सांगितला आहे.
 
"ही सर्व प्रक्रिया 20 जून रोजी सुरु झाली जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही सहकारी मुंबईवरुन शेजारच्या गुजरात राज्यात पळून गेले. त्यांनी आजारी असलेल्या आणि 12 नोव्हेंबर तसेच 19 नोव्हेंबर 2021 रोजी मोठ्या शस्त्रक्रीया झालेल्या उद्धव ठाकरेंची फसवणूक केली. त्यांच्यापैकी प्रत्येकाने उद्धव ठाकरेंच्या आजरपणाचा गैरफायदा घेतला. त्यामुळेच मी तुम्हाला विनंती करतो की ज्याप्रमाणे 21 जूनला जागतिक योग दिन म्हणून मान्यता दिली आहे तशीच 20 जून या दिवसाला जागतिक गद्दार दिन म्हणून मान्यता द्यावी. हा गद्दारी संपूर्ण जगाच्या लक्षात राहिली पाहिजे," असं म्हणत राऊत यांनी पत्राचा शेवट केला आहे
.
राऊत यांनी ट्वीटरवरुन हे पत्र लोकाग्रस्तव अशा कॅप्शनसहीत पोस्ट केलं आहे. राऊत यांनी संयुक्त राष्ट्रांबरोबरच, संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष, पंतप्रधान कार्यालयक, भाजपा, उद्धव ठाकरे यांना टॅग केलं आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Celebrate-June-20-as-World-Traitors-Day-Sanjay-Rautas-direct-letter-to-the-United-Nations</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 19 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रवी सिन्हा नवे रॉ प्रमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Ravi-Sinha-is-the-new-RAW-chief</link>
            <description>देशाची गुप्तचर संस्था रॉ चे प्रमुख म्हणून रवी सिन्हा यांच्या नियुक्तीला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिली आहे. छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा नवे रॉ प्रमुख असतील. रवी सिन्हा यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. रवी सिन्हा हे सामंत कुमार गोयल यांची जागा घेतील. सामंत कुमार गोयल यांचा रॉ प्रमुखपदाचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. सामंत गोयल यांना सरकारने अनेक वेळा एक्सटेंशन दिलं होतं.
 
रवी सिन्हा यांच्या बद्दल

-    रवी सिन्हा हे 1988 बॅचच्या छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-19/images (4).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशाची गुप्तचर संस्था रॉ चे प्रमुख म्हणून रवी सिन्हा यांच्या नियुक्तीला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिली आहे. छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा नवे रॉ प्रमुख असतील. रवी सिन्हा यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. रवी सिन्हा हे सामंत कुमार गोयल यांची जागा घेतील. सामंत कुमार गोयल यांचा रॉ प्रमुखपदाचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. सामंत गोयल यांना सरकारने अनेक वेळा एक्सटेंशन दिलं होतं.
 
रवी सिन्हा यांच्या बद्दल

-    रवी सिन्हा हे 1988 बॅचच्या छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
-    रवी सिन्हा हे विद्यमान रॉ प्रमुख सामंत गोयल (1984 बॅचचे पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी) यांची जागा घेतील. सामंत गोयल 30 जून रोजी निवृत्त होत आहेत.
-    रवी सिन्हा हे दोन वर्षांसाठी रॉच्या प्रमुखपदी असतील.
-    सध्या ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव पदावर कार्यरत आहेत.
-    हे पद विशेष सचिव दर्जाचे आहे. त्यांची पुढील पोस्टिंग रॉ मध्ये सचिव म्हणून असेल.
 
रवी सिन्हा हे मुळचे बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आहे. 1988 मध्ये यूपीएएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून मध्य प्रदेश कॅडर प्राप्त केले. मात्र 2000 मध्ये, तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने मध्य प्रदेशातून छत्तीसगड राज्याची निर्मिती केली तेव्हा सिन्हा तांत्रिकदृष्ट्या छत्तीसगड कॅडरमध्ये गेले.
 
रॉ काय आहे, काम काय करते?

संशोधन आणि विश्लेषण विंग (RAW) ची स्थापना 21 सप्टेंबर 1968 रोजी झाली होती. 1968 पर्यंत गुप्तचर यंत्रणा अर्थात आयबी (IB) हीच संस्था भारताच्या अंतर्गत आणि बाह्य गुप्तचर कारवाया करत असे, परंतु 1962 आणि 1965 च्या युद्धात भारताची गुप्तचर संस्था अपयशी ठरल्यानंतर सरकारने 1968 मध्ये 'रॉ' नावाची स्वतंत्र गुप्तचर संस्था स्थापन केली होती. इंदिरा गांधी सरकारमध्ये रॉ अस्तित्वात आली. रामेश्वर नाथ काव हे पहिले प्रमुख होते. रॉ ही संस्था थेट पंतप्रधानांना अहवाल देते. गुप्तचर ऑपरेशन्स, भारताच्या शेजारी देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हे रॉ चे काम आहे. मुख्यत्वे पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवून आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बांगलादेशच्या निर्मितीमध्ये रॉ ने नेहमी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Ravi-Sinha-is-the-new-RAW-chief</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 17 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ व्यापारी समुदायाने रोजगार निर्माता व्हावे: नितीन गडकरी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/nitin-gadkaris-appeal-to-traders-at-BJP-Mahanagar-trade-sanwad-sammelan-</link>
            <description>शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत आणि शहराच्या विकासात त्यांचे योगदानही घ्यायचे आहे. नागपूर ही औद्योगिक राजधानी झाली तर शहरातील प्रत्येकाचा विकास होईल. पण त्यासाठी चांगले औद्योगिक वातावरण तयार करून व्यापाऱ्यांनी रोजगार निर्माते व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी  केले.


https://twitter.com/nitin_gadkari/status/1669967477512761344?s=20


नागपूर महानगर भाजपच्या वतीने रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात व्यापारी संवाद संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ना. नितीन गडकरी यांनी व्यापारी बंधूंशी संवाद साधला. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, माजी खासदार अजय संचेती, आ. विकास कुंभारे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ सदस्य घनश्याम कुकरेजा, पराग सराफ, आसीन खान आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी ना. गडकरी यांच्या हस्ते विविध बँकांच्या कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ना. गडकरी यांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याचे आवाहन केले. ‘नागपूरच्या औद्योगिक विकासात कोणत्या अडचणी येत आहेत, ते व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-17/image (100).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत आणि शहराच्या विकासात त्यांचे योगदानही घ्यायचे आहे. नागपूर ही औद्योगिक राजधानी झाली तर शहरातील प्रत्येकाचा विकास होईल. पण त्यासाठी चांगले औद्योगिक वातावरण तयार करून व्यापाऱ्यांनी रोजगार निर्माते व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी  केले.


https://twitter.com/nitin_gadkari/status/1669967477512761344?s=20


नागपूर महानगर भाजपच्या वतीने रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात व्यापारी संवाद संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ना. नितीन गडकरी यांनी व्यापारी बंधूंशी संवाद साधला. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, माजी खासदार अजय संचेती, आ. विकास कुंभारे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ सदस्य घनश्याम कुकरेजा, पराग सराफ, आसीन खान आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी ना. गडकरी यांच्या हस्ते विविध बँकांच्या कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ना. गडकरी यांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याचे आवाहन केले. ‘नागपूरच्या औद्योगिक विकासात कोणत्या अडचणी येत आहेत, ते व्यापारी बंधूंनी सांगावे. सरकारच्या वतीने शक्य तेवढी मदत केली जाईल आणि त्या अडचणी सोडविण्यात येतील. उद्योगांच्या दृष्टीने पोषक वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे, पण त्यासाठी तुमच्याकडून सूचना येणे गरजेचे आहे. तुम्ही शहरातील अर्थव्यवस्था वाढीस लावली तर  रोजगारही वाढणार आहे,’ असे ना. गडकरी म्हणाले.
 
व्यापारी वर्गाचे कौतुक


आपल्या फायद्याचा विचार न करता लोकांची सेवा करणे, हीच आपली विचारधारा आहे. कोरोनाच्या काळात नागपूरकरांच्या मदतीला अनेक व्यापारी बंधू धावून आले. त्यांनी केलेली मदत कुणालाही विसरता येणार नाही, या शब्दांत ना. गडकरी यांनी व्यापारी वर्गाचे कौतुकही केले. नागपूरच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यापाऱ्यांचा सत्कार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.


तुम्ही मालक, आम्ही नोकर


नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्र्यांचा थाट कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून आणि जनतेच्या प्रेमातून आलेला असतो. त्यामुळे जनतेच्या सुखी व समाधानी जीवनासाठी काम करणे आपले कर्तव्य आहे. इथे व्यासपीठावर बसलेले लोकप्रतिनिधी जनतेचे नोकर आहेत आणि सभागृहात बसलेली जनता मालक आहे, असेही ना. नितीन गडकरी म्हणाले.

शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत आणि शहराच्या विकासात त्यांचे योगदानही घ्यायचे आहे. नागपूर ही औद्योगिक राजधानी झाली तर शहरातील प्रत्येकाचा विकास होईल. पण त्यासाठी चांगले औद्योगिक वातावरण तयार करून व्यापाऱ्यांनी रोजगार निर्माते व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी  केले.


https://twitter.com/nitin_gadkari/status/1669967477512761344?s=20


नागपूर महानगर भाजपच्या वतीने रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात व्यापारी संवाद संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ना. नितीन गडकरी यांनी व्यापारी बंधूंशी संवाद साधला. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, माजी खासदार अजय संचेती, आ. विकास कुंभारे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ सदस्य घनश्याम कुकरेजा, पराग सराफ, आसीन खान आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी ना. गडकरी यांच्या हस्ते विविध बँकांच्या कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ना. गडकरी यांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याचे आवाहन केले. ‘नागपूरच्या औद्योगिक विकासात कोणत्या अडचणी येत आहेत, ते व्यापारी बंधूंनी सांगावे. सरकारच्या वतीने शक्य तेवढी मदत केली जाईल आणि त्या अडचणी सोडविण्यात येतील. उद्योगांच्या दृष्टीने पोषक वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे, पण त्यासाठी तुमच्याकडून सूचना येणे गरजेचे आहे. तुम्ही शहरातील अर्थव्यवस्था वाढीस लावली तर  रोजगारही वाढणार आहे,’ असे ना. गडकरी म्हणाले.
 
व्यापारी वर्गाचे कौतुक


आपल्या फायद्याचा विचार न करता लोकांची सेवा करणे, हीच आपली विचारधारा आहे. कोरोनाच्या काळात नागपूरकरांच्या मदतीला अनेक व्यापारी बंधू धावून आले. त्यांनी केलेली मदत कुणालाही विसरता येणार नाही, या शब्दांत ना. गडकरी यांनी व्यापारी वर्गाचे कौतुकही केले. नागपूरच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यापाऱ्यांचा सत्कार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.


तुम्ही मालक, आम्ही नोकर


नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्र्यांचा थाट कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून आणि जनतेच्या प्रेमातून आलेला असतो. त्यामुळे जनतेच्या सुखी व समाधानी जीवनासाठी काम करणे आपले कर्तव्य आहे. इथे व्यासपीठावर बसलेले लोकप्रतिनिधी जनतेचे नोकर आहेत आणि सभागृहात बसलेली जनता मालक आहे, असेही ना. नितीन गडकरी म्हणाले.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/nitin-gadkaris-appeal-to-traders-at-BJP-Mahanagar-trade-sanwad-sammelan-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 17 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डीआरडीओ मध्ये बंपर पदभरती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bumper-Recruitment-in-DRDO</link>
            <description>नौदल विज्ञान आणि तांत्रिक प्रयोगशाळा, विशाखापट्टणम, डीआरडीओ ची एक प्रमुख प्रयोगशाळा आहे. त्यांनी आपल्या अधिकृत वेबसाइटवर 62 पदवीधर / डिप्लोमा/ आयटीआय अप्रेंटिस पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-17/drdo-one-1598283886.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नौदल विज्ञान आणि तांत्रिक प्रयोगशाळा, विशाखापट्टणम, डीआरडीओ ची एक प्रमुख प्रयोगशाळा आहे. त्यांनी आपल्या अधिकृत वेबसाइटवर 62 पदवीधर / डिप्लोमा/ आयटीआय अप्रेंटिस पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. 27 जून 2023 अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे.


या पदांसाठी भरती
ग्रेजुएट अप्रेंटिस-28
डिप्लोमा अप्रेंटिस-13
ट्रेड अप्रेंटिस -11
 
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय अर्ज करण्याच्या तारखेस 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
 
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकृत अधिसूचना तपासावी.


वेतनमान
ग्रेजुएट अप्रेंटिस – 9000 रुपये प्रति माह
डिप्लोमा अप्रेंटिस- 8000 रुपये प्रति माह
ट्रेड अप्रेंटिस – सरकारने ठरवून दिलेला दर
 
या पदांसाठी निवड प्रक्रिया कागदपत्र पडताळणीवर आधारित असेल. आवश्यकतेनुसार शैक्षणिक गुणवत्ता / कौशल्य चाचणी यांचाही समावेश यात आहे. लेखी परीक्षा/ मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. एनएसटीएल, विशाखापट्टणम येथे रुजू होताना उमेदवारांना ऑनलाइन सादर केलेली कागदपत्रे आणायची आहेत.
बी.ई/ बी.टेक/ डिप्लोमा अर्जदारांनी www.mhrdnats.gov.in आणि आयटीआय उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bumper-Recruitment-in-DRDO</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 17 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कुठलेही कोचिंग, ट्यूशन नाही तरीही पहिल्याच प्रयत्नात आयएएस ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/IAS-in-first-attempt-even-without-any-coaching-tuition</link>
            <description>काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी चा निकाल लागला. या परीक्षेत अनेकांनी विपरीत परिस्थितीचा सामना करीत प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. प्रशासकीय सेवेतील अधिका-यांच्या प्रेरणादायी प्रवासाने अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. अशाच एका महिला आयएएस अधिकारीची गोष्ट प्रेरणादायी आहे.

आपण भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सौम्या शर्मा यांची कहाणी जाणून घेणार आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सौम्या शर्मा इतकी अवघड परीक्षा कु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-17/IAS-Saumya-Sharma-Biography.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी चा निकाल लागला. या परीक्षेत अनेकांनी विपरीत परिस्थितीचा सामना करीत प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. प्रशासकीय सेवेतील अधिका-यांच्या प्रेरणादायी प्रवासाने अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. अशाच एका महिला आयएएस अधिकारीची गोष्ट प्रेरणादायी आहे.

आपण भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सौम्या शर्मा यांची कहाणी जाणून घेणार आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सौम्या शर्मा इतकी अवघड परीक्षा कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय पास झाल्यात.

सौम्या शर्मा यांनी दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मधून कायद्याचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एनएलयूमध्ये काम केल्यानंतर लगेचच 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी हा प्रवास सुरू केला. अनेक उमेदवारांप्रमाणे सौम्या शर्मा यांनी यूपीएससी ची तयारी करण्यासाठी कोणत्याही कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी त्यांनी परीक्षेची तयारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट सीरीजचा आधार घेतला. यानंतर त्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने हे स्वयंअध्ययन फार फायदेशीर ठरले.

मुख्य परीक्षेच्या आठवडाभर आधी सौम्याला प्रचंड ताप आला. मात्र आजारपण असूनही 102-103 डिग्री ताप असताना सुद्धा त्या परीक्षेला बसल्या होत्या. सौम्याला परीक्षेच्या हॉलमध्ये सुट्टीच्या वेळीही दिवसातून तीन वेळा सलाईन ड्रीप देण्यात आले. सौम्या शर्मा कर्णबधिर असूनही त्यांनी कोणत्याही सवलतीवर विसंबून न राहता सर्वसाधारण प्रवर्गात अर्ज केला. प्रश्न पटकन समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची त्यांची क्षमता तसेच सामान्य ज्ञानातील त्यांचा भक्कम पाया यामुळे त्यांना यश मिळाले.

सौम्या शर्माने पहिल्याच प्रयत्नात वयाच्या 23व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत देशभरात नववा क्रमांक मिळवत नेत्रदीपक स्थान पटकावले. त्यांची जिद्द आणि चिकाटी स्पर्धा परीक्षेत यश मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरते. आज आयएएस सौम्या शर्मा ह्या नागपूर शहरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/IAS-in-first-attempt-even-without-any-coaching-tuition</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 17 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केदारनाथच्या गाभाऱ्यातील सोनं पितळेत बदललं? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Did-the-gold-in-the-core-of-Kedarnath-turn-into-brass</link>
            <description>संपूर्ण भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले केदारनाथ धाम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतीवर असलेले सोने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

चारधाम महापंचायत उपाध्यक्ष आणि केदारनाथचे वरिष्ठ तीर्थ पोरिहित आचार्य संतोष त्रिवेदी यांनी ब्रद्रीनाथ-केदारनाथ ट्रस्ट समितीवर गंभीर आरोप केले आहेत. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले सोन्याचे पितळेच रुपांतर झाले आहे, असा दावा तीर्थ पुरोहितांनी केले आहे. त्याच्या या आरोपांमुळं एकच खळबळ उडाली आहे.
 
संतोष त्रिवेदी यांचा मंद</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-17/5j0ua48_kedarnath-wall-gold-layer-650_625x300_26_October_22.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[संपूर्ण भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले केदारनाथ धाम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतीवर असलेले सोने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

चारधाम महापंचायत उपाध्यक्ष आणि केदारनाथचे वरिष्ठ तीर्थ पोरिहित आचार्य संतोष त्रिवेदी यांनी ब्रद्रीनाथ-केदारनाथ ट्रस्ट समितीवर गंभीर आरोप केले आहेत. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले सोन्याचे पितळेच रुपांतर झाले आहे, असा दावा तीर्थ पुरोहितांनी केले आहे. त्याच्या या आरोपांमुळं एकच खळबळ उडाली आहे.
 
संतोष त्रिवेदी यांचा मंदिर परिसरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी दावा केला आहे की, मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले सव्वा अरब किंमतीचे सोने पितळेत रुपांतर झाले आहे. यात सव्वा अरब रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मंदिरात लावण्यात असलेला सोन्याचा पत्रा हा पितळेचा असून यात सव्वा अरब रुपयांचा घोटाळा झाला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी, यावेळी संतोष त्रिवेदी यांनी केली आहे.
 
संतोष त्रिवेदी यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आम्ही आंदोलन करुन असा इशारा देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे बद्रीनाथ केदारनाथ ट्रस्ट समितीने त्रिवेदी यांचे आरोप फेटाळले आहेत. ट्रस्टकडून एक पत्रही जारी करण्यात आले आहे. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतींवर लावण्यात आलेले सोने ही मागील वर्षी एका दानशूर व्यक्तीने दान केले होते. त्याच्याच मदतीने हे काम केले आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
 
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओतून चुकीची माहिती दिली जात आहे. या व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार सोन्याची किंमत एक अरब १५ कोटी आहे. मात्र, कोणत्याही पुराव्याशिवाय खोटी माहिती देऊन भाविकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे, असंही पत्रात म्हटलं आहे.

ब्रदिनाथ केदारनाथ ट्रस्ट समितीने जारी केलेल्या पत्रकानुसार, केदारनाथच्या गाभाऱ्यात 23,777.800 ग्रॅम सोने लावण्यात आले आहे. ज्याचे आत्ताच्या बाजारभावानुसार 14.38 कोटी इतके मूल्य आहे. स्वर्णजडित काम करण्यासाठी यामध्ये कॉपर प्लेटचा वापर करण्यात आला आहे. त्याचे मूळ वजन 1,001.300 किलोग्रॅम असून किंमत 29 लाख इतकी आहे. दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवरही नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Did-the-gold-in-the-core-of-Kedarnath-turn-into-brass</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 17 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करा! चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रश्न ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/question-asked-by-chandrasekhar-bawankule-explain-the-role-of-uddhav-thackeray</link>
            <description>- काँग्रेसला मत म्हणजे अराजकता निर्माण करणे

कर्नाटक सरकारने धर्मांतर बंदी कायदा रद्द व स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यासक्रमातील धडा काढून टाकला आहे तर लवकरच गोहत्या बंदी कायदा रद्द केला जाणार आहे, यावर आता उद्धव ठाकरे यांनी लंडनमधूनच आजच भूमिका स्पष्ट करावी की त्यांना कर्नाटक मध्ये झालेल्या प्रकार मान्य आहे का?, असे प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

ते नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आताही उद्धव ठाकरे भविष्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? हे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे, असा प्रश्न केला. कॉंग्रेसला दिलेल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-17/image (98).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[- काँग्रेसला मत म्हणजे अराजकता निर्माण करणे

कर्नाटक सरकारने धर्मांतर बंदी कायदा रद्द व स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यासक्रमातील धडा काढून टाकला आहे तर लवकरच गोहत्या बंदी कायदा रद्द केला जाणार आहे, यावर आता उद्धव ठाकरे यांनी लंडनमधूनच आजच भूमिका स्पष्ट करावी की त्यांना कर्नाटक मध्ये झालेल्या प्रकार मान्य आहे का?, असे प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

ते नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आताही उद्धव ठाकरे भविष्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? हे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे, असा प्रश्न केला. कॉंग्रेसला दिलेले मत आपल्या संस्कृतीकरिता किती वाईट आहे.राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत वीर सावरकरांचा अपमान केला होता, असे सांगून ते म्हणाले काँग्रेसला दिलेला एक मत म्हणजे किती मोठी चूक आहे, याचे कर्नाटक हे उदाहरण आहे, कॉंग्रेसला मत हे अराजकता निर्माण करणारे आहे तर एक कमळाचे मत भारताला जगातील सर्वोत्तम देश व्हावा यासाठी आहे, असेही ते म्हणाले. 

भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान!

माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी ओबीसी विरोधी असलेले राहुल गांधीवर टीका केली. यावरून नाना पटोले यांनी त्यांना पक्षातून काढून टाकले. काँग्रेसमध्ये ओबीसींची बाजू मांडणे चुकीचे असेलही. पण भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान आहे. आशिष देशमुख यांनी मला लोकसभा, विधानसभा निवडणूक लढायची नाही. तर मला भाजपमध्ये संघटनात्मक काम करायचे आहे. काँग्रेस ओबीसी विरोधी असल्याने मला आता त्यांच्यासोबत राहायचे नाही, असे देशमुख यांनी सांगितल्याचा दावा श्री बावनकुळे यांनी केला. 

 अजित पवारांना योग्य वेळी उत्तर

अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे ते काहीतरी बोलत आहेत. पैसापासून सत्ता आणि सत्तेपासून पैसा असा त्यांचा इतिहास आहे. त्याच्यावरचे उत्तर योग्य वेळी देऊ. दीपक केसरकर यांनी अजित पवारांबद्दल काय म्हणाले त्याचे उत्तर त्यांनी स्वत: देणे योग्य ठरेल, असेही श्री बावनकुळे म्हणाले. 

•  तेलंगणा मधील बीआरएसच्या मॉडेल मध्ये किती चुका आहेत. त्याची एक चित्रफित आम्ही लवकरच सर्वांसमोर आणणार आहोत.

•  अंबादास दानवेंनी मविआच्या सरकारच्या काळात प्रकरणांची यादी करून सरकारला द्यावी सरकार चौकशी करेल.

•  देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते असून त्यांना महाराष्ट्राचा हित कळते. त्यामुळे ते लहान सहान गोष्टीला थारा देणार नाही. 

•  केंद्रीय नेतृत्व कधीही कोणाची उंची जास्त किंवा कमी करत नाही.. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला औकात नसताना राज्याचे अध्यक्षपद दिले

•  देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेते आहे. हे 2014 आणि 2019 मध्ये सिद्ध झाले आहे.


•  उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी जे विधान केले आहे ते त्यांचे व्यक्तिगत विधान आहे. उद्धव ठाकरे साठी आता आमचे दार बंद आहे. आम्ही त्यांच्याशी कुठलीही चर्चा करणार नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/question-asked-by-chandrasekhar-bawankule-explain-the-role-of-uddhav-thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 16 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिपरजॉय चक्रीवादळाचे सॅटेलाईट फोटो जारी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Satellite-photos-of-cyclone-Biparjoy-released</link>
            <description>बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकले. त्याचा गंभीर परिणाम दिसून आला आहे. समुद्रात वादळी लाटा उसळल्या, तर वेगवान वाऱ्यांमुळे वृक्षही उन्मळून पडले.

दरम्यान, अंतराळातून बिपरजॉयची धडकी भरवणारी छायाचित्रे समोर आली आहेत. यूएईचे अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी हे फोटो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरून जारी केले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-16/Fyku09kXwAEKFeB.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकले. त्याचा गंभीर परिणाम दिसून आला आहे. समुद्रात वादळी लाटा उसळल्या, तर वेगवान वाऱ्यांमुळे वृक्षही उन्मळून पडले.

दरम्यान, अंतराळातून बिपरजॉयची धडकी भरवणारी छायाचित्रे समोर आली आहेत. यूएईचे अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी हे फोटो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरून जारी केले आहेत.

सुलतान अल नेयादी यांनी टिपलेल्या या दृश्यांमध्ये अरबी समुद्रावर चक्रीवादळ दिसत आहे. जे अतिशय भीषण रूप धारण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये उंच लाटा उसळताना दिसत आहेत. याआधीही नेयादी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ ट्विट केला होता.

हा व्हिडिओही त्यांनी आयएसएसवरून शूट केला आहे. त्यांनी या व्हिडिओमधून वादळाचे दृश्य दाखवले आणि सर्व लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. "आयएसएस अनेक नैसर्गिक घटनांवर एक अद्वितीय दृष्टिकोन प्रदान करते, जे हवामानाचे निरीक्षण करणार्‍या शास्त्रज्ञांना खूप मदत करू शकते," त्यांनी लिहिले.

गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या अपडेटनुसार बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले आहे. वादळ सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीवर धडकल्याने वाऱ्याचा वेग ताशी 125 किमी झाला आहे. रात्री 8 ते 10 दरम्यान भूकंपाची संपूर्ण तीव्रता असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यादरम्यान वाऱ्याचा वेग 150 किमी प्रतितास पर्यंत पोहोचू शकतो. भुजमध्ये 5 इंचापर्यंत पाऊस झाला आहे. द्वारका आणि भुजमध्ये वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.
 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Satellite-photos-of-cyclone-Biparjoy-released</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 16 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ...तर १५० वर्षापर्यंत भारताला पुरेल एवढी ऊर्जानिर्मिती होऊ शकते: KCR ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bharat-Rashtra-Samiti-President-n-Telanganas-cm-K-Chandrasekhar-Rao-told-path-of-development-in-Nagpur</link>
            <description>भारत राष्ट्र समिती (BRS) भारत देशाच्या परिवर्तनाचे एक अभियान आहे, ज्याद्वारे सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या वंचितांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व कृती होणार आहे, असे प्रतिपादन भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नागपुरात केले.
 
भारत राष्ट्र समितीची मुळे महाराष्ट्रात रुजावी याकरिता १५ जून रोजी नागपूर नगरीत कार्यकर्ता मेळावा आणि भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम पक्षाचे सर्वेसर्वा व तेलंगणा राज्याचे मा. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृह येथे पार पडला. याप्रसंगी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, नेते, संयोजक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह यावेळी पक्ष प्रवेश केला. प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्या व्यक्तींना मंचावर बोलावून केसीआर यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा देऊन पक्ष प्रवेश देण्यात आला.
 
भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या संबोधनातून विविध मुद्द्यांना स्पर्श केला व अभ्यासपूर्ण भाषण करत श्रोत्यांचे मन जिंकले. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या पावन भूमीला वंदन करीत त्यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. ते म्हणाले, मी अनेक बुद्धिजीवींना विचारतो आपल्या देशाचे लक्ष्य काय आह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-16/image (97).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारत राष्ट्र समिती (BRS) भारत देशाच्या परिवर्तनाचे एक अभियान आहे, ज्याद्वारे सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या वंचितांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व कृती होणार आहे, असे प्रतिपादन भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नागपुरात केले.
 
भारत राष्ट्र समितीची मुळे महाराष्ट्रात रुजावी याकरिता १५ जून रोजी नागपूर नगरीत कार्यकर्ता मेळावा आणि भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम पक्षाचे सर्वेसर्वा व तेलंगणा राज्याचे मा. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृह येथे पार पडला. याप्रसंगी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, नेते, संयोजक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह यावेळी पक्ष प्रवेश केला. प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्या व्यक्तींना मंचावर बोलावून केसीआर यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा देऊन पक्ष प्रवेश देण्यात आला.
 
भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या संबोधनातून विविध मुद्द्यांना स्पर्श केला व अभ्यासपूर्ण भाषण करत श्रोत्यांचे मन जिंकले. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या पावन भूमीला वंदन करीत त्यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. ते म्हणाले, मी अनेक बुद्धिजीवींना विचारतो आपल्या देशाचे लक्ष्य काय आहे? पण त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. निवडणुका जिंकणे हेच जणू भारताचे लक्ष्य झाले आहे. परंतु कोणत्याही निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने जनतेचा विजय व्हायला हवा. ही शरमेची गोष्ट आहे की, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊन देखील अजूनही लोकांना मुबलक पाणी, वीज आदी मूलभूत सुविधा मिळू शकल्या नाहीत. ही अत्यंत शरमेची बाब आहे. महाराष्ट्रात तर शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर आहे, इतक्या नद्या आणि सुपीक प्रदेश असूनही असे का व्हावे हे दुखःद आहे.
 
बीआरएस भारत देशाच्या परिवर्तनाचे एक अभियान आहे, ज्याद्वारे सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या वंचितांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व कृती होणार आहे. परिवर्तित भारतच आजच्या सर्व समस्यांवरील एकमेव उपाय आहे. दलीत व आदिवासी समाजाची स्थिती सुधारणार नाही तोपर्यंत सुदृढ व सशक्त समाजाची निर्मिती होणार नाही. आपल्या सर्वांना जागृत होण्याची गरज आहे, भारतात दरवर्षी १,४०,००० टीएमसी पाऊस पडतो. बाष्पीभवन आणि भूमीत शोषल्या नंतर देखील जवळपास ६०,००० टीएमसी पाणी आपल्या नद्यांमधून वाहते. तरी आपल्या जनतेला पाणी मिळत नाही. आपण जर या पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले तरी देखील १५-२० हजार टीएमसी पाणी उरेल.
 
वीजेची देखील तीच समस्या आहे. ३६१ बिलियन टन कोळसा साठा भारतात आढळून आला आहे. याचे योग्य व्यवस्थापन झाल्यास १५० वर्षे पर्यंतभारताला पुरेल एवढी ऊर्जानिर्मिती होऊ शकते. पण तरीही आज आपल्याला २४ तास वीज मिळत नाही, याचे कारण काय?
 
तेलंगणामध्ये आम्ही शेतकऱ्यांना २४ तास मोफत पाणी व वीज पुरवतो. आम्ही तहसीलमध्ये तलाठी व्यवस्था समाप्त केली आणि सर्व कागदपत्रे डिजिटल पद्धतीने सर्व नागरिकांना मिळण्याची व्यवस्था केली आहे. कारण आम्ही संपूर्ण राज्याला ५००० एकराच्या क्लस्टरमध्ये आणले व य क्षेत्रावर एका अधिकाऱ्याची नेमणूक केली. त्यामुळे कोणतीही योजना किंवा मदत संबंधित व्यक्तीपर्यंत तत्काळ पोहोचते. धान उत्पादनामध्ये देखील तेलंगणा राज्याने देशात विक्रमी उत्पन्न घेतले. महाराष्ट्रात जर ही पद्धती जर लागू झाली तर नेत्यांचे दिवाळे निघेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी होईल, असे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले.
 
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत व माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांना नांदेड येथे भेटलो असता ते म्हणाले की तुमचे इथे काय काम? तर मी त्यांना म्हणालो तुम्ही तेलंगणा मॉडेल याच अधिवेशनात महाराष्ट्रामध्ये लागू करा मी मध्य प्रदेश मध्ये जातो. आपले खाद्यान्न संपूर्ण जगात जायला हवे, शेतकऱ्यांना त्याचे उत्तम मूल्य मिळायला हवे. पण आपण मात्र पाश्चत्यांचे पिझा बर्गर खाण्यात धन्यता मानतो.
 
आतापर्यंत महाराष्ट्रात ४ लाख लोक आमच्या कमिटीमध्ये आलेले आहेत आणि यापुढेही वेगाने अनेक लोक जुळतील. भारताला बदल हवा आहे, योग्य दिशेने आणि योग्य तऱ्हेने प्रयत्न केल्यास हे शक्य आहे. भारत परिवर्तनासाठी आमचे प्रयत्न असेच सुरू राहतील आपणही वरील विषयांवर आपसांत बुद्धिजीवी चर्चा करावी माझ्या सर्व वक्तव्यांची चाचपणी करावी व मग विश्वासाने परिवर्तनाच्या या अभियानात सामील व्हावे.
 
तत्पूर्वी भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र प्रदेश समिती अध्यक्ष माणिकराव कदम यांनी स्वागतपर भाषण केले. ते म्हणाले की, ३४ टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होतात पण तेलंगणा मध्ये हा आकडा खूप कमी आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची स्थिती सुधारायची असेल तर केसीआर यांना पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले.
 
त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते भारत अण्णा यांनी के. चंद्रशेखर राव यांचं विदर्भातील हे पाऊल विदर्भातील बळीराजाच्या उद्धारासाठी फार मोठे पाऊल असेल. आता भारतात आणि महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे भाकीत केले.
 
तर माजी आमदार चरणसिंग वाघमारे आपल्या मनोगतात म्हणाले की, तेलंगणा विकासाचे मॉडेल मुळातून समजून घेतल्यावर ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला. केसीआर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात अनेक उपक्रम राबविले आणि त्यांच्या प्राथमिक गरजा योजनांची तातडीने अंमलबजावणी करून पूर्ण केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्रात आता गुलाबी वादळ येऊ द्या, अशी साद त्यांनी उपस्थितांना घातली.





 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bharat-Rashtra-Samiti-President-n-Telanganas-cm-K-Chandrasekhar-Rao-told-path-of-development-in-Nagpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 16 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समान नागरी कायदा तात्काळ लागू व्हावा ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bawankules-demand-for-immediate-implementation-of-the-Uniform-Civil-Code</link>
            <description>समान नागरी कायदा अतितातडीने लागू झाला पाहिजे. भाजपाचीही हीच भूमिका असून, प्रत्येक धर्म व समाजाचा नागरिकाला सारखा अधिकार असावा, महाराष्ट्राच्या मनातील इच्छा आहे, असे  स्पष्ट करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे. जी आश्वासने दिली त्यांची पूर्तता होईल."


२२व्या विधि आयोगाने समान नागरी कायद्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करून ते म्हणाले, की संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. आता सुरू झालेली प्रक्रिया देशाच्या हितासाठी गरजेची आहे. ३७० कलम हटविणे, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणे आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-16/image (96).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[समान नागरी कायदा अतितातडीने लागू झाला पाहिजे. भाजपाचीही हीच भूमिका असून, प्रत्येक धर्म व समाजाचा नागरिकाला सारखा अधिकार असावा, महाराष्ट्राच्या मनातील इच्छा आहे, असे  स्पष्ट करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे. जी आश्वासने दिली त्यांची पूर्तता होईल."


२२व्या विधि आयोगाने समान नागरी कायद्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करून ते म्हणाले, की संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. आता सुरू झालेली प्रक्रिया देशाच्या हितासाठी गरजेची आहे. ३७० कलम हटविणे, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणे आणि समान नागरी कायद्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटविले आहे. राम मंदिराचे बांधकाम वेगात सुरू आहे.


• विरोधकांचा बदनामीचा कट 


विरोधीपक्षांकडून काही प्रकरणे तयार करून राज्याच्या गृहखात्याला व देवेंद्रजी फडणवीस यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे प्रयत्न होत आहेत. ती कारस्थाने कशी तयार केली जातात याचा अंदाज आजच्या संजय राऊत धमकी प्रकरणावरून लक्षात येते. शरद पवार यांनी भाजपा आणि युती सरकारच्या काळात ख्रिश्चन आणि मुस्लिमांना धोका असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर संभाजीनगर येथे प्रकरण झाले, बंटी पाटील यांच्या वक्तव्यानंतर कोल्हापुरात दंगली झाल्या. एक नॅरेटीव्ह सेट केला जात आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्त्वात राज्यातील गृहखाते उत्तम काम करीत आहे.


• अधिकार केंद्रीय संसदीय बोर्डाला


भाजपा-सेना युतीमध्ये कोण लढणार हे ठरविण्याचा अधिकार केंद्रीय संसदीय बोर्डाला आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे समन्वय करतील. स्थानिकांना काहीच ठरविण्याचा अधिकार नाही. भाजपा सेना युती विचारांची आहे त्यामुळे ती एकत्र राहणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे. ते सत्तेसाठी एकत्र आले आहेत. तिन्ही पक्षांचा विचार वेगळा आहे. तेथे तीन तिघाडा काम बिघाडा होणार आहे.


• भाजपा सेना युती घट्ट 


एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते विचाराने प्रगल्भ आहेत. सत्तेकरिता एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर यावा यासाठी काम करीत आहेत. भाजपा सेना युती घट्ट आहे. राज्यातील १३ कोटी जनतेने हे सरकार मान्य केले आहे. कुणी जाहिराती दिल्या, बॅनर, पोस्टर लावले तरी काहीच फरक पडत नाही. भाजपाच्या सदस्यांना पोस्टरबाजी करू नये अशा सूचना दिल्या आहेत. मोदी@9 अभियानातंर्गत भाजपा राज्यभर विविध कार्यक्रम राबवित आहे. त्यातून आम्ही जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहोत.


• आशीष देशमुख यांचा रविवारी प्रवेश 


भाजपाचा कोणताही कार्यकर्ता अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाही. बाकीच्या पक्षाला त्यांचा पक्ष वाढिवण्याचा अधिकार आहे. रविवारी १८ तारखेला कॉंग्रेसचे नेते आशीष देशमुख हे देवेंद्रजींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांनी पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपात पक्षप्रवेश वाढले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुका आम्ही जिंकू असा दावा त्यांनी यावेळी केला.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bawankules-demand-for-immediate-implementation-of-the-Uniform-Civil-Code</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 15 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने शर्ट न घालताच चक्क घेतली ऑनलाइन मीटिंग ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-official-of-the-education-department-held-an-online-meeting-without-wearing-a-shirt</link>
            <description>कोरोना काळात लॉकडाऊन लागल्यापासून डिजिटल पद्धतीनं म्हणजे ऑनलाईन मीटिंगमध्ये वाढ झाली आहे. यादरम्यान बहुतेक लोक झूम अॅपचा ऑनलाईन मीटिंगसाठी वापर करतात. मात्र अनेकदा झूम मीटिंगदरम्यानच लोक अशा काही चुका करतात की हा चर्चेचा विषय ठरतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. याची</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-15/5 news.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोरोना काळात लॉकडाऊन लागल्यापासून डिजिटल पद्धतीनं म्हणजे ऑनलाईन मीटिंगमध्ये वाढ झाली आहे. यादरम्यान बहुतेक लोक झूम अॅपचा ऑनलाईन मीटिंगसाठी वापर करतात. मात्र अनेकदा झूम मीटिंगदरम्यानच लोक अशा काही चुका करतात की हा चर्चेचा विषय ठरतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. याची त्याला शिक्षाही मिळाली आहे, उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याला शर्ट न घालता ऑनलाइन मीटिंगला आल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण महासंचालक विजय किरण आनंद यांनी त्वरीत कारवाई केली आणि व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान असा पोशाख घातल्याबद्दल अधिकाऱ्याला निलंबित केले.

शर्ट न घालता ऑनलाइन मीटिंग
मंगळवारी झालेल्या एका आढावा बैठकीत विजय किरण आनंद विविध जिल्ह्यांमध्ये नियुक्त अधिकाऱ्यांसोबत विभागीय प्रकल्पांच्या प्रगतीबाबत चर्चा करत असताना ही घटना घडली आहे. या मिटिंगदम्यान उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना या प्रकारामुळे शिक्षणाधिकाऱ्यांच्या कपड्यांमुळे उपस्थितांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. अधिकारी कोणत्या जिल्ह्यातील होता हे स्पष्ट नाही. मात्र, शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

कॉलवर उपस्थित असलेले इतर लोक या व्यक्तीला पाहून हैराण होतात. सोशल मीडियावरही याच बैठकिची सध्या चर्चा सुरु आहे. तर अनेकजण यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-official-of-the-education-department-held-an-online-meeting-without-wearing-a-shirt</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 15 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अनेक वर्षे विठ्ठलाच्या मंदिरात घडतोय हा चमत्कार, तुम्हाला माहितीय का? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Do-you-know-that-this-miracle-is-happening-in-the-temple-of-Vitthala-for-many-years</link>
            <description>पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात.



क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी म्हणतात. हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत.



देशभरातील वारकरी विठ्ठल मंदिरात जमतात आणि मनभरून विठोबाचं दर्शन घेतात. गेली अनेक वर्षे विठोबाच्या देवळात एक चमत्कार घडत आहे. पण त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण त्याबद्दल माहिती घेऊयात.



महाराष्ट्राचे आराध्यदैवत प्रभु विठ्ठल पांडुरंगाची आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-15/4 news.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात.



क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी म्हणतात. हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत.



देशभरातील वारकरी विठ्ठल मंदिरात जमतात आणि मनभरून विठोबाचं दर्शन घेतात. गेली अनेक वर्षे विठोबाच्या देवळात एक चमत्कार घडत आहे. पण त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण त्याबद्दल माहिती घेऊयात.



महाराष्ट्राचे आराध्यदैवत प्रभु विठ्ठल पांडुरंगाची आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा ही महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री करतात. ती सर्वोच्च शासकीय महापूजा असते. दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते. प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्रांप्रमाणे असतात. सव्वाचार वाजता काकड्याला सुरुवात होते. कान्ह्या हरिदास रचित ‘अनुपम्य नगर पंढरपूर’ ही आरती म्हटली जाते.



आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो. नंतर नित्यपूजा सुरू होते. त्यामध्ये प्रथम संकल्प, गणेशपूजा, भूमिपूजा, वरुणपूजा, शंखपूजा, घंटापूजा होते. त्यानंतर पुरुषसूक्ताचे पठण करत पूजा केली जाते. सकाळी ११ वाजता विविध पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.



विठोबा मंदिरात जमलेले शेकडो भाविक तन्मयतेने 'उठा उठा विठूराया' भूपाळी म्हणत असतात. विठूरायाजवळचे सेवेकरी पूजेच्या तयारीला लागलेले असतात. भगवंतांचे पादप्रक्षालन होते, आचमन दिले जाते. पुजारी देवाच्या अंगावरील हार-फुले काढून टाकून त्याजागी ताजे हार, पुष्पे व तुळशीपत्र पांडुरंगास अर्पण करतात.



देवास गंध लावतात. विठ्ठलाच्या अंगावरील वस्त्रे नीट करून धूप, दीप व लोणी खडीसाखरेचा, लाडू- दुधाचा भोग दाखवितात. यानंतर गाईच्या तुपात भिजविलेल्या खादीच्या नव्या कापडाने मध्यंतरात विठ्ठलांच्या मुखी लोण्याचा गोळा व तुलसीपत्राबून केली जाते.



विशेष म्हणाला लावलेला गोळा खाली पडत नाही तो विठोबाच्या ओठांवरच राहतो. तो काढायचा म्हटलं तर पुजाऱ्यांना हातानेच काढून घ्यावा लागतो. विशेष गोष्ट अशी की, जर ते लोणी शिळे असेल तर ते मुर्तीला राहत नाही. या नैवेद्यानंतर विठोबाला अभ्यंगस्नानानंतर श्रीवास संपूर्ण भरजरी पोशाख केला जातो. चंदनाचे लावून केशर कस्तुरी टिळा लागला जातो. नंतर धूप दीप लावला जातो.



पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात - चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात. पंढरपुराला मराठी संस्कृती घडविणाऱ्या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात.



पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते. हे मंदिर आता वाहून गेले आहे. पण त्याचा मोठा चौथरा शिल्लक आहे, त्याला चौफाळा म्हणतात.



नित्योपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती. रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास शेजारती केली जाते. प्रथम विठ्ठलमूर्तीची पाद्यपूजा होते. त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोषाख बदलला जातो. धोतर नेसवून अंगावर उपरणे घातले जाते. डोक्‍याला पागोटे बांधले जाते. पोषाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात.



देवाला गंध लावून नंतर हार घालतात. त्या वेळी ‘हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका’ इत्यादी आरत्या म्हटल्या जातात. शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेजारती संपते.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Do-you-know-that-this-miracle-is-happening-in-the-temple-of-Vitthala-for-many-years</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 15 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रेल्वेचा अपघात थांबवणारी कवच प्रणाली नक्की कसं काम करते; जाणून घ्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/How-exactly-does-the-rail-crash-prevention-system-work</link>
            <description>ओडिशातील बालासोर येथे मागील आठवड्यात रेल्वेचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या तीन गाड्यांपैकी एक मालगाडी होती तर दोन पॅसेंजर ट्रेन होती. तीन गाड्यांमधील धडकेत आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला असून ९०० लोक गंभीर जखमी आहेत.

या वेदनादायक अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर एवढा मोठा रेल्वे अपघात कसा घडला हे जाणून घेण्याचा प्रयत्न सर्वजण करत आहेत. दरम्यान, भारतीय रेल्वेच्या कवच प्रणालीबाबतही चर्चा सुरू आहे. ज्याचा डेमो रेल्वेने काही काळ दाखवला होता.

याचा एक डेमोही या वर्षाच्या सुरुवातीला दाखवण्यात आला होता, ज्यामध्ये दोन गाड्या समोरासमोर आल्यावर आपोआप थांबतात. के</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-15/1 news.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ओडिशातील बालासोर येथे मागील आठवड्यात रेल्वेचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या तीन गाड्यांपैकी एक मालगाडी होती तर दोन पॅसेंजर ट्रेन होती. तीन गाड्यांमधील धडकेत आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला असून ९०० लोक गंभीर जखमी आहेत.

या वेदनादायक अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर एवढा मोठा रेल्वे अपघात कसा घडला हे जाणून घेण्याचा प्रयत्न सर्वजण करत आहेत. दरम्यान, भारतीय रेल्वेच्या कवच प्रणालीबाबतही चर्चा सुरू आहे. ज्याचा डेमो रेल्वेने काही काळ दाखवला होता.

याचा एक डेमोही या वर्षाच्या सुरुवातीला दाखवण्यात आला होता, ज्यामध्ये दोन गाड्या समोरासमोर आल्यावर आपोआप थांबतात. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ४ मार्च २०२२ रोजी भारतीय रेल्वेच्या 'कवच' चाचणीत स्वतः भाग घेतला होता. 'कवच' प्रणालीमुळे रेल्वे अपघातांना आळा बसेल आणि प्रवाशांना चांगली सुरक्षा मिळेल, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले होते.

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय पथक तयार करण्यात आले आहे. ज्या मार्गावर हा रेल्वे अपघात झाला त्या मार्गावर रेल्वेची चिलखत यंत्रणा बसवण्यात आली नसल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. ट्रॅकला चिलखत यंत्रणा असती तर कदाचित एवढी मोठी रेल्वे दुर्घटना घडली नसती.

कवच प्रणाली काय आहे

आम्ही तुम्हाला सांगतो की कवच प्रणाली ही रेल्वेची स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे. हा अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा संच आहे. रेल्वे अपघाताला बळी पडू नये म्हणून प्रत्येक स्थानकावर एक किलोमीटर अंतरावर रेल्वे, ट्रॅक, रेल्वे सिग्नल सिस्टीममध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन यंत्रे बसवली जातात. या प्रणालीमध्ये अल्ट्रा हाय रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे इतर घटक जोडलेले असतात.

कवच प्रणाली कशी काम करते?

जर लोको पायलटने सिग्नल उडी मारली तर कवच प्रणाली सक्रिय होते. कवच प्रणाली कार्यान्वित होताच, ट्रेनच्या पायलटला अलर्ट पाठविला जातो. एवढेच नाही तर आर्मर सिस्टीम ट्रेनच्या ब्रेकचाही ताबा घेते. कवच यंत्रणेला दुसरी ट्रेन रुळावर येत असल्याचे आढळून आल्यास ती पहिल्या ट्रेनची हालचालही थांबवते.

भारतीय रेल्वेची कवच प्रणाली ज्या ट्रॅक आणि मार्गावर बसवली आहे, त्या ट्रॅकवर धावणाऱ्या ट्रेनच्या हालचालींवरही नजर ठेवते. आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत सांगूया की जेव्हा दोन गाड्या एका ट्रॅकवर येतात तेव्हा ही प्रणाली सक्रिय होते. कवच यंत्रणा दोन्ही गाड्या ठराविक अंतरावर थांबवते.

भारतीय रेल्वेने रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशनच्या मदतीने ही आर्मर सिस्टीम तयार केली आहे. रेल्वेने २०१२ मध्ये या आर्मर सिस्टिमवर काम सुरू केले. सुरुवातीला या प्रकल्पाचे नाव Train Collision Avoidance System असे होते. ट्रेनचे शून्य अपघाताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी रेल्वेने ही चिलखत प्रणाली तयार केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/How-exactly-does-the-rail-crash-prevention-system-work</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 15 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ निवडणूक घ्या, लोकं स्वतःच लोकप्रियता सांगतील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/ncp-state-president-Jayant-Patil-reacted-on-shivsena-bjps--advertisement-issue</link>
            <description>-जयंत पाटील यांची जाहिरात प्रकरणी प्रतिक्रिया


-रामटेक, गडचिरोली व अमरावतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विदर्भातील गडचिरोली, रामटेक, वर्धा आणि अमरावती या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. रामटेक आणि गडचिरोलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


अमरावतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत काही तांत्रिक कारणामुळे पक्षाने अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-15/image (95).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[-जयंत पाटील यांची जाहिरात प्रकरणी प्रतिक्रिया


-रामटेक, गडचिरोली व अमरावतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विदर्भातील गडचिरोली, रामटेक, वर्धा आणि अमरावती या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. रामटेक आणि गडचिरोलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


अमरावतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत काही तांत्रिक कारणामुळे पक्षाने अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने त्या उमेदवाराला निवडून दिले ते आज पक्षासोबत नाही मात्र ती जागा आपणच लढावी यासाठीही तेथील कार्यकर्ते आग्रही आहेत असेही जयंत पाटील म्हणाले. 


महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही. पवारसाहेबांच्या उपस्थितीत आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत. ज्याठिकाणी आमची ताकद आहे त्या मतदारसंघाचा आम्ही आढावा घेत आहोत असेही जयंत पाटील यांनी सांगितले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अज्ञात समर्थकाने काल मंगळवारी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या ज्यात फक्त मोदीजी आणि शिंदे यांचाच फोटो होता. महाराष्ट्रात शिंदे लोकप्रिय किती याची माहिती त्या जाहिरातीत देण्यात आली होती. या जाहिरातीनंतर 'वरून डोळे वटारण्यात आले' असेल आणि म्हणून डोळे वटारल्यानंतर आज लगेच नवी जाहिरात देण्यात आली त्यात फडणवीसांसह सर्वांचे रीतसर फोटो छापले गेले आहे असा अंदाज जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 


आज शेतकरी हवालदिल झाला आहे, पाऊस नसल्याने मोठे संकट त्याच्यासमोर आहे मात्र या सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. या सरकारचा फक्त जाहिरातबाजीवर भर आहे. वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांवर सतत यांचे फोटो दाखवले जात आहेत. शिंदे गटात आणि भाजपमध्ये अंतर्गत युद्ध दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? त्यांच्यावर काही दबाव आहे का ? म्हणून जाहिराती बदलाव्या लागत आहे अशी शंका येते. कसे वागावे याची मार्गदर्शक तत्वे कोणी तरी मुख्यमंत्र्यांना घालून देत आहे का ? असे अनेक प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केले. 


देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंमध्ये वाद जरी झाले असतील तरी ते सर्व मिटवून घेतील. कारण ही सत्ता स्थापन करत असताना दोघांनी मोठी तडजोड केली आहे. महाविकास आघाडीची त्यांना प्रचंड भीती आहे त्यामुळे ते जुळवून घेतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 


हा काही सर्व्हे करायचा वेळ नाही, मात्र सर्व्हेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. ही वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. मात्र सरकार सर्व्हे करून स्वतःची लोकप्रियता तपासण्यात व्यस्त आहे. हे सरकार ना जिल्हा परिषद निवडणुका घेत आहे ना मनपा निवडणुका घेत आहे. निवडणूक घ्या लोकं स्वतःच लोकप्रियता सांगतील असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/ncp-state-president-Jayant-Patil-reacted-on-shivsena-bjps--advertisement-issue</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 70 हजार तरुणांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्र वितरीत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Appointment-letter-distributed-to-70-thousand-youth-by-the-Prime-Minister</link>
            <description>केंद्र सरकारचे विविध विभाग तसेच संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 70,000 तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला पंतप्रधानांनी संबोधित देखील केले.
देशभरातून निवडण्यात आलेले हे उमेदवार आता केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा, टपाल, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, लेखापरीक्षण तसेच लेखा विभाग, अशा विविध विभागांमध्ये तसेच संरक्षण, महसूल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, अणुउर्जा, रेल्वे, गृह व्यवहार इत्यादी अनेक केंद्रीय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-13/1C23W.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केंद्र सरकारचे विविध विभाग तसेच संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 70,000 तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला पंतप्रधानांनी संबोधित देखील केले.
देशभरातून निवडण्यात आलेले हे उमेदवार आता केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा, टपाल, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, लेखापरीक्षण तसेच लेखा विभाग, अशा विविध विभागांमध्ये तसेच संरक्षण, महसूल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, अणुउर्जा, रेल्वे, गृह व्यवहार इत्यादी अनेक केंद्रीय मंत्रालयांमध्ये सेवेत कार्यरत होतील.
देशभरात विविध राज्यांमध्ये देखील अशाच प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून तेथे उपस्थित केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले जात आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे तसेच नागपूर या शहरांमध्ये हे मेळावे आयोजित करण्यात आले.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर ॲकॅडमी ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या सभागृहात आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नवनियुक्त उमेदवारांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. केंद्रीय आर्थिक सेवा विभागाच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे या सहाव्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
मुंबईत झालेल्या या मेळाव्यामध्ये 452 उमेदवारांना प्रत्यक्षपणे तर 284 उमेदवारांना आभासी पद्धतीने नियुक्तीपत्रे सुपूर्द करण्यात आली. हे नवनियुक्त उमेदवार भारतीय नौदल, सीडीएस, सिडबी,सीपीडब्ल्यूडी, जीआयसी, माझगाव गोदी,केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालय, संरक्षण मंत्रालय,उच्च शिक्षण मंत्रालय -आयआयटी मुंबई, संरक्षण मंत्रालय-डीआरडीओ, सीजीएसटी, भारतीय रेल्वे, भारतीय टपाल विभाग, सीबीडीटी यांसह सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांच्या सेवेत सामावून घेतले जाणार आहेत.
नागपूरच्या धरमपेठ येथील वनामती संस्थेच्या सभागृहात रोजगार मेळ्याअंर्गत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शासकीय नोकरीप्राप्त सुमारे 400 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी प्रत्येकाने जीवनामध्ये कुठलेही कौशल्य आत्मसात करून त्याचा जीवनात उपयोग करून स्वावंलबी व्हावे, स्वयंरोजगाराची कास धरावी त्याचप्रमाणे रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे व्हावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. केले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Appointment-letter-distributed-to-70-thousand-youth-by-the-Prime-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधानांच्या नावाची 'मोदीजी की थाली’ कुठे मिळते? वाचा   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Modiji-Ki-Thali-in-the-name-of-Prime-Minister-Narendra-Modi-in-America</link>
            <description>भारत देशाचा डंका सातासमुद्रा पल्याड वाचविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आता मोदीजी की थाळी असे व्यंजन तयार करण्यात आले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील 'न्यू जर्सी' येथील एका रेस्टॉरंटने पंतप्रधानांच्या नावाची ‘मोदीजी की थाली’ आणली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या आमंत्रणावरून अमेरिकेच्या पहिल्या राजकीय दौऱ्यावर येणार आहेत. हे दोघेही २२ जून रोजी रात्री मोदी यांच्यासाठी र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-12/image (92).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारत देशाचा डंका सातासमुद्रा पल्याड वाचविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आता मोदीजी की थाळी असे व्यंजन तयार करण्यात आले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील 'न्यू जर्सी' येथील एका रेस्टॉरंटने पंतप्रधानांच्या नावाची ‘मोदीजी की थाली’ आणली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या आमंत्रणावरून अमेरिकेच्या पहिल्या राजकीय दौऱ्यावर येणार आहेत. हे दोघेही २२ जून रोजी रात्री मोदी यांच्यासाठी रात्रीच्या भोजनाचे यजमानपद भूषवतील. तर, दुसऱ्यांदा ते काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. असे करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरतील.


अमेरिकेमधील न्यूजर्सी स्थित रेस्टॉरंटचे मालक श्रीपाद कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर थाळी दाखल केली असून त्या थाळीचे नाव ‘मोदीजी की थाली’ असे ठेवले आहे. भारतीय अमेरिकी सदस्य मोदी यांचे स्वागत करण्यासाठी उत्साहित आहेत. ‘भारताला आधी विकसनशील देश म्हणून ओळखले जात होते. मात्र १० वर्षांत खूप काही बदल झाला आहे. मोदीजींचे खूप खूप आभार,’ असे एक व्यक्ती व्हीडिओमध्ये म्हणताना दिसत आहे.


तर, वॉशिंग्टनमध्ये राहणारे काश्मिरी हिंदू मोहन यांनी काश्मीरमधून ३७० आणि ३५ ए कलम हटवल्याबद्दल मोदींचे आभार मानले आहेत. ‘पंतप्रधान मोदी अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधन करतील. याचाच अर्थ पंतप्रधान मोदी यांनी भू-राजनैतिक विश्वावर प्रभाव टाकला आहे,’ अशी प्रतिक्रिया अमेरिकास्थित महिलेने दिली आहे.


अमेरिकी ओव्हरसीज फ्रेंड्सच्या भाजप अध्यक्षांनी सांगितले की, भारतीय अमेरिकी नागरिकांमध्ये उत्साह आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारत-अमेरिका संबंध चांगल्या स्थितीत आले आहेत. पंतप्रधान मोदी येथे २० जून रोजी पोहोचत आहेत, मात्र १८ जून रोजी भारतीय अमेरिकी नागरिक अणेरिकेतील २० शहरांमध्ये ‘स्वागत मोदी एकता दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.


काय असणार मोदीजी की थाळी मध्ये?


पीएम मोदींच्या खास थालीबद्दल बोलायचे झाले तर ती खूप रंगीबेरंगी थाली आहे. या थाळीमध्ये खिचडी, रसगुल्ला, सरसों का साग, काश्मिरी दम आलू, इडली, ढोकळा, ताक, पापड अशा संपूर्ण भारतातील खास पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. रेस्टॉरंटच्या मालकाने असेही सांगितले की अनेकांनी स्पेशल थाळीचा आस्वाद घेतला आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Modiji-Ki-Thali-in-the-name-of-Prime-Minister-Narendra-Modi-in-America</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 09 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ BSFची मोठी कारवाई: पाकिस्तानचा हा डाव हाणून पडला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/BSFs-big-operation-shot-down-Pakistans-drone-and-seized-heroin</link>
            <description>भारताच्या सीमेवर पाकिस्तानकडून नेहमीच घुसखोरी केल्या जाते, अनेकदा भारतीय सैन्य वेगवेगळे अभियान राबवून पाकिस्तानची घुसखोरी रोखत असते, अशीच एक कारवाई  गुरुवार, ८ जून रोजी रात्रीच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (BSF) केली आहे.


बीएसएफद्वारे सीमावर्ती भागात मोठी कारवाई केली आहे. सुरक्षा दलाने पंजाब सीमेवर तब्बल ३७ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. यापूर्वी ही सुरक्षा दलाने पंजाबच्या अमृतसरमध्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-09/image (90).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारताच्या सीमेवर पाकिस्तानकडून नेहमीच घुसखोरी केल्या जाते, अनेकदा भारतीय सैन्य वेगवेगळे अभियान राबवून पाकिस्तानची घुसखोरी रोखत असते, अशीच एक कारवाई  गुरुवार, ८ जून रोजी रात्रीच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (BSF) केली आहे.


बीएसएफद्वारे सीमावर्ती भागात मोठी कारवाई केली आहे. सुरक्षा दलाने पंजाब सीमेवर तब्बल ३७ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. यापूर्वी ही सुरक्षा दलाने पंजाबच्या अमृतसरमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणारे एक पाकिस्तानी ड्रोन गोळीबार करून पाडले होते. या कारवाई दरम्यान ड्रोनने वाहून आणलेला तीन किलो हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला होता.


पाकिस्तानी तस्करांकडून ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असून नुकतेच अमृतसर सीमेवर ड्रोन पाडण्यात आले होते. महिन्याभरात जवनांनी पाच ड्रोन पाडले असून पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे वारंवार घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब येथून सीमा ओलांडून अंमली पदार्थांची भारतात तस्करी करण्याचे अनेकदा प्रयत्न करण्यात आले असून लष्कराने हे प्रयत्न हाणून पाडले आहेत.  


मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी ड्रोनने मध्यरात्री अमृतसर सीमेवर घुसखोरी केली. जवानांनी प्रतिउत्तर म्हणून ड्रोनचा आवाज ओळखून गोळीबार सुरू केला. दरम्यान, ड्रोनने मोठे पॅकेट टाकल्याचा आवाज आला. गोळीबार होताच ड्रोन माघारी फिरला. त्यानंतर बीएसएफ जवानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. रात्रीच्या सुमारास परिसर सील करून शोधमोहीम राबविण्यात आली आहे.


अमृतसरच्या सीमेवरील राय गावच्या शेतात बीएसएफ जवानांना पिवळ्या रंगाचे एक मोठे पाकीट सापडले. हे पाकीट पिवळ्या टेपने झाकलेले होते. त्याला एक हुक देखील जोडलेला होता. या पाकिटात पाच छोटी पाकिटे आढळून आली. त्यातील हेरोईनचे वजन ५.२५ किलो असून आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजे ३७ कोटी इतकी आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/BSFs-big-operation-shot-down-Pakistans-drone-and-seized-heroin</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पत्नी सोडून गेली, एअरफोर्सची नोकरी सोडली, साधू बनला; 15 वर्षानंतर एक दिवस अचानक… ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/left-his-wife-quit-his-Air-Force-jobbecame-a-monk</link>
            <description>बिहारच्या मोतीहारीमध्ये एका दाम्पत्याची जगावेगळी प्रेमकहाणी समोर आली आहे. ही प्रेम कहाणी पाहून सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. तर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. 15 वर्षापूर्वी नवरा आणि बायकोत वाद झाला. त्यानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. पत्नी बेतिया येथील आईवडिलांच्या घरी आली आणि तिने पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पत्नी कायमची माहेरी निघून गेल्याने तो कोलमडला. त्यामुळे त्याने एअरफोर्सची नोकरी सोडली. साधू बनला. वणवण भटकला अन् पूजा पाठ करू लागला.

दोघा नवरा बायकोंनी कायमस्वरुपी वेगळं राहायचं ठरवलं. पण 15 वर्ष एकमेकांपासून दूर राहिल्यानंतरही त्यांच्यातील प्रे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-08/news.1..webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बिहारच्या मोतीहारीमध्ये एका दाम्पत्याची जगावेगळी प्रेमकहाणी समोर आली आहे. ही प्रेम कहाणी पाहून सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. तर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. 15 वर्षापूर्वी नवरा आणि बायकोत वाद झाला. त्यानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. पत्नी बेतिया येथील आईवडिलांच्या घरी आली आणि तिने पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पत्नी कायमची माहेरी निघून गेल्याने तो कोलमडला. त्यामुळे त्याने एअरफोर्सची नोकरी सोडली. साधू बनला. वणवण भटकला अन् पूजा पाठ करू लागला.

दोघा नवरा बायकोंनी कायमस्वरुपी वेगळं राहायचं ठरवलं. पण 15 वर्ष एकमेकांपासून दूर राहिल्यानंतरही त्यांच्यातील प्रेम तसूभर कमी झालं नाही. या काळात त्याच्या पत्नीच्या आयुष्यात कोणी आलं नाही अन् साधू बनलेल्या पतीनेही आपल्या आयुष्यात कुणालाही स्थान दिलं नाही. या काळात त्यांचा एक मुलगाही मोठा झाला. तो वारंवार आईला वडिलांबाबत विचारत होता. त्यामुळे पत्नीने नवऱ्याला भेटायचं ठरवलं. दोघेही एकांतात भेटले. एकमेकांबद्दलचे रुसवे फुगवे दूर केले अन् तब्बल15 वर्षानंतर पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला.

ही गोष्ट आहे प्रभाकर कुमासेर पांडेय यांची. प्रभाकर हे गोविंदगज पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील जितवारपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचा विवाह पिपरकोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंगरी गावच्या संदीप देवीशी झाला होता. लग्नानंतर दोघेही दोन वर्ष एकत्र नांदले. त्यावेळी प्रभाकर एअरफोर्समध्ये उच्चपदावर कार्यरत होता. मात्र, या दोघांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यातील वाद सुरू झाला. त्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर दोघांनीही कोर्टात धाव घेतली. यावेळी दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले. दोन्हीकडच्या कुटुंबीयांनी या दोघांना एकत्र आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण काहीच जमलं नाही. शेवटी पत्नी सोबत राहत नाही म्हणून कोलमडून पडलेल्या प्रभाकर यांनी नोकरीचा राजीनामा दिला. सुखाच्या शोधासाठी तो साधू बनला. साधू बनून गावोगावी भटकला. जंगलात रानावनात राहिला. मिळेल ते खाल्लं. जिथे जागा दिसेल तिथे झोपला. ऊन वारा पाऊस याची काहीच तमा बाळगली नाही. अनेक मंदिरात दिवस दिवस रात्र रात्र बसून ध्यान धारणा केली. पूजा पाठ केला. दाढी वाढली.

तब्बल 15 वर्ष त्यांची ही वणवण सुरू होती. तिकडे त्यांचा मुलगा मोठा होत होता. मुलाला जसजस कळू लागलं तसतसा तो आईला वडिलांबाबत विचारू लागला. वडिलांना भेटायचा तगादा लावू लागला. त्यामुळे संदीपदेवीचंही काळीज पाघळलं. तिने नवऱ्याची भेट घेतली. सर्व काही विसरून मुलासाठी पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याची विनंती केली. प्रभाकरही तयार झाला अन् 15 वर्षानंतर दोघे पुन्हा एकत्र आले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/left-his-wife-quit-his-Air-Force-jobbecame-a-monk</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खुशखबर! मान्सूनचे केरळमध्ये आगमन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Good-news-Arrival-of-Monsoon-in-Kerala</link>
            <description>अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मान्सून आल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरीही समाधानी झाला आहे. आज मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे.

एका आठवड्याच्या विलंबानंतर आज केरळात मान्सूनचं आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-08/monsoon-onset-2021.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मान्सून आल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरीही समाधानी झाला आहे. आज मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे.

एका आठवड्याच्या विलंबानंतर आज केरळात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. देशात मान्सूनचं  आगमन झालेलं आहे. आज केरळमध्ये मान्सूननं धडक दिलीय. हवामान खात्यानं तशी माहिती दिलीय. लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे. जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळं देशातील अनेक भागांमध्ये नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत.

नैऋत्य मान्सून केरळात दाखल झाला आहे, अशी औपचारिक घोषणा हवामान खात्यानं दिली आहे. केरळच्या बहुतांश भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनला यंदा तब्बल सात दिवस विलंब झाला आहे. एरवी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होते. यंदा मात्र यासाठी 8 तारीख उजाडावी लागली. तळकोकणात 16 जून किंवा त्यानंतरच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

हवामान खात्यानं गुरूवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. केरळच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनानं गरमीनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यात पुढच्या तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Good-news-Arrival-of-Monsoon-in-Kerala</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं रशियात इमर्जन्सी लँडिंग ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Air-India-flight-makes-emergency-landing-in-Russia</link>
            <description>नवी दिल्लीहून (Navi Delhi) अमेरिकेला जाणारं एअर इंडियाचं (Air India) विमान इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे रशियातील मगादन (Magadan airport) विमानतळावर उतरवण्यात आलंय. या विमानात 216 प्रवासी आहेत आणि 16 कर्मचारी आहेत. एअर इंडियाचं AI173 हे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोला जाणारं विमान इंजिनातील बिघाडामुळे वैमानिकांनी रशियाकडे (Russia) वळवलं आणि तिथल्या मगादन विमानतळावर ते सुखरुप उतरवण्यात आलं.

टाटा समुहाच्या मालकीच्या इअर इंडियाच्या वतीने जारी प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आलीय. या विमानात अडकलेल्या प्रवाशांना स्थानिक पातळीवर सर्व मदत पोहोचवली जात असल्याचंही एअर इंडियाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. रशियात अडकलेल्या विम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-07/news 5...jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्लीहून (Navi Delhi) अमेरिकेला जाणारं एअर इंडियाचं (Air India) विमान इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे रशियातील मगादन (Magadan airport) विमानतळावर उतरवण्यात आलंय. या विमानात 216 प्रवासी आहेत आणि 16 कर्मचारी आहेत. एअर इंडियाचं AI173 हे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोला जाणारं विमान इंजिनातील बिघाडामुळे वैमानिकांनी रशियाकडे (Russia) वळवलं आणि तिथल्या मगादन विमानतळावर ते सुखरुप उतरवण्यात आलं.

टाटा समुहाच्या मालकीच्या इअर इंडियाच्या वतीने जारी प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आलीय. या विमानात अडकलेल्या प्रवाशांना स्थानिक पातळीवर सर्व मदत पोहोचवली जात असल्याचंही एअर इंडियाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. रशियात अडकलेल्या विमानातील प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी भारतातून एक खास विमान रशियाला रवाना करण्यात आलंय. भारतातून रशियातील मगादनसाठी दुपारी एक वाजता विशेष विमान रवाना करण्यात आलं. हे विमान मुंबईतून निघालं असल्याची माहिती एअर इंडियाच्या वतीने देण्यात आली.

रशियातील मगादान विमानतळावर इमर्जन्सी लँडिग करण्यात आलेल्या या विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत, तसंच त्यांना विमानतळावरील स्थानिक कर्मचाऱ्यांकडून सर्व ती मदत केली जात असल्याचं एअर इंडियाच्या वतीने सांगण्यात आलंय. तसंच या विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना स्थानिक हॉटेलमध्ये मुक्कामांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  

स्थानिक विमानतळ तंत्रज्ञांकडून विमानातील बिघाडाचा तपास केला जात आहे.  

दरम्यान, अमेरिकेतून आलेल्या वृत्तानुसार, अमेरिका प्रशासन रशियात उतरण्यात आलेल्या भारतीय विमानाचे सर्व अपडेट घेत आहे तसंच परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचं सांगण्यात आलंय. रशियाचं युक्रेसोबत युद्ध सुरु आहे, त्यामुळे अमेरिका आणि युरोपीय युनियनकडून रशियावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या या विमानात काही अमेरिकन नागरिक असण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे अमेरिकेचं परराष्ट्र मंत्रालय रशियातील या भारतीय विमानाच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी सांगितलं की, त्यांना बिघाड झालेल्या विमानातून नेमके किती अमेरिकी नागरीक प्रवास करत होते, याची माहिती उपलब्ध झालेली नाही, तरीही तिथल्या परिस्थितीवर त्याचं लक्ष आहे.

रशियातील मगादन विमानतळावर उतरवण्यात आलेल्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आलेल्या खास विमानात औषधे तसंच आवश्यक सामुग्रीही पाठवण्यात आली आहे.

मगादन हा रशियाच्या अतिपूर्वेकडील कोलिमा प्रांतातील एक विमानतळ आहे. या प्रदेशातील सामान्य तापमान हे उणे 19 ते उणे 38 दरम्यान असतं. हा परिसर सोने, चांदी आणि तांबे वगैरे धातूंच्या उत्खननासाठी ओळखला जातो तसंच मगादन हे या प्रांतातील मुख्य शहर आहे.  या विमानतळावर एअर इंडियाचे कुणीही कर्मचारी नियुक्त नाहीत, त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक ती मदत मिळवली जात आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Air-India-flight-makes-emergency-landing-in-Russia</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अखेर प्रतीक्षा संपली, जम्मूमध्ये तिरुपती बालाजीचे दर्शन, 8 जून रोजी मंदिर सर्वांसाठी खुले होणार... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-wait-is-finally-over-tirupati-balaji-darshan-in-Jammu-temple-to-open-to-all-on-June-</link>
            <description>देशातील लाखो-करोडो लोकांची श्रद्धा असलेले तिरुपती बालाजी मंदिरआंध्र प्रदेशात आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे.

पण, आता जम्मू-काश्मीरमध्येही तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार आहे. जम्मूच्या सिध्रा भागात बांधण्यात आलेल्या सर्वात मोठ्या तिरुपती बालाजी मंदिराचे कपाट(मुख्यद्वार) 8 जून रोजी पहिल्यांदाच सर्वसामान्य लोकांसाठी उघडले जाणार आहे.

आज जम्मूतील तिरुपती बालाजी मंदिरात तीन दिवस चालणार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-06/news 4.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशातील लाखो-करोडो लोकांची श्रद्धा असलेले तिरुपती बालाजी मंदिरआंध्र प्रदेशात आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे.

पण, आता जम्मू-काश्मीरमध्येही तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार आहे. जम्मूच्या सिध्रा भागात बांधण्यात आलेल्या सर्वात मोठ्या तिरुपती बालाजी मंदिराचे कपाट(मुख्यद्वार) 8 जून रोजी पहिल्यांदाच सर्वसामान्य लोकांसाठी उघडले जाणार आहे.

आज जम्मूतील तिरुपती बालाजी मंदिरात तीन दिवस चालणारी पुजा सुरू झाली असून, शहरभर मंत्रोच्चारांचा आवाज घुमत आहे. शहरातील प्रत्येक व्यक्ती 8 जूनची आतुरतेने वाट पाहत आहे. परवा हजारो-लाखो लोक जम्मूमध्येच भगवान श्री तिरुपती बालाजीचे दर्शन घेतील. माता वैष्णोदेवी दरबारानंतर जम्मूचे तिरुपती बालाजी मंदिर हे या शहरातील मोठे मंदिर असेल.

तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. आता जम्मूमध्येही भाविकांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार आहे. जम्मूतील निसर्गरम्य परिसरात बांधलेले बालाजी मंदिर संपूर्ण भारतातील भाविकांना आकर्षनाचे स्थान असेल. यामुळे जम्मूमधील धार्मिक पर्यटनाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. तिरुपती बालाजी मंदिर वैष्णोदेवी मंदिर आणि अमरनाथ यात्रेसारख्या प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळांशी जोडले जाईल.

8 जून रोजी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा तिरुपती बालाजी मंदिराचे उद्घाटन करतील. त्यानंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातील. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी हेदेखील इतर पुजारी आणि मंडळ सदस्यांसह यावेळी उपस्थित असतील. तिरुपती बालाजी मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी सर्व पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यात पार्किंगची जागा, एक ध्यान केंद्र, वेदांच्या शिक्षणासाठी वेद पाठशाळा, निवास आणि शौचालय संकुलचा समावेश आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-wait-is-finally-over-tirupati-balaji-darshan-in-Jammu-temple-to-open-to-all-on-June-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 12 हजाराहून अधिक GDS पदांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख आली जवळ, लवकरच करा अर्ज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Recruitment-for-over-12000-GDS-posts-apply-soon</link>
            <description>भारतीय टपाल विभागाने जीडीएस (GDS) पदांवर बंपर भरती केली आहे. सध्या या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, येत्या काही दिवसांत म्हणजे 11 जून 2023 रोजी जीडीएसच्या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया समाप्त होईल.



आता अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते तत्काळ अर्ज करू शकतात.



अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट देऊन अर्ज करावा लागेल. पोस्ट विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-06/news 3 (1).webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारतीय टपाल विभागाने जीडीएस (GDS) पदांवर बंपर भरती केली आहे. सध्या या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, येत्या काही दिवसांत म्हणजे 11 जून 2023 रोजी जीडीएसच्या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया समाप्त होईल.



आता अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते तत्काळ अर्ज करू शकतात.



अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट देऊन अर्ज करावा लागेल. पोस्ट विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या जीडीएस भरती मे 2023 च्या अधिसूचनेनुसार एकूण 12 हजार पदांसाठी नियुक्त्या केल्या जातील. याचबरोबर, 11 जून रोजी अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर उमेदवारांना अर्जामध्ये दुरुस्त्या करण्याची संधी देखील दिली जाईल.



12 जून 2023 पासून उमेदवारांसाठी दुरुस्ती विंडो खुली असणार आहे. या दरम्यान, जर कोणत्याही उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये काही अडचण असल्याचे वाटत असेल तर ते 14 जून 2023 पर्यंत दुरुस्त्या करू शकतात. मात्र, काही विभागांमध्येच सुधारणा करण्याची संधी दिली जाईल. उमेदवार पोर्टलवरून मदर माहिती मिळवू शकतात.



सर्वात आधी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर जीडीएसच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावी. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार शिथिलता दिली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक तपशीलांसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासावी.



पोस्टल विभागात जीडीएस भरतीसाठी अर्ज कसा करावा?

सर्वात आधी उमेदवारांना 'नोंदणी टॅब' वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचे डिटेल्स जसे की मोबाइल नंबर, ईमेल, नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग इत्यादी प्रविष्ट करा. आता ऑनलाइन अर्ज सबमिट करा - नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना आपला नोंदणी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल आणि सर्कलची निवड करावी लागेल. त्यानंतर आता प्राधान्ये निवडा. उमेदवार केवळ एक किंवा अधिक निवडलेल्या विभागांमध्ये जीडीएसच्या एक किंवा अधिक रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतो. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढा.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Recruitment-for-over-12000-GDS-posts-apply-soon</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी काळाच्या पडद्याआड; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Veteran-actress-Sulochana-Didi-Behind-the-scenes-Burial-in-state-ceremony</link>
            <description>मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी म्हणजेच सुलोचना लाटकर यांनी रविवार ४ जून रोजी सायंकाळी मुंबईतील खासगी रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. आपल्या अनेक विविधांगी भूमिकांमधून त्यांनी स्वतःची स्वतंत्र छाप पाडली होती. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, फिल्मफेअर जीवनगौरव तर २००९ मध्ये महा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-05/image (79).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी म्हणजेच सुलोचना लाटकर यांनी रविवार ४ जून रोजी सायंकाळी मुंबईतील खासगी रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. आपल्या अनेक विविधांगी भूमिकांमधून त्यांनी स्वतःची स्वतंत्र छाप पाडली होती. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, फिल्मफेअर जीवनगौरव तर २००९ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. प्रभादेवी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुलोचना दीदी यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या प्रभादेवी येथील राहत्या घरी सकाळी ११ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना दीदी यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे अशा सुचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, साऱ्या राज्यभरातून शोक व्यक्त होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ सूचना देऊन ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार आज सुलोचना दीदींना शासकीय इतमामात निरोप दिला जाणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Veteran-actress-Sulochana-Didi-Behind-the-scenes-Burial-in-state-ceremony</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रेल्वे अपघातानंतर दिसून आली माणूसकी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Humanity-was-seen-after-the-train-accident</link>
            <description>ओडिशावासियांची रक्तदानासाठी हॉस्पिटलबाहेर गर्दी
 
ओडिशातील रेल्वे अपघाताने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे तर 900 हून अधिक जखमी आहेत. जखमी रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. या जखमींचा जीव वाचवण्यासाठी ओडिशावासियांनी अत्यंत कौतुकास्पद कार्य सुरू केले आहे. जखमींना रक्ताची गरज असल्याने मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी हॉ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-03/ANI-20230603024405.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ओडिशावासियांची रक्तदानासाठी हॉस्पिटलबाहेर गर्दी
 
ओडिशातील रेल्वे अपघाताने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे तर 900 हून अधिक जखमी आहेत. जखमी रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. या जखमींचा जीव वाचवण्यासाठी ओडिशावासियांनी अत्यंत कौतुकास्पद कार्य सुरू केले आहे. जखमींना रक्ताची गरज असल्याने मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटलबाहेर रांगा लागल्या आहेत.

आपले रक्त देऊन ओडिशावासिय अपघातातील जखमींना वाचवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या रेल्वे अपघातानंतर सरकारने आवाहन न करता स्वंयस्फूर्तीने लोकांनी रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटल गाठले आहे. बालासोर येथे झालेल्या ट्रेन अपघातात 900 हून अधिक जखमी आहेत. त्यांच्या उपचारासाठी रक्ताची गरज भासणार आहे. त्यासाठी ओडिशातील जनता बाहेर आली आहे. प्रत्येकाचा जीव वाचवायचा हा निर्धार त्यांनी केला आहे. या दुर्घटनेनंतर ओडिशातील हॉस्पिटलबाहेर रक्तदान करण्यासाठी आलेल्यांची रांग लागली आहे.
 
एवढ्या संख्येने लोक इथे कसे आले हे ऐकून डॉक्टरांनाही धक्का बसला. हे सर्व लोक केवळ रक्तदान करण्यासाठी आले आहेत असे त्यांना समजले. या लोकांना जखमींचे प्राण वाचवायचे आहेत. कठीण काळातही असे चित्र देशाला दिसल्याने जगात आजही माणुसकी आहे हेच यातून दिसते.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ओडिशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले आहेत. अशा अपघातांमध्ये जास्त रक्तस्त्राव होऊन जखमींचा मृत्यू होतो. रुग्णालयांना रक्ताची तातडीची गरज आहे. आतापर्यंत 200 हून अधिक लोक मरण पावले आहेत परंतु हा आकडा आणखी पुढे जाऊ नये म्हणूनच लोकांनी आपल्या मित्रांसह रक्त देण्याचे ठरवले. हे चित्र आनंद देणार आहे.
 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Humanity-was-seen-after-the-train-accident</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडेंची बंद दाराआड चर्चा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Closed-door-discussion-between-Eknath-Khadse-and-Pankaja-Munde</link>
            <description>गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा आपल्या मनातील खदखद बोलून देखील दाखवली आहे. दोन दिवसांपूर्वीच रासपच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा पक्षाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-03/screenshot-2023-06-03-123924_202306551013.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा आपल्या मनातील खदखद बोलून देखील दाखवली आहे. दोन दिवसांपूर्वीच रासपच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा पक्षाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे. या दोघा नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तासापासून बंद दाराआड चर्चा सुरू आहे. बंद दाराआड चर्चा एकनाथ खडसे यांनी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची त्यांच्या यशश्री निवासस्थानी जावून भेट घेतली.

यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत रोहिणी खडसे आणि प्रीतम मुंडे यांची देखील उपस्थिती होती. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त आज एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पंकजा मुंडे यांच्य निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये यावेळी बंद दाराआड चर्चा झाली.

या चर्चेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. धनंजय मुंडेंनी काय म्हटलं होतं? दरम्यान बहीण-भावाची जवळीक वाढत आहे, तुम्ही भविष्यात कमळ हाती घेणार का? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा त्या राष्ट्रवादीत येणार का? सध्याची परिस्थिती पहाता धनंज मुंडे यांचं भाकीत खरं होणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
 


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Closed-door-discussion-between-Eknath-Khadse-and-Pankaja-Munde</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हृदयद्रावक! १२ तासांपासून मृतदेहांसोबत पोटच्या मुलाला ढिगाऱ्यात शोधताना 'बाप' गहिवरला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/father-became-depressed-while-searching-for-the-unborn-child-in-the-rubble</link>
            <description>

ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघातातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.


कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली, त्यानंतर हावडा एक्सप्रेसनेही जोरदार धडक दिली. या ३ ट्रेनच्या अपघाताचे भयावह फोटो आता समोर येत आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या ढिगाऱ्याचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. एका शाळेत हे मृतदेह ठेवण्यात आले आहेत. या मृतदेहांमध्ये एक व्यक्ती कोणाचा तरी शोध घेत होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. पांढऱ्या चादरीने झाकलेल्या प्रत्येक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-03/news 3.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघातातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.


कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली, त्यानंतर हावडा एक्सप्रेसनेही जोरदार धडक दिली. या ३ ट्रेनच्या अपघाताचे भयावह फोटो आता समोर येत आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या ढिगाऱ्याचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. एका शाळेत हे मृतदेह ठेवण्यात आले आहेत. या मृतदेहांमध्ये एक व्यक्ती कोणाचा तरी शोध घेत होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. पांढऱ्या चादरीने झाकलेल्या प्रत्येक मृतदेहाचा चेहरा उघडल्यानंतर ते पुन्हा बंद करत होते.


एक मृतदेह पाहायचे, पुन्हा तो बंद करायचे. रात्रभर त्यांच हेच काम सुरू होते. अखेर त्या व्यक्तीने आपल्यावर आलेली आपबीती सांगितली. कोरोमंडल ट्रेन अपघातानंतर बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाचा ते शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. ही व्यक्ती होती ५३ वर्षीय आहे. त्यांचे नाव रवींद्र शॉ आहे. ते त्यांचा मुलगा गोविंदा शॉसोबत प्रवास करत होते. कुटुंबाचे १५ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी पिता-पुत्र दोघेही कमाईसाठी बाहेर पडले होते. मुलगा बेपत्ता आहे आणि आता वडील त्याचा शोध घेत आहेत.


रवींद्र शॉने यांनी सर्व घटना सांगितली. यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले होते. रवींद्र शॉ यांनी सांगितले की, ते आणि त्यांचा मुलगा बसून भविष्यात, किती कमवायचे आणि किती बचत करायची यावर चर्चा करत होते. ते त्यांचे कर्ज कधी फेडू शकतात याची चर्चा करत होते. तेवढ्यात अचानक बधिर करणारा मोठा आवाज आला आणि रेल्वे अपघात झाला.


रवींद्र यांनी सांगितले की, त्यानंतर त्यांना भानच राहिले नाही, काही मिनिटे अंधार पडला आणि मन सुन्न झाले. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा सर्व काही नष्ट झाले होते. सर्वत्र मृतदेह आणि मृतदेहांचे तुकडे पडलेले होते. या मृतदेहांमध्ये त्यांनी आपल्या मुलाचा शोध सुरू केला. यात कोणाचा तरी तुटलेला हात किंवा पाय दिसायचा आणि ते मुलाच्या शरीरात काही भाग आहे का हेही काळजीपूर्वक पाहायचे. मध्यरात्रीपर्यंत ते हताशपणे आपल्या मुलाचा शोध घेत होते. त्यानंतर ते मृतदेहाचा ढीग ठेवलेल्या ठिकाणी पोहोचले.


रवींद्र जवळच्या शाळेत पोहोचले तिथे मृतदेह झाकलेल्या अवस्थेत ठेवले होते. ते त्याच्यामध्ये गेले आणि एकामागून एक मृतदेह बघू लागले. मात्र त्यांना त्यांचा मुलगा सापडला नाही. रवींद्र तिथेच बसून रडायला लागले. काही लोकांनी त्यांचे सांत्वन करून त्यांना पाणी प्यायला दिले. ते तिथे गपचूप बसायचे आणि आलेले मृतदेह पाहण्यासाठी धावायचे. हे दृष्य पाहून अनेकांना रडू आवरत नव्हते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/father-became-depressed-while-searching-for-the-unborn-child-in-the-rubble</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मूकबधिर अश्विनीचे 'बोलके' यश, प्रथम श्रेणीने दहावीचा डोंगर सर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Deaf-Ashwini-scored-great-marks-in-boards</link>
            <description>चिकाटी, मेहनतीची तयारी व सातत्य ठेवल्यास कुठलेही यश संपादन करणे अवघड नाही.


येथील आदर्श इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी अश्विनी हरिदास मुळे हिनेही अशाच पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केले आहे. मूकबधिर असलेली अश्विनी दहावीत प्रथम श्रेणीत आली असून तिच्या बोलक्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


अश्विनी मुळे ही जन्मत:च मूकबधिर आहे. वयाची सहा वर्ष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-03/fc3d289674c8418f34a18dbed1712a4187e2e9c4f24bfa9249a74c7b4d098a67.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चिकाटी, मेहनतीची तयारी व सातत्य ठेवल्यास कुठलेही यश संपादन करणे अवघड नाही.


येथील आदर्श इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी अश्विनी हरिदास मुळे हिनेही अशाच पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केले आहे. मूकबधिर असलेली अश्विनी दहावीत प्रथम श्रेणीत आली असून तिच्या बोलक्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


अश्विनी मुळे ही जन्मत:च मूकबधिर आहे. वयाची सहा वर्षे पूर्ण केल्यावरही तिच्या तोंडून शब्द निघत नव्हते. आई- वडिलांनी उपचार करण्याचेही प्रयत्न केले, परंतु अपयश आले. शेवटी हेटी येथील मूकबधिर शाळेत तिचा प्रवेश घेतला. त्यानंतर तिला गडचिरोली येथे मूकबधिर शाळेत शिकविले. तिथे तिचे मन लागत नव्हते त्यामुळे आई-वडिलांनी तिचा देसाईगंजच्या आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. ती मूकबधिर असूनही सर्वसाधारण विद्यार्थांबरोबर शिकायला लागली. नेटाने अभ्यास करून तिने दहावीत ६० टक्के गुण घेतले.


कौतुकाने भारावून गेली अश्विनी


मुख्याध्यापक प्रा.दामोधर शिंगाडे,पुरुषोत्तम भागडकर,राजू मस्के,कमलेश भोवते,विनोद चौधरी यांनी तिचे घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून कौतुक केले. शिक्षकांनी केलेल्या कौतुकाने भारावलेल्या अश्विनीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.


शब्दांवाचून कळले सारे...


दरम्यान., अश्विनी मूकबधिर असतानाही सहकारी विद्यार्थ्यांनी तिचा कधी अपमानास्पद वागणूक दिली नाही. अश्विनीनेही आपल्या मूकबधिर असण्याचे भांडवल न करता सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मिळून मिसळून शिकली. शिक्षकांनीही तिला योग्य ते मार्गदर्शन केले. न समजणाऱ्या बाबी ती हातवारे करून विचारत असे. शब्दांवाचून कळले सारे...याप्रमाणे तिने अध्ययन केले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Deaf-Ashwini-scored-great-marks-in-boards</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महिलांवर वाईट नजर ठेवायचा भाजपा नेता; CRPF च्या निवृत्त जवानानं कायमचा संपवला, मग... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/BJP-leader-used-to-keep-an-evil-eye-on-women</link>
            <description>गोरखपूरच्या गोला भागात भाजपा नेते नित्यानंद राय यांच्या हत्येचं रहस्य उघड झाले आहे. CRPF मधून निवृत्त झालेल्या भाजपा नेत्याच्या मित्रानेच ही हत्या केली.

आरोपीला नित्यानंद राय याच्या चारित्र्यावर संशय होता. त्यासाठी त्याने अनेकदा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तरीही नित्यानंद राय त्यांची करतूत कमी झाली नाही. नित्यानंद राय मारेकऱ्याच्या कुटुंबातील महिलांवर वाईट नजर ठेवत असल्याचा आरोप आहे. गोरखपूर पोल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-03/news 1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गोरखपूरच्या गोला भागात भाजपा नेते नित्यानंद राय यांच्या हत्येचं रहस्य उघड झाले आहे. CRPF मधून निवृत्त झालेल्या भाजपा नेत्याच्या मित्रानेच ही हत्या केली.

आरोपीला नित्यानंद राय याच्या चारित्र्यावर संशय होता. त्यासाठी त्याने अनेकदा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तरीही नित्यानंद राय त्यांची करतूत कमी झाली नाही. नित्यानंद राय मारेकऱ्याच्या कुटुंबातील महिलांवर वाईट नजर ठेवत असल्याचा आरोप आहे. गोरखपूर पोलिसांनी आरोपी दिलीप सिंगला अटक करून तुरुंगात पाठवले.

गोरखपूरच्या गोला पोलीस स्टेशन हद्दीतील मल्लीपूर शाहदौली गावात २३ मेच्या रात्री झालेल्या भाजपा नेते नित्यानंद राय यांच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे. या खुलाशातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नित्यानंद यांचे सीआरपीएफचे निवृत्त मित्र दिलीप सिंग यांनी ही हत्या केली. दिलीप सिंग गावातच अकादमी चालवतात. नित्यानंद यांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराशी संबंधित सर्व कामात दिलीपही राय कुटुंबासोबत उपस्थित होते. जेणेकरुन कोणाला किंचितही शंका येणार नाही.

महिलांवर वाईट नजर ठेवणं कारण बनले

भाजपा नेते नित्यानंद राय आणि सीआरपीएफचे निवृत्त जवान दिलीप सिंग यांची घट्ट मैत्री होती. दोघेही नेहमी सोबत राहत. दिलीप सिंह म्हणतात की, नित्यानंदचे चारित्र्य चांगले नव्हते. गावातील महिलांवर त्याची वाईट नजर असायची. नित्यानंदला अनेकवेळा समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो मानायला तयार नव्हता. नित्यानंदने अकादमीच्या महिला कर्मचार्‍यांवर वाईट नजर ठेवण्यास सुरुवात केली, ज्यात माझ्या स्वतःच्या कुटुंबातील महिलाही होत्या. मला याबाबत सुगावा लागल्यावर मी त्याला धडा शिकवण्याचा विचार केला. मला त्याला मारायचे नव्हते, पण परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला आणि त्याचा मृत्यू झाला. एसएसपी गौरव ग्रोव्हर यांनी हत्येची उकल करणाऱ्या टीमला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/BJP-leader-used-to-keep-an-evil-eye-on-women</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ओडिशा रेल्वे अपघात: २६१ हुन अधिक मृत्यू तर शेकडो गंभीर जखमी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Odisha-train-accident-Over-261-dead,-hundreds-injured</link>
            <description>ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला असून त्यात आतापर्यंत ५० लोकांचा मृत्यू आणि ४०० लोक जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. अनेक लोक दगावल्याचीही भीती व्यक्त होत आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस ओदिशातील बालासोर जिल्ह्यात एका मालगाडीला धडकल्यामुळे हा मोठा अपघात घडला आहे. मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांचे तर जखमींना २ लाखांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

तूर्तास त्यात अनेक लोक जखमी झाल्याची म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-03/image (78).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला असून त्यात आतापर्यंत ५० लोकांचा मृत्यू आणि ४०० लोक जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. अनेक लोक दगावल्याचीही भीती व्यक्त होत आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस ओदिशातील बालासोर जिल्ह्यात एका मालगाडीला धडकल्यामुळे हा मोठा अपघात घडला आहे. मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांचे तर जखमींना २ लाखांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

तूर्तास त्यात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत असली तरी अनेक लोक दगावले असण्याचीही शक्यता आहे. 

कोरोमंडल रेल्वे ही चेन्नई सेंट्रल आणि शालिमार (हावडा) या दरम्यान धावते. दुपारी ३.१५ वाजता या रेल्वेने शालिमार स्टेशन सोडले आणि बालासोरला ती ६.३० वाजता पोहोचली. तेव्हाच या गाडीची टक्कर मालगाडीशी झाली. सायंकाळी ७.२० वाजता हा अपघात झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे.

हा अपघात झाल्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे १७-१८ डबे रुळावरून घसरले. त्यामुळे अनेक लोक दगावले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत जवळपास २०० लोक जखमी असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने बालासोर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सोरो येथील कम्युनिटी हेल्थ सेंटर व खांतापाडा येथील प्रायमरी हेल्थ सेंटरमध्येही जखमींना दाखल करण्यात आले आहे.

या अपघातानंतर तिथे बचाव पथके दाखल झाली आहेत पण स्थानिकांनीही बचावकार्यात हातभार लावला आहे. डबे घसरल्यामुळे ते उलटसुलट झालेले आहेत. त्यातून लोकांना बाहेर काढण्याचे काम आता सुरू आहे. अपघात संध्याकाळी उशिरा झालेला असल्यामुळे आता मदतकार्यात अडथळे येत आहेत. तिथे पूर्णपणे अंधार आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, उपमुख्यमंत्री प्रमिला मलिक  आणि सरकारी अधिकारी या सगळ्या बचावकार्यावर जातीने लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Odisha-train-accident-Over-261-dead,-hundreds-injured</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिल्ली हत्याकांडावर धीरेंद्र शास्त्रींची तीव्र प्रतिक्रिया, सांगितला सनातन धर्म ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Dhirendra-Shastris-strong-reaction-on-the-Delhi-massacre</link>
            <description>बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री आपल्या सत्संगातून, दरबारातून सनातन धर्माचा प्रचार करत असतात.


सनातन आणि हिंदू राष्ट्राबद्दल ते दरबारातील भक्तांना मार्दर्शन करतात. त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. त्यावरुन, अनेकदा टीकाही केली जाते. आता, पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री यांनी सनातन धर्माची शिकवण सांगितलीय. राजधानी दिल्लीत घडलेल्या साक्षी हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना धीरेंद्र शास्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-01/bageshwar_dham_dhirendra_shastri_1675074716.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री आपल्या सत्संगातून, दरबारातून सनातन धर्माचा प्रचार करत असतात.


सनातन आणि हिंदू राष्ट्राबद्दल ते दरबारातील भक्तांना मार्दर्शन करतात. त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. त्यावरुन, अनेकदा टीकाही केली जाते. आता, पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री यांनी सनातन धर्माची शिकवण सांगितलीय. राजधानी दिल्लीत घडलेल्या साक्षी हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना धीरेंद्र शास्त्री यांनी संताप व्यक्त केला. तसेच, ही घटना पाहून आमच्यासारख्या तरुणांचं रक्त सळसळतं, असे त्यांनी म्हटलंय.


राजधानी दिल्लीत अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली. साहिल नावाच्या मुलाने १६ वर्षीय मुलीची चाकू भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियातून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात येत आहे. आता, धीरेंद्र शास्त्री यांनीही या घटनेवर तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.


लोकं मला म्हणतात की मी कट्टरवादी आहे, मी दंगल घडवणाऱ्या गोष्टी बोलतो. मग, आमच्या बहिणींचे असे हाल पाहून, जगात असा कुठला भाऊ असेल ज्याचं रक्त सळसळणार नाही. हे पाहून ज्याचं रक्त सळसळत नाही, तो जिवंत असूनही मेलेला आहे. म्हणून मी सनातनवर विश्वास करतो, कारण आमचा सनातन मारायचं नाही तर वाचवायचं काम करतो, अशी प्रतिक्रिया बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी दिलीय.


केरळ स्टोरी चित्रपटावरुनही केलं होतं भाष्य


दरम्यान, यापूर्वी द केरळ स्टोरी चित्रपटावरुनही त्यांनी भाष्य केलं होतं. 'दे केरळ स्टोरी' या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरू आहे. आता बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्री म्हणाले, जे काही आहे ते चित्रपटात स्पष्टपणे दिसत आहे. आम्ही जे बोलत होतो ते चित्रपटात दाखवण्यात आले आहे. देशाच्या प्रबोधनासाठी अशा आणखी चित्रपटांची गरज आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Dhirendra-Shastris-strong-reaction-on-the-Delhi-massacre</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अदानी ग्रुपच्या 'या' कंपनीच नाव बदलू शकतं; जाणून घ्या नाव बदलल्यानंतर काय होणार? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Adani-Group-company-can-change-its-name</link>
            <description>या वर्षीच्या सुरुवातीपासून अदानी समुह मोठ्या तोट्यात गेल्याचे समोर आले आहे. अदानी समुहाविरोधात अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केले. त्यामुळे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली.


आता या अहवालाचा प्रभाव कमी झाला असून सोमवारी अदानी ट्रान्समिशनचे चौथ्या तिमाहीत शेअर्सने भरारी घेतली आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने ८५ टक्के नफा कमावला आहे. नि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-01/PTI12_29_2022_000110B.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[या वर्षीच्या सुरुवातीपासून अदानी समुह मोठ्या तोट्यात गेल्याचे समोर आले आहे. अदानी समुहाविरोधात अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केले. त्यामुळे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली.


आता या अहवालाचा प्रभाव कमी झाला असून सोमवारी अदानी ट्रान्समिशनचे चौथ्या तिमाहीत शेअर्सने भरारी घेतली आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने ८५ टक्के नफा कमावला आहे. निकाल जाहीर करण्यासोबतच अदानी ट्रान्समिशनचे नाव बदलता येईल, असे कंपनीच्या वतीने स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल करण्यात आले आहे.


नियामक फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गौतम अदानी यांच्या कंपनी अदानी ट्रान्समिशनचे नवीन नाव अदानी एनर्जी सोल्युशन्स असू शकते. उत्कृष्ट त्रैमासिक निकाल सादर करणाऱ्या या कंपनीच्या संचालक मंडळाने नाव बदलण्याच्या अदानींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. निव्वळ नफा झाला ४४० कोटी रुपये झाल आहे. कंपनीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, अदानी ट्रान्समिशनची आर्थिक स्थिती चांगली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ८५ टक्क्यांनी वाढून ४४० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा २३७ कोटी रुपये होता. यासह, या कालावधीत कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न ३,४९५ कोटी रुपये आहे, जे १० टक्क्यांनी वाढले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत ३,१६५ कोटी रुपये होते.


वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत १७ टक्केंनी वाढून ३,०३१ रुपये झाली आहे. एक वर्षापूर्वी चोथ्या तिमाहीत २,५५६ कोटी रुपये होती. कंपनीचा EBITDA २८ टक्के वाढला आणि १,५७० कोटी रुपये झाला आहे. कमर्शिअल आणि औद्योगिक सेक्टरमध्ये वाढ झाली, वित्त वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत उर्जेच्या मागणीत झाली आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Adani-Group-company-can-change-its-name</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लोक 2000 च्या नोटा बदलून घेत आहेत की जमा करत आहेत? SBI नं स्पष्टच सांगितलं, सत्य जाणून थक्क व्हाल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Are-people-exchanging-or-hoarding-2000-notes</link>
            <description>रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने 2,000 रुपयांची नोट चलनातून बाहेर केली आहे. यानंतर, 23 मेपासून देशभरातील बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा होत आहेत आणि बदलल्याही जात आहेत.


मात्र, लोक 2,000 रुपयांची नोट बदलण्यापेक्षा आपल्या बँक खात्यात जमा करण्याला अधिक प्राधान्य देत आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एका आठवड्यातच 14,000 कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा जमा केल्या आहेत. तसेच, या तुलनेत लोकांनी बँकेतून केवळ 3,000 कोटी रुपयांच्या नोटाच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-06-01/750x450_474155-2000-rupees.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने 2,000 रुपयांची नोट चलनातून बाहेर केली आहे. यानंतर, 23 मेपासून देशभरातील बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा होत आहेत आणि बदलल्याही जात आहेत.


मात्र, लोक 2,000 रुपयांची नोट बदलण्यापेक्षा आपल्या बँक खात्यात जमा करण्याला अधिक प्राधान्य देत आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एका आठवड्यातच 14,000 कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा जमा केल्या आहेत. तसेच, या तुलनेत लोकांनी बँकेतून केवळ 3,000 कोटी रुपयांच्या नोटाच बदलल्या आहेत. यावरून, लोकांचे प्राधान्य नोटा बदलण्यापेक्षाही जमा करण्याला अधिक असल्याचे स्पष्ट होते.


मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार एसबीआयचे चेअरमन दिनेश कुमार खारा यांनी ही माहिती दिली. गांधीनगर येथे एसबीआय फॉरेन करन्सी बॉड लिस्टिंग समारोहानंतर खारा म्हणाले, "जवळपास 14,000 कोटी रुपये किंमतीच्या 2,000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. तसेच, बँक ब्रांचसमधून 3,000 कोटी रुपये मूल्‍याच्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलल्या गेल्या आहेत." खरे तर, अद्याप इतर कुठल्याही बँकेने जमा केलेल्या आणि बदललेल्या नोटांची आकडेवारी जाहीर केलेली नाही. मात्र, देशातील सर्वात मोठ्या बँकेने जारी केलेल्या या आकडेवारीवरून लोकांचा कल नोटा जमा करण्याकडे अधिक असल्याचे दिसून येते.


30 सप्टेंबरपर्यंत बदलू शकता नोटा -


2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भातील घोषणेबरोबरच, या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा करता येतील अथवा बदलता येतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. 23 मे पासून नोटा बदलून घेण्यास अथवा जमा करण्यास सुरुवात झाली आहे. 2000 रुपयांची नोट कोणत्याही बँकेच्या शाखेत बदलता येते. महत्वाचे म्हणजे, एका वेळी केवळ 10 नोटाच बदलल्या जाऊ शकतात. तसेच, बँक खात्यात 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.


2016 मध्ये चलनात आली होती ही नोट -


2016 मध्ये नोटाबंदीच्या घोषणेनंतर 2,000 रुपयांची ही नोट चलनात आली होती. नरेंद्र मोदी सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. या नोटा बाद केल्यानंतर चलनाची कमतरता भासू नये, यासाठी 2,000 रुपयांची नोट बाजारात आणण्यात आली होती.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Are-people-exchanging-or-hoarding-2000-notes</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 31 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त! लग्नाच्या 1 दिवस आधी नवरीचा मृत्यू; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Death-of-bride-one-day-before-marriage</link>
            <description>बिहारच्या सारण जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे लग्नाच्या एक दिवस आधी नववधूचा मृत्यू झाला. ज्या घरातून तिची वरात निघणार होती, आता त्याच घरातून अंत्ययात्रा निघाली.

लग्नापूर्वी होणाऱ्या एका विधीसाठी अन्न शिजवले जात होते. दरम्यान झोपडीला आग लागली. या आगीमध्ये वधू जवळपास 80 टक्के भाजली होती तर इतरही अनेक जण जखमी झाली. मात्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-31/Marriage-certificate-compressed.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बिहारच्या सारण जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे लग्नाच्या एक दिवस आधी नववधूचा मृत्यू झाला. ज्या घरातून तिची वरात निघणार होती, आता त्याच घरातून अंत्ययात्रा निघाली.

लग्नापूर्वी होणाऱ्या एका विधीसाठी अन्न शिजवले जात होते. दरम्यान झोपडीला आग लागली. या आगीमध्ये वधू जवळपास 80 टक्के भाजली होती तर इतरही अनेक जण जखमी झाली. मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सारण जिल्ह्यातील बनियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील खाबसा गावातील आहे. पैरू महतो यांची मुलगी नीतू कुमारी हिचा विवाह 1 जून (गुरुवार) रोजी होणार होता. घरात लग्नापूर्वीचे विधी केले जात होते. 30 मे रोजी एक विधी पार पडला. त्यासाठी जेवण तयार केले जात होते.

झोपडीसारख्या घरात गॅसवर अन्न बनवत असताना अचानक झोपडीला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नीतू आणि इतर कुटुंबीय गंभीर भाजले. भाजलेल्या नववधूला व इतरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास 12 लोकांना उपचारासाठी छपरा सदर रुग्णालयात तातडीने आणण्यात आले.

नीतू व्यतिरिक्त, इतर तीन जणांची प्रकृती बिघडल्याने तात्काळ पीएमसीएच पाटणा येथे रेफर करण्यात आले. यामध्ये नीतू कुमारी आणि शेजारच्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 10 जणांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक सीओ, बीडीओ आणि प्रमुखांनी पीडित कुटुंबाच्या घरी पोहोचून त्यांचे सांत्वन केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Death-of-bride-one-day-before-marriage</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 31 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ "नवे संसद भवन सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी..." TMC खासदाराच्या ट्विटवरून दिग्विजय सिंहांनी मोदी सरकारला घेरलं ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-new-parliament-building-is-a-copy-of-Somalias-old-parliament</link>
            <description>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मे रोजी देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. राष्ट्रपतींच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन करावे, अशी मागणी करत अनेक विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.

आरजेडीने या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या डिझाइनसंदर्भात वादग्रस्त ट्विटदेखील केले होते. यातच आता टीएमसी खासदार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-31/4fb44096fda7158bfa4522d28f15958823a838bed4297ad9d95732dea65e2da1.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मे रोजी देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. राष्ट्रपतींच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन करावे, अशी मागणी करत अनेक विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.

आरजेडीने या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या डिझाइनसंदर्भात वादग्रस्त ट्विटदेखील केले होते. यातच आता टीएमसी खासदार जवाहर सरकार आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी, या नव्या संसद भवनाचे डिझाइन आफ्रिकन देश सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी केल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात ट्विट करत तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी म्हटले आहे, "सोमालियाने अपली जुनी संसद नाकारली, ती नव्या भारताताची प्रेरणा आहे! गुजरातमधील मोदींचे पाळलेले आर्किटेक्ट - जे नेहमीच 'स्पर्धात्मक बोली'च्या माध्यमाने मोदींचे मेगा कॉन्ट्रॅक्ट्स मिळवतात (अहमदाबाद, वाराणसी, दिल्लीची संसद + सेंट्रल विस्टामध्ये) त्यांनी आपल्याकडून सोमालियाच्या डिझाइनची कॉपी करण्यासाठी ₹230 कोटी एवढे शुल्क घेतले आहे."

यानंतर, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी जवाहर सरकार यांचे ट्विट रिट्वीट करत आणि पीएम मोदी यांना टॅग करत, "जवाहर सरकार यांना पूर्ण मार्क. सोमालियाने नाकारलेले संसद भवन आपल्या पंतप्रधानांची प्रेरणा आहे, यावर आपण विश्वास करू शकता," असे लिहिले आहे. एवढेच नाही, तर पीएमओला टॅग करत, कॉपी कॅट आर्किटेक्टकडून 230 कोटी रुपयांची वसुली करण्यात यावी, अशी मागणीही दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-new-parliament-building-is-a-copy-of-Somalias-old-parliament</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 31 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ "हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवा"; ओवेसींचे अमित शाहांना खुले चॅलेंज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Do-a-surgical-strike-on-China-if-you-dare-Owaisi-open-challenge-to-Amit-Shah</link>
            <description>मआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एका जनसभेला संबोधित करताना केंद्रातील मोदी सरकारला खुले आव्हान दिले आहे.

हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवावा, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. तेलंगणा येथील आदिलाबाद येथे ओवेसी यांची एक जाहीर सभा झाली.

ते (अमित शाह) म्हणतात की, जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राइक करू. मग आम्ही काय बांगड्या </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-31/Asad-Owaisi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एका जनसभेला संबोधित करताना केंद्रातील मोदी सरकारला खुले आव्हान दिले आहे.

हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवावा, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. तेलंगणा येथील आदिलाबाद येथे ओवेसी यांची एक जाहीर सभा झाली.

ते (अमित शाह) म्हणतात की, जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राइक करू. मग आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का, असा इशारा ओवेसी यांनी दिला. जर भाजपकडे एवढी ताकद आहे, तर त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार चीनवर सर्जिकल स्ट्राइक का करत नाही. भाजपने मंदिरांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आणि त्यानंतरही माझ्यावर आरोप करतात की, मुस्लिमांचे तुष्टीकरण केले जात आहे. मंदिरांना पैसे दिले जातात यावर तेलंगणातील मुस्लिमांचा आक्षेप नाही. आक्षेप यावर आहे की, पैसे द्यायचेच असतील तर प्रत्येकाला पैसे द्या, फक्त एकाचा धर्माला देऊ नका, या शब्दांत ओवेसी यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

बीआरएस सरकारने राज्यात ब्राह्मण सदन बांधले

सत्ताधारी बीआरएस सरकारने राज्यात ब्राह्मण सदन बांधले, मात्र आजपर्यंत इस्लामिक सेंटर बनवले गेले नाही. एका पोलीस कर्मचाऱ्याने बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलेला थप्पड मारली, त्यावरही राज्य सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याउलट, त्या मुलीवर गुन्हा दाखल झाला. आता ही हद्द झाली. हा कुठला न्याय? तरीही भाजप आमच्यावर आरोप करत आहे, असे ओवेसी म्हणाले.

दरम्यान, ओवेसींचे नाव घेऊन भाजपवाल्यांना त्यांचे पोट भरायचे असेल तर मला यात काही आक्षेप नाही. त्यांना हे करायचे असेल तर ते करू शकतात, आम्हाला त्यात काही अडचण नाही, असा टोलाही ओवेसी यांनी लगावला
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Do-a-surgical-strike-on-China-if-you-dare-Owaisi-open-challenge-to-Amit-Shah</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राजधानी दिल्लीत अंगावर थरकाप उडवणारी घडली घटना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/A-shocking-incident-took-place-in-the-capital-Delhi</link>
            <description>साहिल नावाच्या मुलाने १६ वर्षीय मुलीची चाकू भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत आरोपीला बुलंदशहरातून अटकही केली असून पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आता, या घटनेची केंद्र आणि राज्य सरकारनेही दखल घेतली आहे. पंतप्रधानांनी आदेश दिल्यानंतर खासदार हंस राज हंस यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. तर, दिल्ली सरकारनेही आर्थिक मदत केली आहे.

सोशल मीडियातून घटनेचा व्हिडिओ </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-30/delhi_sakshi_murder_case_.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[साहिल नावाच्या मुलाने १६ वर्षीय मुलीची चाकू भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत आरोपीला बुलंदशहरातून अटकही केली असून पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आता, या घटनेची केंद्र आणि राज्य सरकारनेही दखल घेतली आहे. पंतप्रधानांनी आदेश दिल्यानंतर खासदार हंस राज हंस यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. तर, दिल्ली सरकारनेही आर्थिक मदत केली आहे.

सोशल मीडियातून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून आरोपीला फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. येथील खासदार हंसराज हंस यांनी पीडित कुटुंबाची घरी जाऊन भेट घेत सांत्वन केलं. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी मला आदेश दिले होते, असे म्हणत हंस यांनी पीडित कुटुंबास धीर देण्यासाठी आपण इथे आल्याचे सांगितले. तसेच, आर्थिक मदतही केली. आता, दिल्ली सरकारनेही पीडित कुटुंबास आर्थिक मदत जाहीर केली आहे.

https://twitter.com/ArvindKejriwal/status/1663452418284359680

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही साक्षी हत्याकांडाची गंभीर दखल घेतली आहे. दिल्ली सरकार कोर्टातून दोषी ठरल्यानंतर दोषीला कडक शिक्षा देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, त्यासाठी सरकारच्यावतीने मोठ्यात-मोठा वकील देणार असल्याचंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलंय. तसेच, पीडित कुटुंबास १० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येईल, अशी माहितीही केजरीवाल यांनी ट्विटरवरुन दिली. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी आज पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. या कठिण काळात आम्ही सर्वजण आपल्यासमेवत आहोत, असे म्हणत अतिशी यांनी पीडित कुटुंबाला धीर दिला.
खासदार हंस यांनीही घेतली भेट

आम्ही राजकारणापलिकडे मुलीचे वडिलही आहोत, मुली आम्हालाही आहेत. जेव्हा व्हिडिओ पाहिला, ज्याला काळीज आहे, ज्याला स्वत:ची मुलगी आहे, म्हणूनच पंतप्रधानही स्वत: भावूक झाले, ते मुलींच्याबाबतीत अशी बातमीही ऐकू शकत नाहीत. त्यांनी आदेश दिला, गृहमंत्र्यांनीही आदेश दिला, आमचे राज्यातील प्रभारी कालपासून झोपले नाहीत, मग आपण कुटुंबीयांच्या भेटीसाठी आलो आहोत, अशा रितीने वरिष्ठ पातळीवर या घटनेची गंभीर दखल घेतल्याची माहिती खासदार हंसराज हंस यांनी दिली. तसेच, आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही अहिर यांनी केली.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/A-shocking-incident-took-place-in-the-capital-Delhi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतरत्न सचिन तेंडुलकर असणार 'स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bharat-Ratna-Sachin-Tendulkar-will-be-the-brand-ambassador-of-Swachh-Mukh-Abhiyan</link>
            <description>प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास सचिन तेंडुलकर यांनी सहमती दर्शवली असून त्यांच्यासोबत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-30/image (74).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास सचिन तेंडुलकर यांनी सहमती दर्शवली असून त्यांच्यासोबत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे नियुक्त राहण्याची सहमती दर्शवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, सचिन तेंडुलकर आणि वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामध्ये ‘स्वच्छ मुख अभियाना’ साठी  सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम होईल. सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे सदिच्छादूत पद स्वीकारल्यामुळे या अभियानाची सर्वदूर व्याप्ती पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.

काय आहे स्वच्छ मुख अभियान?

राज्यात वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शिफारस करण्यात आलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून ‘महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान‘ म्हणजेच ‘स्वच्छ मुख अभियान‘ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या वतीने हे अभियान जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. कॅलेंडर, कॅम्प आणि कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवले जात आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bharat-Ratna-Sachin-Tendulkar-will-be-the-brand-ambassador-of-Swachh-Mukh-Abhiyan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माझ्या आजोबांना मंत्री का बनवलं नाही?; ७ वर्षीय नातीचं थेट राहुल गांधींना पत्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Why-was-my-grandfather-not-made-a-minister-direct-letter-to-Rahul-Gandhi</link>
            <description>कर्नाटकात काँग्रेसकडून भाजपानं सत्ता खेचून आणली. त्यानंतर सत्तास्थापन करून आता मंत्रिमंडळ शपथविधी पार पडला.


मात्र मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचं दिसून आले. त्यात काँग्रेस आमदार टीबी जयचंद्र यांच्या नातीनं थेट राहुल गांधींना पत्र लिहिलं आहे. अवघ्या ७ वर्षीय मुलीनं माझ्या आजोबांना मंत्री का बनवलं नाही अशी तक्रारच तिने राहुल गांधींकडे मांडली आहे.


या पत्रात मुलीने आजोबांना कर्नाटक सरकारमध्ये मंत्री न बनवल्याने दुखी असल्याचे म्हटलं आहे. माझ्या आजोबांना कॅबिनेटमध्ये जागा द्या अशी मागणीही तिने राहुल गांधींना केली आहे. टीबी जयचंद्र यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चाही होती परंतु यादीत त्यांचे नाव समाविष्ट नव्हते. जयचंद्र यांना मंत्री न केल्याने कंचितिगा समुदायातील लोक नाराज झाले आहेत. कुंचितिगा समाजावर काँग्रेसने अन्याय केला असा आरोप समाजातील नेते करत आहेत.


या पत्रात ७ वर्षीय आरना संदीप यांनी म्हटलंय की, प्रिय राहुल गांधीजी, मी टीबी जयचंद्र यांची नात आहे. माझ्या आजोबांना मंत्री बनवले नाही. त्यासा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-29/news 5.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कर्नाटकात काँग्रेसकडून भाजपानं सत्ता खेचून आणली. त्यानंतर सत्तास्थापन करून आता मंत्रिमंडळ शपथविधी पार पडला.


मात्र मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचं दिसून आले. त्यात काँग्रेस आमदार टीबी जयचंद्र यांच्या नातीनं थेट राहुल गांधींना पत्र लिहिलं आहे. अवघ्या ७ वर्षीय मुलीनं माझ्या आजोबांना मंत्री का बनवलं नाही अशी तक्रारच तिने राहुल गांधींकडे मांडली आहे.


या पत्रात मुलीने आजोबांना कर्नाटक सरकारमध्ये मंत्री न बनवल्याने दुखी असल्याचे म्हटलं आहे. माझ्या आजोबांना कॅबिनेटमध्ये जागा द्या अशी मागणीही तिने राहुल गांधींना केली आहे. टीबी जयचंद्र यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चाही होती परंतु यादीत त्यांचे नाव समाविष्ट नव्हते. जयचंद्र यांना मंत्री न केल्याने कंचितिगा समुदायातील लोक नाराज झाले आहेत. कुंचितिगा समाजावर काँग्रेसने अन्याय केला असा आरोप समाजातील नेते करत आहेत.


या पत्रात ७ वर्षीय आरना संदीप यांनी म्हटलंय की, प्रिय राहुल गांधीजी, मी टीबी जयचंद्र यांची नात आहे. माझ्या आजोबांना मंत्री बनवले नाही. त्यासाठी मी दुखी आहे. माझ्या आजोबांना मंत्री बनवायला हवे होते कारण ते मेहनती आहेत. लोकांवर प्रेम करतात आणि कायम त्यांना मदत करतात त्यांना तुम्ही मंत्री बनवायला हवे अशी मागणी तिने पत्रात केली. आरना ही तिसरीच्या वर्गात शिकते. जयचंद्र यांचा दुसरा मुलगा संदीप टीजे यांची ती मुलगी आहे. टीव्हीवर जेव्हा कळालं, माझ्या आजोबांना मंत्री बनवणार नाहीत तेव्हा मी ते पाहून खूप रडले असंही तिने म्हटलं आहे.


टीबी जयचंद्र मंत्रिपदापासून वंचित
२० मे रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याशिवाय आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिपदासाठी पक्ष नेतृत्वावर दबाव वाढत असताना पक्षाने विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन बोलावले आहे. शनिवारी २४ नवीन मंत्र्यांचा समावेश करून मंत्रिमंडळ विस्ताराची कसरत पूर्ण झाली. जयचंद्र मात्र मंत्रीपदापासून वंचित राहिले. त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती पण शेवटच्या क्षणी त्यांचे नाव यादीत नव्हते. त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची ऑफर आली होती, मात्र त्यांनी ती फेटाळून लावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


कर्नाटकात अनेक आमदार नाराज
कर्नाटक राजभवनात शनिवारी २४ नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. ज्यात अनेक वरिष्ठ आमदारांचे नाव नव्हते त्यामुळे ही नाराजी शपथविधीवेळी दिसून आली. नाराज आमदारांनी राजभवनाबाहेरच घोषणाबाजी सुरू केली. बंगळुरूशिवाय तुमाकुरुच्या सिरा, म्हैसूर, हावेरी, कोडागु आणि अन्य जिल्ह्यातही निदर्शने झाली. अनेक आमदार आणि त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली.
-------------------------------------------------------------------------------------------
अबब! ३,००,००० टक्के रिटर्न्स, कूलर बनवणाऱ्या कंपनीचा शेअर ठरला 'हाॅट', १ लाखाचे केले ३० कोटी रुपये
returns share of cooler manufacturing company profit


या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना ३ लाख टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स या कालावधीत २८ पैशांनी वाढून ८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १२१८.९५ रुपये आहे.


Multibagger stocks : कूलर बनवणारी कंपनी सिम्फनी लिमिटेडच्या शेअर्सनी मल्टिबॅगर रिटर्न्स दिले आहेत. सिम्फनीच्या शेअर्सनी ३ लाखांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स या कालावधीत २८ पैशांनी वाढून ८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यातील उच्चांक १२१८.९५ रुपये आहे. तर निचांकी पातळी ८२१ रुपये आहे.


सिम्फनीचे शेअर्स बीएसईवर ६ जून २०२३ ला २८ पैसेच्या पातळीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअर्सनी २६ मे २०२३ ला बीएसईवर ८४७.२५ रुपयांवर बंद झाले. सिम्फनीच्या शेअर्सनी या कालावधीत गुंतवणूकदारांचे ३०२००० टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने ६ जून २००३ ला सिम्फनीच्या शेअर्समध्ये १ लाख गुंतवणूक केली असेल तर सध्याच्या स्थितीत हे पैसे अंदाजे ३०.२५ कोटी रुपये होतील.


सिम्फनीच्या शेअर्सनी १५ वर्षात गुंतवणूकदारांना २२१९७ टक्के परतावा दिला आहे. सिम्फनीचे शेअर्स ११ जूलै २००८ ला ३.८० रुपयांच्या पातळीवर होते. मल्टिबॅगर कंपनीचे शेअर्स २६ मे २०२३ ला बीएसईवर ८४७.२५ रुपयांवर बंद झाले. जर एखाद्या व्यक्तीने ११ जुलै २००८ ला सिम्फनीच्या शेअर्समध्ये १ लाखांची गुंतवणूक केली असेल तर सध्या्च्या स्थितीत हे मूल्य अंदाजे २.२३ कोटी रुपये आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Why-was-my-grandfather-not-made-a-minister-direct-letter-to-Rahul-Gandhi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ "असा मेसेज जायला नको..."; भाजपाचं नेमकं कुठे चुकतंय?, नरेंद्र मोदींनी अचूक हेरलं ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Where-exactly-is-BJP-going-wrong-Narendra-Modi-accurately-observed</link>
            <description>भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडली.


जवळपास ६ तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीभाजपाचं नेमकं कुठे चुकतंय हे अचूक हेरलं. भाजपा प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन पुढे जात नाही अशी धारणा तयार होतेय ती दूर करायला हवी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बैठकीत जोर दिला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रादेशिक पक्षांमुळे भाजपा अस्वस्थ आहे असं बिल्कुल वाटायला नको. भाजपाचे लक्ष नेहमी प्रादेशिक विकासाकडे केंद्रीत राहायला हवे. परंतु प्रादेशिक पक्षांसोबत भाजपा अस्वस्थ आहे अशी धारणा तयार व्हायला नको. ही स्थिती दूर करण्यासाठी पाऊले उचलायला हवी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-29/news 4.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडली.


जवळपास ६ तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीभाजपाचं नेमकं कुठे चुकतंय हे अचूक हेरलं. भाजपा प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन पुढे जात नाही अशी धारणा तयार होतेय ती दूर करायला हवी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बैठकीत जोर दिला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रादेशिक पक्षांमुळे भाजपा अस्वस्थ आहे असं बिल्कुल वाटायला नको. भाजपाचे लक्ष नेहमी प्रादेशिक विकासाकडे केंद्रीत राहायला हवे. परंतु प्रादेशिक पक्षांसोबत भाजपा अस्वस्थ आहे अशी धारणा तयार व्हायला नको. ही स्थिती दूर करण्यासाठी पाऊले उचलायला हवीत. आम्हाला प्रादेशिक पक्षांच्या भावनांची जास्त काळजी आहे असं त्यांनी म्हटलं. पंतप्रधान मोदींचे हे विधान YSRCP, JDS, BJP, BSP, अकाली दल आणि TDP सारख्या प्रादेशिक पक्षांनी नव्या संसद भवनाच्या उद्धाटनप्रसंगी या पक्षांनी साथ दिली तेव्हा केले. या सोहळ्यावर काँग्रेसच्या सांगण्यावरून अनेकांनी बहिष्कार टाकला परंतु काही प्रादेशिक पक्षांनी भाजपाला साथ दिली.


याच बैठकीत मोदींनी मुख्यमंत्र्यांना कानमंत्र दिला. लोकोपयोगी योजना आणताना खासदारांची मते जाणून घ्या, मुख्यमंत्री त्यांच्या आमदारांची अधिक काळजी घेतात असे दिसून येते. कारण आमदार मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाचे आहेत. परंतु खासदारही तितकाच महत्त्वाचा आहे यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी पाहायला हवे. धोरणात्मक बाबींमध्ये खासदारांचाही समावेश करून घ्या अशा सूचनाही मोदींनी बैठकीत दिल्या आहेत.


दरम्यान, NDA स्थापन होऊन २५ वर्ष पूर्ण होत आहेत अशावेळी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करायला हवा. अधिक काळ कुठलीही आघाडी टिकत नाही. त्यामुळे पक्षाला अन्य सहकारी मित्र पक्षांसोबत हा आनंद साजरा करायला हवा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीत दिला. मोदींनी या बैठकीनंतर ट्विट करत भाजपाशासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यात विकासात्मक कामांना वेग आणि लोकांच्या हितासाठी आणलेल्या योजनांबाबत चर्चा करण्यात आली असं म्हटलं.


भाजपा एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पक्षाचा कार्यक्रम कसा राबवला जातो आणि भविष्यात पुढे जाण्याची योजना कशी आहे यावर त्यांचे विचार मांडले. मुख्यमंत्र्यांनी कल्याणकारी योजनांबद्दलही त्यांचे अनुभव सांगितले. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. तसेच राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे, पक्षाचे सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष आणि सरचिटणीस सुनील बन्सल उपस्थित होते. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरियाणाचे मनोहर लाल खट्टर, आसामचे हिमंता बिस्वा सरमा, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान आणि उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. याशिवाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक हेही उपस्थित होते.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Where-exactly-is-BJP-going-wrong-Narendra-Modi-accurately-observed</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वडिलांचा कोरोनाने मृत्यू, कॅन्सरमुळे आईही गेली; 2 लेकरांना कलेक्टरनी दिला मदतीचा हात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Father-died-of-corona-mother-also-died-of-cancer-Collector-gave-a-helping-hand-to-2-Lakers</link>
            <description>दोन निष्पाप लेकरांच्या डोक्यावरून आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे. यानंतर आता मुलांकडे आयुष्य जगण्यासाठी ना घर उरले ना कोणताच आधार. पण चांगलं शिक्षण घेऊन अधिकारी होण्याची जिद्द मात्र अजूनही आहे.


हीच जिद्द पाहून इंदूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मुलांना हॉस्टेल, शिक्षण आणि दरमहा पाच हजार रुपयांची मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-29/news 2.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दोन निष्पाप लेकरांच्या डोक्यावरून आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे. यानंतर आता मुलांकडे आयुष्य जगण्यासाठी ना घर उरले ना कोणताच आधार. पण चांगलं शिक्षण घेऊन अधिकारी होण्याची जिद्द मात्र अजूनही आहे.


हीच जिद्द पाहून इंदूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मुलांना हॉस्टेल, शिक्षण आणि दरमहा पाच हजार रुपयांची मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


जनसुनावणी दरम्यान, 13 वर्षांची मुलगी कोमल आपल्या 9 वर्षांच्या भावासोबत आपली बाजू मांडण्यासाठी इंदूरच्या डीएमसमोर पोहोचली. त्यांनी सांगितले की, वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि यापूर्वी आईनेही कॅन्सरमुळे जगाचा निरोप घेतला. ते दोघेही आता अनाथ झाले आहेत. जनसुनावणीदरम्यान मुलीने आपल्या असहायतेची गोष्ट डीएम इलैया राजा टी यांना सांगितली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले.


बहिणीने सांगितले की, तिच्याकडे राहण्यासाठी छप्पर नाही आणि जीवन जगण्यासाठी कोणताही आधार नाही. तिला आणि तिच्या भावाला शिक्षण घेऊन तुमच्यासारखे अधिकारी व्हायचे आहे. 13 वर्षांची कोमल आणि तिचा 9 वर्षांचा भाऊ अंश यांची गोष्ट ऐकून कलेक्टरनी दोन्ही मुलांची वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करून शिक्षणाची सर्व जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर सोपवली.


रेड क्रॉसच्या माध्यमातून दरमहा 5000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची व्यवस्था केली आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुलांना इतर प्रकारची मदत देण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर कोमल आणि अंश दोघेही खूश आहेत. तर कोमलने सांगितले की आता ती अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करू शकते.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Father-died-of-corona-mother-also-died-of-cancer-Collector-gave-a-helping-hand-to-2-Lakers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सीटबेल्ट अलार्म स्टॉपर म्हणजे जिवाशी खेळ, सीट बेल्ट लावण्याचे वाहतूक विभागाचे आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-Transport-Department-appeal-to-wear-seat-belts</link>
            <description>कार चालविताना सीट बेल्ट लावला नाही, तर अलार्म वाजतो. तो न वाजण्याची यंत्रणा म्हणून 'सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लीप' विकल्या जात असून, त्याद्वारे कारचालकाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.


अनधिकृत अलार्म स्टॉपर क्लीप विक्रीबाबत संबंधित यंत्रणाकडून वेळोवेळी कारचालकांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-29/The-History-of-Seatbelts-1200x720.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कार चालविताना सीट बेल्ट लावला नाही, तर अलार्म वाजतो. तो न वाजण्याची यंत्रणा म्हणून 'सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लीप' विकल्या जात असून, त्याद्वारे कारचालकाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.


अनधिकृत अलार्म स्टॉपर क्लीप विक्रीबाबत संबंधित यंत्रणाकडून वेळोवेळी कारचालकांना आवाहन करण्यात येते आहे.


कारमधून प्रवास करताना सुरक्षेसाठी गाडीतील सर्वांनी सीट बेल्ट लावणे आवश्यक व कायद्याच्या दृष्टीने बंधनकारक आहे. काही वर्षांपासून उत्पादकांनी कार उत्पादन करताना सीट बेल्ट लावला नाही, तर सूचना करणाऱ्या अलार्मची सुविधा प्रत्येक कारमध्ये देण्यात आली आहे. चालक बेल्ट लावत नाही, तोपर्यंत हा 'बीप बीप' अलार्म वाजतच राहतो.


सीटबेल्ट अलार्म स्टॉपर ऑनलाईन स्वस्तात
किरकोळ बाजारात व ऑनलाइन साइटवरही हे अलार्म स्टॉपर उपलब्ध असते. त्यावर विविध प्रकारच्या सवलतीही देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याद्वारे कारचालकासह प्रवाशांच्या जिवाशी खेळ करण्याचा प्रकार सुरू आहे.


'अलार्म स्टॉपर'ची विक्री सर्रास सुरू
सीट बेल्ट आवश्यक असताना, काहींना तो लावायचा नसतो. बेल्ट लावला नाही, तर अलार्म वाजत राहतो. तो वाजू नये, म्हणून 'अलार्म स्टॉपर' बाजारात आले आहेत. त्याची अनधिकृत विक्री सर्रास सुरू आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-Transport-Department-appeal-to-wear-seat-belts</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसदेच्या नवी इमारतीचे लोकार्पण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Narendra-Modi-inaugurated-the-new-Parliament-building</link>
            <description>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेची नवी इमारत देशाला अर्पण केली. दिवसाच्या सुरुवातीलाच, पंतप्रधानांनी नव्या संसद भवनामध्ये नंदीचे शिल्प असलेल्या सेंगोल अर्थात राजदंडाची पूर्व-पश्चिम दिशेकडे  स्थापना केली. त्यांनी याप्रसंगी दीपप्रज्वलन देखील केले आणि राजदंडाला पुष्पे अर्पण केली.


या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की प्रत्येक देशाच्या इतिहासात असे काही क्षण असतात जे अमर होऊन राहतात. काही तारखा काळाच्या प्रवाहात अमरत्वाचा आशीर्वाद प्राप्त करतात आणि 28 मे 2023 ही अशीच एक तारीख आहे असे ते म्हणाले. “भारताच्या जनतेने अमृत महोत्सवानिमित्त स्वतःलाच दिलेला ही  भेट  आहे,”त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी या वैभवशाली प्रसंगी देशातील प्रत्येल व्यक्तीचे अभिनंदन केले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की नवीन संसद भवन ही केवळ एक इमारत नाही तर ते 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे ते प्रतिबिंब आहे. “हे आपल्या लोकशाहीचे मंदिर असून ते भारताच्या निश्चयाचा संदेश जगाला देत आहे,” त्यांनी पुढे सांगितले, “नवीन संसद भवनाची इमारत नियोजनाला वास्तवाशी, धोरणांना प्रत्यक्ष परिस्थितीशी, इच्छाशक्तीला अंमलबजावणी शी आणि संकल्पाला सिद्धतेशी जोडते.” आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचे हे माध्यम असेल.ही इमारत आत्मनिर्भर भारताच्या उदयाची साक्षीदार असेल आणि विकसित भारत वास्तवात उतरविण्याचे काम ती पूर्ण करेल. पंतप्रधान म्हणाले की ही नवी इमारत म्हणजे प्राचीनता आणि आधुनिकता यांच्या सह-अस्तित्वाचे उत्तम उदाहरण आहे.

नवीन भारत नवी उद्दिष्ट्ये साध्य करत असून नव्या मार्गांची उभारणी करत आहे यावर भर देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “नव्या मार्गांचा स्वीकार करूनच नव्या गोष्टींची उभारणी करता येते.”  “देशात आता नवी उर्जा, नवा जोम,नवी उत्सुकता, नवी विचारधारा आणि नवा प्रवास यांची सुरुवात होते आहे. आपल्यामध्ये नवी दृष्टी, नव्या दिशा,नवे निर्धार आणि नवा विश्वास निर्माण होत आहे,”ते उद्गारले. पंतप्रधान म्हणाले की, सारे जग आता भारताचा निर्धार, भारतीयांचे सामर्थ्य आणि भारतातील मनुष्यबळाचे जीवन  यांकडे अधिक आदराने आणि आशेने पाहत आहे. “जेव्हा भारत प्रगती करतो तेव्हा संपूर्ण जग प्रगती करते,” ते म्हणाले. नवीन संसद भवन भारताच्या विकासातून जगाच्या विकासाला चालना देईल ही बाब त्यांनी अधोरेखित केली.


पवित्र सेंगोलच्या स्थापनेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की महान चोल साम्राज्याच्या काळात सेवा, कर्तव्याचा मार्ग आणि देश यांचे प्रतिक म्हणून सेंगोलकडे पाहिले जात होते. राजाजी आणि आधिनम यांच्या मार्गदर्शनाखाली हा पवित्र सेंगोल सत्तेच्या हस्तांतराचे प्रतीक बनला. नवीन संसद भवनाच्या उदघाटनप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी आज सकाळी उपस्थित असलेल्या आधिनम संतांना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा अभिवादन केले. “या पवित्र राजदंडाचा सन्मान आपण पुनर्प्रस्थापित करू शकलो हे आपले भाग्यच आहे. संसद भवनातील कार्यादरम्यान हा राजदंड आपल्याला प्रेरित करत राहील,” ते म्हणाले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-29/image (72).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेची नवी इमारत देशाला अर्पण केली. दिवसाच्या सुरुवातीलाच, पंतप्रधानांनी नव्या संसद भवनामध्ये नंदीचे शिल्प असलेल्या सेंगोल अर्थात राजदंडाची पूर्व-पश्चिम दिशेकडे  स्थापना केली. त्यांनी याप्रसंगी दीपप्रज्वलन देखील केले आणि राजदंडाला पुष्पे अर्पण केली.


या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की प्रत्येक देशाच्या इतिहासात असे काही क्षण असतात जे अमर होऊन राहतात. काही तारखा काळाच्या प्रवाहात अमरत्वाचा आशीर्वाद प्राप्त करतात आणि 28 मे 2023 ही अशीच एक तारीख आहे असे ते म्हणाले. “भारताच्या जनतेने अमृत महोत्सवानिमित्त स्वतःलाच दिलेला ही  भेट  आहे,”त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी या वैभवशाली प्रसंगी देशातील प्रत्येल व्यक्तीचे अभिनंदन केले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की नवीन संसद भवन ही केवळ एक इमारत नाही तर ते 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे ते प्रतिबिंब आहे. “हे आपल्या लोकशाहीचे मंदिर असून ते भारताच्या निश्चयाचा संदेश जगाला देत आहे,” त्यांनी पुढे सांगितले, “नवीन संसद भवनाची इमारत नियोजनाला वास्तवाशी, धोरणांना प्रत्यक्ष परिस्थितीशी, इच्छाशक्तीला अंमलबजावणी शी आणि संकल्पाला सिद्धतेशी जोडते.” आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचे हे माध्यम असेल.ही इमारत आत्मनिर्भर भारताच्या उदयाची साक्षीदार असेल आणि विकसित भारत वास्तवात उतरविण्याचे काम ती पूर्ण करेल. पंतप्रधान म्हणाले की ही नवी इमारत म्हणजे प्राचीनता आणि आधुनिकता यांच्या सह-अस्तित्वाचे उत्तम उदाहरण आहे.

नवीन भारत नवी उद्दिष्ट्ये साध्य करत असून नव्या मार्गांची उभारणी करत आहे यावर भर देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “नव्या मार्गांचा स्वीकार करूनच नव्या गोष्टींची उभारणी करता येते.”  “देशात आता नवी उर्जा, नवा जोम,नवी उत्सुकता, नवी विचारधारा आणि नवा प्रवास यांची सुरुवात होते आहे. आपल्यामध्ये नवी दृष्टी, नव्या दिशा,नवे निर्धार आणि नवा विश्वास निर्माण होत आहे,”ते उद्गारले. पंतप्रधान म्हणाले की, सारे जग आता भारताचा निर्धार, भारतीयांचे सामर्थ्य आणि भारतातील मनुष्यबळाचे जीवन  यांकडे अधिक आदराने आणि आशेने पाहत आहे. “जेव्हा भारत प्रगती करतो तेव्हा संपूर्ण जग प्रगती करते,” ते म्हणाले. नवीन संसद भवन भारताच्या विकासातून जगाच्या विकासाला चालना देईल ही बाब त्यांनी अधोरेखित केली.


पवित्र सेंगोलच्या स्थापनेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की महान चोल साम्राज्याच्या काळात सेवा, कर्तव्याचा मार्ग आणि देश यांचे प्रतिक म्हणून सेंगोलकडे पाहिले जात होते. राजाजी आणि आधिनम यांच्या मार्गदर्शनाखाली हा पवित्र सेंगोल सत्तेच्या हस्तांतराचे प्रतीक बनला. नवीन संसद भवनाच्या उदघाटनप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी आज सकाळी उपस्थित असलेल्या आधिनम संतांना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा अभिवादन केले. “या पवित्र राजदंडाचा सन्मान आपण पुनर्प्रस्थापित करू शकलो हे आपले भाग्यच आहे. संसद भवनातील कार्यादरम्यान हा राजदंड आपल्याला प्रेरित करत राहील,” ते म्हणाले.


“भारत हा फक्त लोकशाहीवादी देश नाही तर भारतमाता ही लोकशाहीची जननी आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. जागतिक लोकशाहीसाठी राष्ट्र हा मूलभूत पाया आहे, असे त्यांनी सांगितले. भारतात लोकशाही ही फक्त एक व्यवस्था, प्रणाली म्हणून रूजलेली नाही तर ती संस्कृती, विचारप्रक्रिया आणि परंपरा आहे, असे त्यांनी नमूद केले. वेद आपल्याला लोकशाही सभा आणि समित्यांची तत्वांची शिकवण देतात  असे त्यांनी वेदांचा संदर्भ देत सांगितले.  महाभारतात प्रजासत्ताकाचे वर्णन सापडते आणि वैशालीत भारत लोकशाही जगला आणि तिथे भारताने लोकशाही अनुभवल्याचा उल्लेख त्यांनी केला. "भगवान बसवेश्‍वरांचे अनुभव मंटप्पा ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे", असे मोदी पुढे म्हणाले.इ.स. 900 मधील तामिळनाडूमध्ये सापडलेल्या शिलालेखांविषयी पंतप्रधान बोलले. आजच्या काळात आणि युगातही हे शिलालेख सर्वांना आश्चर्यचकित करतात असे मोदी म्हणाले.आपली लोकशाही हीच आपली प्रेरणा आहे आणि आपली राज्यघटना हाच आपला संकल्प  आहे.ही प्रेरणा, या संकल्पाचा सर्वात मोठा प्रतिनिधी आपली  संसद आहे”, असे मोदी यांनी नमूद केले. जे पुढे जाणे थांबवतात त्यांना दैवही साथ देत नाही, परंतु जे पुढे जात राहतात त्यांचा भाग्योदय होतो  असे एका श्लोकाचा दाखला देत पंतप्रधानांनी सांगितले.


कित्येक वर्षांच्या गुलामगिरीनंतर, कितीतरी गमावल्यानंतर भारताने आपला प्रवास पुन्हा सुरू केला आणि तो अमृतकालापर्यंत पोहोचला, असे त्यांनी सांगितले. “अमृतकाल  म्हणजे आपला वारसा जपतानाच विकासाची नवी उंची गाठण्यासाठीचा काळ आहे. या काळात देशाला नवी दिशा देण्याचा हा अमृत काळ आहे. असंख्य आशाआकांक्षाची पूर्तता करण्याचा हा अमृत काल आहे.” असे त्यांनी सांगितले.लोकशाहीसाठी नवसंजीवनीची गरज असल्याचे त्यांनी  एका श्लोकाद्वारे सांगितले. लोकशाहीचे कार्यस्थळ म्हणजेच संसद ही नवीन आणि आधुनिक असायला हवी यावर पंतप्रधानांनी भर दिला.


भारतातील समृद्धी आणि वास्तुकलेच्या सुवर्णकाळाचे स्मरण त्यांनी केले. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने आपले हे वैभव हिरावून घेतले, असे ते म्हणाले. 21व्या शतकातील भारताकडे मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.“आजच्या भारताने गुलामगिरीची मानसिकता सोडून कलेच्या  त्या  प्राचीन वैभवाकडे पुन्हा वळला आहे.  नवीन संसद भवन हे या प्रयत्नाचे मूर्तिमंत  उदाहरण आहे. या वास्तूमध्ये वारसा तसेच स्थापत्य, कला तसेच कौशल्य, संस्कृती तसेच संविधानाचे स्वरही आहेत.,” असे पंतप्रधान म्हणाले. लोकसभेत राष्ट्रीय पक्षी मोर तर राज्यसभेत राष्ट्रीय फूल कमळावर आधारित संकल्पनेवर अंतर्गत सजावट केली आहे. संसदेच्या आवारात वटवृक्ष हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. नवीन इमारतीमध्ये देशाच्या विविध भागांतील वैशिष्ट्यांचा अंतर्भाव केला आहे. राजस्थानमधील ग्रॅनाइट, महाराष्ट्रातील लाकूड आणि भधोई कारागिरांनी तयार केलेल्या गालिच्याचा वापर सजावटीसाठी केल्याची माहिती पंतप्रधानांनी केली. “या वास्तूच्या प्रत्येक कणात एक भारत श्रेष्ठ भारताचा भाव आहे”, असे ते म्हणाले.


संसदेच्या जुन्या इमारतीत काम करताना येत असलेल्या  अडचणी पंतप्रधानांनी लक्षात आणून दिल्या. तांत्रिक सुविधांचा अभाव आणि सभागृहात बसण्याच्या जागांची कमतरता यासारखी उदाहरणे त्यांनी दिली. संसदेच्या गरजांवर अनेक दशकांपासून चर्चा झाली असून नवीन संसद भवनाचा  विकास होणे ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले. नवीन संसद भवन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि सभागृहांमध्ये सूर्यप्रकाश पोहोचत आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.


नवीन संसद भवनाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमिकांशी झालेल्या संवादाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.  ही वास्तू उभारताना 60,000 श्रमिकांना रोजगार मिळाला. त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकणारी नवीन गॅलरी सभागृहात उभारण्यात आली आहे. श्रमिकांचे योगदान संसद भवनात कायमस्वरूपी राहण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.


कोणताही तज्ञ गेल्या 9 वर्षांना पुनर्रचना आणि गरीब कल्याण वर्ष मानेल. नवीन इमारतीविषयी अभिमान वाटत असतानाच गरिबांसाठी 4 कोटी घरे बांधली याचेही समाधान वाटत आहे असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे 11 कोटी शौचालये, गावांना जोडण्यासाठी 4 लाख किलोमीटरहून अधिक रस्ते, 50 हजारांहून अधिक अमृत सरोवरे आणि 30 हजारांहून अधिक नवीन पंचायत भवन यासारख्या उपाययोजनांबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. "देश आणि देशांच्या नागरिकांचा विकास ही एकच प्रेरणा पंचायत भवनापासून ते संसदेपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करते, ", असे ते पुढे म्हणाले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक देशाच्या इतिहासात अशी वेळ येते जेव्हा त्या देशात एक वेगळेच चैतन्य निर्माण होते.  भारतात अशी वेळ स्वातंत्र्याच्या 25 वर्षांपूर्वी गांधीजींच्या असहकार चळवळीच्या कालखंडात आली होती आणि या चैतन्यामुळे  संपूर्ण देश  विश्वासाच्या वातावरणाने भारला  होता, असे त्यांनी अधोरेखित केले.‌ “गांधीजींनी प्रत्येक भारतीयाला स्वराज्याच्या संकल्पाशी सांधले होते.  प्रत्येक भारतीय, स्वातंत्र्यासाठी लढतोय, असा तो काळ होता ”, असे पंतप्रधानांनी सांगितले. याचा परिणाम म्हणूनच 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, असेही पंतप्रधान म्हणाले. याच ऐतिहासिक कालावधीची तुलना, आजच्या  स्वतंत्र भारतातील स्वातंत्र्याच्या अमृतकाळ या टप्प्याशी करता येईल.   भारत येत्या 25 वर्षात आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल, ही 25 वर्षे  म्हणजेच अमृत काळ होय, असे त्यांनी नमूद केले. या 25 वर्षांत प्रत्येक नागरिकाच्या योगदानाने भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला.  “ भारतीयांची आपल्या ध्येयाप्रति असलेली निष्ठा ही केवळ एका राष्ट्रापुरती मर्यादित नाही, याला इतिहास साक्षीदार आहे  ”,  असे सांगत पंतप्रधानांनी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याने त्यावेळी जगातील अनेक देशांमध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण केली होती, याकडे लक्ष वेधले. "विविधतेने नटलेला, प्रचंड लोकसंख्येचा भारतासारखा देश जेव्हा विविध आव्हानांना तोंड देत, त्यावर मात करत, विश्वासाने पुढे वाटचाल करतो, तेव्हा तो जगातील अनेक देशांना प्रेरणा देतो.  भारताचे प्रत्येक यश येत्या काळात जगातील विविध भागांतील विविध देशांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे,” असे पंतप्रधानांनी नमूद केले.   भारताचा विकासाचा  दृढनिश्चय इतर अनेक देशांसाठी पाठबळ ठरणार असल्याने, भारताची जबाबदारी आणखी वाढते, असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.


यशस्वी होण्यासाठी देशामध्ये निर्माण झालेला विश्वास, संसद भवनाची ही नवी वास्तू अधिक दृढ करेल आणि विकसित भारत घडवण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणा देईल, असे पंतप्रधान म्हणाले. "राष्ट्र प्रथम या भावनेने आपल्याला प्रत्येक क्षेत्रात वाटचाल करायची आहे. कर्तव्याचा मार्ग अनुसरायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे आहे. स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा घडवत आपल्या चांगल्या वर्तणुकीचा आदर्श निर्माण करायचा आहे. आपल्याला आपला स्वतःचा मार्ग स्वतःच निवडायचा आहे आणि स्वबळावर वाटचाल करायची आहे ," असेही ते म्हणाले.


संसद भवनाची नवी वास्तू जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाला एक नवी ऊर्जा आणि एक नवे बळ मिळवून देईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्या श्रमिक बांधवांनी या वास्तूला भव्यत्व मिळवून दिले आहेच,  आता समर्पित वृत्तीने  काम करुन या वास्तूचे दिव्यत्व-पावित्र्य वाढवण्याची जबाबदारी, आपल्या सर्व संसद सदस्यांची आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  संसदेचे महत्त्व पटवून देताना पंतप्रधानांनी सांगितले की 140 कोटी भारतीयांचा दृढ निश्चय, संकल्प,  संसदेला  पावित्र्य प्रदान करतात.


संसदेत घेतलेल्या प्रत्येक निर्णयामुळे येणारी अनेक शतके भारताची शोभा, आदर वाढवतील आणि आपल्या येणाऱ्या पिढ्या सशक्त सक्षम बनवतील अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, दिव्यांग आणि समाजातील प्रत्येक वंचित कुटुंब यांच्यासह वंचितांच्या विकासाला प्राधान्य देण्याचा मार्ग संसदेमधून जातो, असे त्यांनी अधोरेखित केले. "संसद भवनाच्या या नव्या वास्तूची प्रत्येक वीट न वीट, प्रत्येक भिंत, प्रत्येक कण न कण गरिबांच्या कल्याणासाठी वाहिलेला आहे," असे मोदी यांनी सांगितले. संसद भवनाच्या या नव्या वास्तूत, येत्या 25 वर्षात निर्माण होणारे नवीन कायदे, भारताला विकसित राष्ट्र बनवतील, भारतातून गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी मदत करतील आणि या देशाचा युवावर्ग तसेच महिलांसाठी नव्या संधी निर्माण करतील असेही पंतप्रधानांनी ठासून सांगितले.


आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की संसद भवनाची ही नवी वास्तू, नव्या संपन्न, मजबूत आणि विकसित भारताच्या निर्मितीचा पाया ठरेल. धोरण, न्याय, सत्य, प्रतिष्ठा आणि कर्तव्याचा मार्ग अनुसरुन सामर्थ्यशाली बनणारा  असा हा भारत देश आहे असे म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.


लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांच्यासह इतर अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.






 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Narendra-Modi-inaugurated-the-new-Parliament-building</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ...हीच चिंतेची बाब म्हणत जयंत पाटील यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Jayant-Patil-has-expressed-his-displeasure-over-the-removal-of-statues-of-Savitribai-Phule-and-Ahilya-Devi-Holkar</link>
            <description>मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटवले जातात हीच चिंतेची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र सदनातील प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.


https://twitter.com/RRPSpeak</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-29/image (68).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटवले जातात हीच चिंतेची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र सदनातील प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.


https://twitter.com/RRPSpeaks/status/1662795653137973251


कर्तुत्ववान महिलांचे पुतळे ठेवायचेच नाही ही भूमिका ठेवून हा कार्यक्रम झाला. त्यामुळे या महिलांबाबत सरकारच्या मनात काय भूमिका आहे हे महाराष्ट्राला कळले आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.


महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन कर्तबगार भगिनी सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बाजूला करण्यात आला आणि वीर सावरकरांचा पुतळा ठेवून कार्यक्रम करण्यात आला. सावरकरांचा कार्यक्रम करायला कुणाचा विरोध नाही परंतु त्याठिकाणी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे दिसता कामा नये एवढा द्वेष का? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी केला.


या दोन कर्तबगार महिला...त्या दोघींनी देशासमोर आदर्श ठेवला आहे. आज महिला शिकल्या याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर पुण्यकर्म केले आहे. या दोघींचा पुतळा बाजूला ठेवणे याचा निषेध महाराष्ट्रातील जनता करेलच शिवाय देशातील जनताही करेल असेही जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Jayant-Patil-has-expressed-his-displeasure-over-the-removal-of-statues-of-Savitribai-Phule-and-Ahilya-Devi-Holkar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 27 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गो फर्स्टची 30 मे पर्यंत सर्व उड्डाणं रद्द, प्रवाशांना लवकरच परतावा मिळणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Go-First-cancels-all-flights-till-May-30</link>
            <description>आधीच आर्थिक संकटात असलेल्या गो फर्स्ट (Go First) या एअरलाइन्स पुन्हा एकदा 30 मे पर्यंत त्यांच्या सर्व विमानांचे उड्डाण रद्द केले आहे. तसेच कंपनीने प्रवाशांना त्यांचा परतावा लवकरात लवकर परत करण्याचं आश्वासनही कंपनीकडून देण्यात आलं आहे. गो फर्स्टने ही माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. काही ऑपरेशनल कारणांमुळे विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कंपनीकडून दिलगीरी देखील व्यक्त करण्यात आली आहे.


डीजी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-27/92977184 (1).webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आधीच आर्थिक संकटात असलेल्या गो फर्स्ट (Go First) या एअरलाइन्स पुन्हा एकदा 30 मे पर्यंत त्यांच्या सर्व विमानांचे उड्डाण रद्द केले आहे. तसेच कंपनीने प्रवाशांना त्यांचा परतावा लवकरात लवकर परत करण्याचं आश्वासनही कंपनीकडून देण्यात आलं आहे. गो फर्स्टने ही माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. काही ऑपरेशनल कारणांमुळे विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कंपनीकडून दिलगीरी देखील व्यक्त करण्यात आली आहे.


डीजीसीएने (DGCA) गो फर्स्ट एअरलाइन्सकडे कार्यरत असणाऱ्या त्यांच्या सर्व विमानांची माहिती मागितली आहे. तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांविषयी देखील गो फर्स्टने लवकरात लवकर माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गो फर्स्टने त्यांची 30 मे पर्यंतची सर्व विमानं रद्द करण्याची घोषणा केली. सुरुवातील फक्त दोन दिवसांसाठी विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली होती, मात्र आता ही उड्डाणं 30 मे पर्यंत रद्द करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.


'लवकरच सेवा पुन्हा सुरु करु'


गो फर्स्टकडून त्यांच्या विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आल्या नंतर त्यांनी प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. तसेच लवकरच सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल असं देखील कंपनीकडून सांगण्यात येत आहे.  डीजीसीएकडून गो फर्स्टला त्यांच्या व्यवस्थापनामध्ये तसेच विमानांमध्ये अधिक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता गो फर्स्टकडून जी माहिती डीजीसीएसमोर सादर करण्यात येईल त्यानंतर कंपनीबाबत डीजीसीएकडून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.


याआधीदेखील 9 मे पर्यंत गो फर्स्टने ऑपरेशनल कारणास्तव त्यांच्या सर्व विमानांची उड्डाणं रद्द केली होती. गो फर्स्ट सध्या आर्थिक संकटाचा सामाना करत आहे. तसेच डीजीसीएने गो फर्स्टला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती.  त्यानंतर गो फर्स्टने  NCLT कडे (National Company Law Tribunal) धाव घेतली होती, पण तिथूनही कंपनीला निराशा मिळाली. एनसीएलटीने (NCLT) गो फर्स्टच्या (GoFirst) याचिकेवर सुनावणी करताना, आयबीसी (ICB) अंतर्गत कोणतीही तरतूद नसल्याचे सांगत कंपनीला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Go-First-cancels-all-flights-till-May-30</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समृद्धी महामार्गावर उभारणार हेलिपॅड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Helipad-to-be-constructed-on-Samriddhi-Highway</link>
            <description>मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर गंभीर अपघात झाल्यास आणीबाणीच्या काळात मदत मिळण्यासाठी चार हेलिपॅड उभारण्यात येणार आहेत. या मार्गावर पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान उभारण्यात येणार आहे.
शिर्डी व औरंगाबादलाही हेलिपॅड उभारले जाणार आहे. तर चौथे हेलिपॅड हे औरंगाबाद ते नागपूर </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-26/5227a132-641f-11ec-b033-bfb7d2010c4a_1640315543038_1642573035336.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर गंभीर अपघात झाल्यास आणीबाणीच्या काळात मदत मिळण्यासाठी चार हेलिपॅड उभारण्यात येणार आहेत. या मार्गावर पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान उभारण्यात येणार आहे.
शिर्डी व औरंगाबादलाही हेलिपॅड उभारले जाणार आहे. तर चौथे हेलिपॅड हे औरंगाबाद ते नागपूर दरम्यान असेल, अशी माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या हेलिपॅडवर हवाई रुग्णवाहिकेची सुविधा उभारली जाईल. अपघातग्रस्त प्रवाशांना 'गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळू शकतील.
गेल्या दशकात एमएसआरडीसीने मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर हवाई रुग्णवाहिकेची सुविधा सुरू केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्ली-मुंबई द्रूतगती महामार्गावरही हेलिपॅडची सुविधा उभारण्याचे ठरवले आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद‌्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. शिर्डी ते भारवीर हा 80 किमीचा हा टप्पा आहे. हा भाग इगतपुरी ते नाशिक दरम्यान आहे. 701 किमी समृद्धी महामार्गापैकी 600 किमीचा मार्ग आता वाहनांसाठी खुला होईल. समृद्धी महामार्गावरील नागपूर-शिर्डी दरम्यानच्या मार्गाचे उद‌्घाटन 11 डिसेंबर 2022 रोजी झाले. आता भरवीर ते ठाणे हा 100 किमीचा मार्ग मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Helipad-to-be-constructed-on-Samriddhi-Highway</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लोकसभेसाठी भाजप-शिंदे सेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? शिंदेकडून इतक्या जागांची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-BJP-Shinde-Sena-seat-allocation-formula-for-Lok-Sabha</link>
            <description>2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात आहेत, अशातच आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये याच मुद्द्यावरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्याचे कारण असे आहे की, एकनाथ शिंदे यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 2019 मध्ये लढवलेल्या 23 पैकी 22 जागांवर दावा सांगितला जाऊ शकतो. यावर पक्ष विस्तारासाठी सातत्याने आक्रमक भूमीकेत असलेला भाजप पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणे तितकेच महत्त्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-26/WhatsApp Image 2023-05-26 at 3.52.35 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात आहेत, अशातच आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये याच मुद्द्यावरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्याचे कारण असे आहे की, एकनाथ शिंदे यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 2019 मध्ये लढवलेल्या 23 पैकी 22 जागांवर दावा सांगितला जाऊ शकतो. यावर पक्ष विस्तारासाठी सातत्याने आक्रमक भूमीकेत असलेला भाजप पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.


गुरूवारी मुंबईत झाली बैठक; 22 जागांवर नैसर्गिक हक्क


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत त्यांनी म्हटले की, लोकसभेच्या 22 जागा लढवण्यासंदर्भात चर्चा केली आहे. यापैकी 13 खासदार हे सध्या शिवसेनेसोबत (शिंदे गट) आहेत. तर उर्वरित खासदार ठाकरे गटासोबत असून या जागांचा आढावा घेतला जाईल. यानंतर त्याठिकामी उमेदवार उतरवण्याच्या दृष्टीने तयारी केली जाईल. लोकसभेच्या या 22 जागांवर आमचा नैसर्गिकपणे हक्क असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या नेत्यांनी केले.


पुन्हा विजय मिळविण्यासाठी झाले मंथन


खासदारांसोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी 13 विद्यमान खासदारांसोबत चर्चा केली. या जागा पुन्हा जिंकण्यासाठी काय करावे लागेल, यावर चर्चा झाली. लोकसभेच्या या 13 जागांसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी संबंधित मतदारसंघांमधील भाजप आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांची बैठक होतील, असेही सांगण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या सर्व लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना गती देण्याचा निर्णय झाला. अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.


सत्तांतरणानंतर 12 खासदारांनी दिला शिंदेंना पाठिंबा
जुलै महिन्यात शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट असल्याचे पत्रही दिले होते. यानंतरच्या काळात वायव्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटातील खासदारांची संख्या 13 वर गेली होती. आता उद्धव ठाकरे गटाकडे केवळ सहा खासदार उरले आहेत.





 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-BJP-Shinde-Sena-seat-allocation-formula-for-Lok-Sabha</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावर बहिष्कार; स्थानिक शेतकऱ्यांची आंदोलनाची भूमिका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Boycott-on-inauguration-of-Samriddhi-Highway</link>
            <description>समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकून सरकारकडून प्रकल्प बाधित शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी जवळच्या दुशिंग </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-26/WhatsApp Image 2023-05-26 at 3.53.15 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकून सरकारकडून प्रकल्प बाधित शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी जवळच्या दुशिंग वाडी येथे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय शिंदे यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.


सकाळी अकरा वाजल्यापासून परिसरातील शेतकरी समृद्धी महामार्गावर जमा होत आहेत.


पोलीस यंत्रणेकडून खबरदारीचा उपाय म्हणून दंगा नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या आंदोलन स्थळी तैनात करण्यात आले आहेत. आंदोलन करते व समृद्धी प्रकल्पाचे अधिकारी यांच्यात चर्चा अपेक्षित आहे.


वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कुटे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Boycott-on-inauguration-of-Samriddhi-Highway</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर तासाभराने रुग्णाचे पाय हलले अन्...; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/An-hour-after-the-doctor-declared-him-dead-the-patients-moved-</link>
            <description>नाशिकमधील जिल्हा रुग्णालयामध्ये (Nashik District Hospital) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका जिवंत रुग्णाला मृत घोषित करण्यात आलं आहे. एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या देखरेखीखाली या रुग्णावर उपचार सुरु होते. आगीत 93 टक्के भाजलेला हा रुग्ण जिवंत असतानाच त्याला मृत घोषित करण्यात आलं.


सखोल चौकशीचे आदेश


समोर आलेल्या माहितीनुसार रुग्णाच्या ईसीजी रिपोर्टनुसार या रुग्णाला डॉक्टरने मृत घोषित केलं. मात्र तासाभरामध्ये रुग्ण जिवंत असल्याचं समोर आलं. या घडलेल्या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. नातेवा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-26/feet-of-body-in-morgue-tray-with-label-on-toe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नाशिकमधील जिल्हा रुग्णालयामध्ये (Nashik District Hospital) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका जिवंत रुग्णाला मृत घोषित करण्यात आलं आहे. एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या देखरेखीखाली या रुग्णावर उपचार सुरु होते. आगीत 93 टक्के भाजलेला हा रुग्ण जिवंत असतानाच त्याला मृत घोषित करण्यात आलं.


सखोल चौकशीचे आदेश


समोर आलेल्या माहितीनुसार रुग्णाच्या ईसीजी रिपोर्टनुसार या रुग्णाला डॉक्टरने मृत घोषित केलं. मात्र तासाभरामध्ये रुग्ण जिवंत असल्याचं समोर आलं. या घडलेल्या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये गोंधळ घातला. रुग्णालय प्रशासनाने प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. ही व्यक्ती 93 टक्के भाजली होती तरी ती जिवंत असतानाच तिला मृत घोषित करण्यात आल्याने उडालेल्या गोंधळामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे.


नेमकं घडलं काय?


सोमवारी या व्यक्तीने स्वत:ला जाळून घेतलं होतं. हा रुग्ण एकूण 93 टक्के भाजलेला आहे. मात्र त्याचा ईसीजी रिपोर्ट काढल्यानंतर हृदयाच्या क्रिया बंद पडल्याचं दर्शवण्यात आलं. ईसीजीवर दिसणारी हृदयाचे ठोके दर्शवणारी लाईन फ्लॅट दाखवण्यात आल्याने प्रशिक्षित डॉक्टरला रुग्णाचा मृत्यू झाल्याचं वाटलं. त्यानंतर या महिला डॉक्टरने रुग्णाला मृत घोषित केलं. मात्र रुग्णाला मृत घोषित करण्यात आल्यानंतर एका तासाने त्या रुग्णाचे पाय हलले. तेव्हा हा रुग्ण अजून जिवंत असल्याचं समजलं आणि पुन्हा त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले.


नातेवाईकांचा संताप


एका तासाभर या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांच्या सांगण्यानुसार गृहित धरलं होतं. मात्र नंतर डॉक्टरांनीच रुग्ण जिवंत असल्याचं सांगितलं. या प्रकारामुळे नातेवाईक पूर्णपणे गोंधळून गेले. नंतर घडलेला प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. अशाप्रकारे बेजबाबदारपणे डॉक्टर जिवंत व्यक्तीला मृत कसं काय घोषित करु शकतात असा सवाल नातेवाईकांनी केला. या रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधित महिला डॉक्टरविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रुग्ण जिवंत असल्याचं समजल्यानंतर नातेवाईकांना नेमकं काय सुरु आहे हे आधी कळलं नाही. मात्र घडलेला प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी रितसर तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिलं आहे. चौकशीचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या रुग्णाची ओळख रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/An-hour-after-the-doctor-declared-him-dead-the-patients-moved-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 360 दिवसांनंतर सतेंद्र जैन यांना जामीन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bail-to-Satendra-Jain-after-360-days</link>
            <description>आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना सुप्रीम कोर्टाने मोठी दिलासा दिला आहे. कोर्टाने जैन यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने मेडिकल अहवालाच्या आधारावर 42 दिवसांसाठी जामीन मंजूर केला आहे. सत्येंद्र जैन यांना ईडीने 30 मे 2022 रोजी अटक केली होती. जैन यांना 360 दिवसानंतर जामीन मिळाला.
सत्येंद्र जैन गुरुवारी तिहाड जेलमधील बाथरुममध्ये चक्कर येऊन पडले होत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-26/1207233-satyendar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना सुप्रीम कोर्टाने मोठी दिलासा दिला आहे. कोर्टाने जैन यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने मेडिकल अहवालाच्या आधारावर 42 दिवसांसाठी जामीन मंजूर केला आहे. सत्येंद्र जैन यांना ईडीने 30 मे 2022 रोजी अटक केली होती. जैन यांना 360 दिवसानंतर जामीन मिळाला.
सत्येंद्र जैन गुरुवारी तिहाड जेलमधील बाथरुममध्ये चक्कर येऊन पडले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना डीडीयू रुग्णालयात शिफ्ट केलं होतं. यावेळी त्यांना ऑक्सीजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते.
जैन यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले. 'जी व्यक्ती रात्रंदिवस चांगले उपचार आणि जनतेला चांगले आरोग्य देण्यासाठी झटत होती, आज त्या चांगल्या व्यक्तीला हुकूमशहाने त्रास दिला आहे. त्या हुकूमशहाचा एकच विचार असतो - प्रत्येकाला संपवायचे, तो फक्त ‘मी’ मध्ये राहतो. त्याला फक्त स्वतःला बघायचे आहे. देव सर्व पाहत आहे, तो सर्वांना न्याय देईल. सत्येंद्रजी लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. ईश्वर त्यांना या प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे बळ देवो, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं.
सत्येंद्र जैन गेल्या 1 वर्षापासून तुरुंगात आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान जैन यांच्या वकिलांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांना आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत, त्यांचे वजन 35 किलोने कमी झाले आहे. यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bail-to-Satendra-Jain-after-360-days</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पाणंद रस्त्याचे ग्रामीण मार्गात रुपांतर होणार; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा पुढाकार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/On-the-initiative-of-BJP-state-president-Bawankule-Panand-road-will-be-converted-into-a-rural-road</link>
            <description>राज्यातील ग्रामीण भागांचा मुख्य केंद्रबिंदू व विकासाचा पाया असणारे पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रूपांतरित करायची योजना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हाती घेतली जाणार आहे.
पाणंद रस्त्यांचा गाव शिवार ते शेत-शिवार पोहोच मार्ग व दळणवळणासाठी उपयोग होतो. प्रामुख्याने दोन गावातील सांधा म्हणूनही या रस्त्यांची ओळख आहे. शेती जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास व्हावा व शेतकऱ्यांना दळणवळणाच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-26/image (62).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यातील ग्रामीण भागांचा मुख्य केंद्रबिंदू व विकासाचा पाया असणारे पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रूपांतरित करायची योजना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हाती घेतली जाणार आहे.
पाणंद रस्त्यांचा गाव शिवार ते शेत-शिवार पोहोच मार्ग व दळणवळणासाठी उपयोग होतो. प्रामुख्याने दोन गावातील सांधा म्हणूनही या रस्त्यांची ओळख आहे. शेती जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास व्हावा व शेतकऱ्यांना दळणवळणाची सोय व्हावी यासाठी पाणंद रस्त्याचे रुपांतर ग्रामीण मार्गात व्हावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात होती.
आता या मागणीला मूर्त रूप येणार आहे. या रस्त्यांना स्थानिक पातळीवर तसेच शासनाकडून मान्यताप्राप्त आहे. यामुळे या रस्त्यांचा विकास जलद गतीने व्हावा व त्यांचे बांधकाम होवून नागरिकांना त्यांचा अधिकाधिक लाभ व्हावा, यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी पुढाकार घेत पाणंद रस्त्याचे रुपांतर ग्रामीण मार्गात व्हावे याबाबतचे पत्र त्यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण याना लिहिले. याविषयावर लवकरच बैठक घेतली जाणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
रुपांतरित करण्याची कारणे
• शेतकऱ्यांची तथा शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच शेतात उत्पादित शेतपिकाची ने-आण करण्याकरिता ग्रामीण भागात आवश्यक.
• राज्यात वारंवार होत असलेली अतिवृष्टीमुळे व वेळोवेळी दुरुस्ती न झाल्यामुळे हे पाणंद रस्ते पूर्णत: उद्धवस्त होऊन वाहतुकीकरिता व दळणवळणकरिता अडचणीचे झाले.
• रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने ग्रामीण भागात राज्याच्या मूलभूत व आवश्यक योजना गाव पातळीवर पोहचण्यास अडचणी निर्माण होत आहे.
•  मूलभूत सुविधा पोहचविण्याकरिता या पाणंद रस्त्यांचा विकास होण्याची गरज आहे, पाणंद रस्त्याचा विकास करण्याची मागणी राज्यातील विविध स्तरावरून व लोकप्रतिनिधींकडून मागणी आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/On-the-initiative-of-BJP-state-president-Bawankule-Panand-road-will-be-converted-into-a-rural-road</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/A-delegation-of-Shiv-Sena-Uddhav-Balasaheb-Thackeray-met-the-Assembly-Speaker</link>
            <description>- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्षांची घेतली भेट

१६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-26/image (61).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्षांची घेतली भेट

१६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची त्यांच्या दालनात भेट घेतली.
 
१६ आमदारांच्या अपात्रतेचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. अध्यक्षांसोबत झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत जे प्रकरण सोपवलं आहे, त्याबाबत लवकरात लवकर सुनावणी होईल, अशी आम्हाला खात्री असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.


याआधी विधानसभेचे गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिले होते. शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, शिवसेना ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी, आमदार विलास पोतनीस, आमदार रवींद्र वायकर, आमदार रमेश कोरगावकर उपस्थित होते.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/A-delegation-of-Shiv-Sena-Uddhav-Balasaheb-Thackeray-met-the-Assembly-Speaker</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 25 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काँग्रेस नेते म्हणाले, …तर पाकिस्तानचे पंतप्रधान संसदेचे उद्घाटन करणार का? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-Congress-leader-said-will-the-Prime-Minister-of-Pakistan-inaugurate-the-Parliament</link>
            <description>काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी संसदेच्या उद्घाटनावर प्रतिक्रिया दिली आहे. नव्या संसदेचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान करणार नाहीत तर काय पाकिस्तानचे पंतप्रधान करतील काय?, असा प्रश्न आचार्य प्रमोद कृष्णम यांनी विचारला आहे.
भारताची संसद ही भारताच्या इतिहासाची परंपरा आहे. ती भाजपची परंपरा नव्हे. जर देशाच्या संसदेचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार नाही, </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-25/Modi-11.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी संसदेच्या उद्घाटनावर प्रतिक्रिया दिली आहे. नव्या संसदेचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान करणार नाहीत तर काय पाकिस्तानचे पंतप्रधान करतील काय?, असा प्रश्न आचार्य प्रमोद कृष्णम यांनी विचारला आहे.
भारताची संसद ही भारताच्या इतिहासाची परंपरा आहे. ती भाजपची परंपरा नव्हे. जर देशाच्या संसदेचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार नाही, तर काय पाकिस्तानचे पंतप्रधान येऊन ते करणार का? संसद,राष्ट्रपती भवन या सारख्या इमारती कोणत्याही पक्षाच्या मालकीच्या नाहीत. या इमारती देशाची संपत्ती आहेत. नरेंद्र मोदी यांच्या विचारांना विरोध केला पाहिजे. त्यांच्या निर्णयांचा विरोध केला पाहिजे. आम्ही सर्वजण मिळून तो करू. पण देशातील जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे. आम्हाला नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याचा अधिकार आहे. पण भारत देशाला विरोध करणं योग्य नाही, असं आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटलं आहे.
19 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. पंतप्रधनांनी या इमारतीचं उद्घाटन करू नये. तर राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं, अशी विरोधकांची मागणी आहे.
संजय राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रपती आणि संसद मिळून लोकशाही आणि पुढच्या प्रक्रिया सुरू होतात. मात्र आपण एक पॉलिटिकल इव्हेंट म्हणून राजकीय उत्सव साजरा करण्यासाठी प्रधानमंत्री याचा उद्घाटन करावं, असं भाजपने ठरवलं आहे. ते चुकीचं आहे. आमचा मुद्दा संविधानिक आणि नैतिकतेचा आहे. नवीन संसद भवन उभारला आनंद आहे. त्याचं उद्घाटन होतंय, याचा आनंदच आहे. मात्र या निमित्ताने देशाच्या संविधानावरती हल्ला होत आहे. पंतप्रधानांनी संसदेचं उद्घाटन करण्याला आमचा विरोध आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केलीय.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-Congress-leader-said-will-the-Prime-Minister-of-Pakistan-inaugurate-the-Parliament</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 25 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खेळता-खेळता स्मशानभूमीजवळच्या विहिरीपाशी गेला, साडेचार वर्षांच्या चिमुरड्यासोबत अनर्थ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/mishap-with-a-four-and-a-half-year-old-child</link>
            <description>जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या मोहाडी येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. खेळताना सार्वजनिक विहिरीत पडून साडेचार वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दिशांत अजय गोवर्धने (वय ४ वर्ष ६ महिने, रा. मखमलाबाद रोड, मधुबन क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-25/unnamed (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या मोहाडी येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. खेळताना सार्वजनिक विहिरीत पडून साडेचार वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दिशांत अजय गोवर्धने (वय ४ वर्ष ६ महिने, रा. मखमलाबाद रोड, मधुबन कॉलनी, पंचवटी) हा चिमुरडा मोहाडी येथे आलेला होता. यावेळी खेळता खेळता मोहाडी गावच्या स्मशानभूमी परिसरातील सार्वजनिक विहिरीजवळ तो गेला असता अनवधानाने पाण्यात पडला.


दरम्यान विहिरीच्या खोल पाण्यात पडल्याने दिशांतचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी बापू गोवर्धने यांनी दिंडोरी पोलिसांना माहिती कळवली. दिंडोरी पोलीस ठाण्यात दिशांतच्या आकस्मिक मृत्यूची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या घटनेने गोवर्धने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अवघ्या साडेचार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


दोन दिवसांपूर्वीच इगतपुरी तालुक्यात पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. परिवारासह कपडे धुण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय बालकाचा आंघोळ करताना दारणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात साडेचार वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


गेल्या दोन दिवसात बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/mishap-with-a-four-and-a-half-year-old-child</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 25 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नविन संसद उद्घाटन प्रकरण आता सुप्रीम कोर्टात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/New-Parliament-inauguration-case-now-in-Supreme-Court</link>
            <description>पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्धाटन करणार आहेत. दरम्यान या सोहळ्यावरुन राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता हा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे.


आतापर्यंत १९ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-25/murmu-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्धाटन करणार आहेत. दरम्यान या सोहळ्यावरुन राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता हा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे.


आतापर्यंत १९ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या पक्षांमध्ये काँग्रेस, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम), आप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), समाजवादी पक्ष, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची, आरएलडी, टीएमसी, जेडीयू, NCP, सीपीआय(एम) यांचा समावेश आहे. ), RJD, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (MDMK) या पक्षांनी विरोध दर्शवला आहे.


https://twitter.com/barandbench/status/1661634216004550656


या इमारीतचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. परंतु त्यांच्या हस्ते उद्घानट करु नये, त्यांच्याऐवजी राष्ट्रपतींनी उद्घाटन करावं, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. अशातच, ४ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्धाटन सोहळ्याला पाठिंबा दर्शवला आहे.


पंजाबमधील राजकीय पक्ष अकाली दल सहभागी होणार आहे. त्याशिवाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा YSRCP पक्षही उद्धाटन सोहळ्याला उपस्थित असणार आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यादेखील नवीन संसद भवनाच्या वास्तू उद्धाटन सोहळ्याला हजर राहतील.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/New-Parliament-inauguration-case-now-in-Supreme-Court</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आशिष देशमुखांची काँग्रेसमधून हकालपट्टी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Ashish-Deshmukh-expelled-from-Congress</link>
            <description>काँग्रेस नेते माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली आहे. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले आहेत. आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते. तेच देशमुख यांच्या अंगलट आले.
महाराष्ट्र प्रदेश काँ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-24/ashish-deshmukh-facebook-1126930-1657882642.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[काँग्रेस नेते माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली आहे. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले आहेत. आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते. तेच देशमुख यांच्या अंगलट आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं, ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने 5 मार्च 2023 रोजीच्या पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीसला 9 एप्रिल 2023 रोजीच्या आपल्यामार्फत मिळालेल्या उत्तरावर समितीने चर्चा केली आहे. आपण आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात.’
‘आपण केलेल्या पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णय घेतला आहे’, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णय देताना म्हटले आहे.
‘या आदेशाद्वारे पक्षविरोधी कारवायांमुळे आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरुन पुढील सहा वर्षाकरिता तात्काळ निष्कासित करण्यात येत आहे,’ असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Ashish-Deshmukh-expelled-from-Congress</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आंतरराष्ट्रीय न्यायिक परिषदेत न्या. भूषण गवई यांच्याकडे भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/In-the-International-Judicial-Conference-Bhushan-Gavai-headed-the-Indian-delegation</link>
            <description>न्यूयॉर्क येथे आयोजित इंटरनॅशनल ज्युडिशियल डिस्प्यूट रिझोल्युशन नेटवर्क (जेडीआरएन) परिषदेमध्ये विदर्भाचे सुपुत्र असलेले सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती दीपांकर दत्ता सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये न्या. गवई भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करीत आहेत. परिषदेत संबोधित करताना न्या. गवई यांनी भारतातील प्रभावी न्यायव्यवस्थेची जगाला ओळख करून दिली.


इंटरनॅशनल ज्युडिशियल डिस्प्यूट रिझोल्युशन नेटवर्क परिषदे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-24/WhatsApp Image 2023-05-22 at 11.06.54 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[न्यूयॉर्क येथे आयोजित इंटरनॅशनल ज्युडिशियल डिस्प्यूट रिझोल्युशन नेटवर्क (जेडीआरएन) परिषदेमध्ये विदर्भाचे सुपुत्र असलेले सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती दीपांकर दत्ता सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये न्या. गवई भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करीत आहेत. परिषदेत संबोधित करताना न्या. गवई यांनी भारतातील प्रभावी न्यायव्यवस्थेची जगाला ओळख करून दिली.


इंटरनॅशनल ज्युडिशियल डिस्प्यूट रिझोल्युशन नेटवर्क परिषदेचे १८ मे २०२३ रोजी उद्घाटन झाले. १८ आणि १९ मे रोजी झालेल्या उद्घाटनीय सत्रात न्या. भूषण गवई यांनी संबोधित केले. या परिषदेमध्ये भारतासह अमेरिका ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, इंग्लंड आणि वेल्स, आयरलँड इत्यादी देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. न्या. भूषण गवई यांनी त्यांच्या संबोधनात आंतरराष्ट्रीय न्यायिक प्रतिनिधींना भारतीय न्यायव्यवस्थेची रचना व न्यायदानाकरिता राबविल्या जात असलेल्या विविध प्रभावी उपक्रमांची ओळख करून दिली. भारतीय पंचायत संस्कृतीमध्ये मध्यस्थी आणि तडजोडीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोणताही वाद आपसी सामंजस्याने सोडविण्याला या संस्कृतीमध्ये प्राधान्य दिले जाते. या न्यायिक तत्त्वावर न्या. भूषण गवई यांनी विस्तृतपणे मार्गदर्शन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशामध्ये न्यायालयाबाहेर वाद मिटविण्याची संकल्पना रुजविण्यात अमूल्य योगदान दिले आहे. न्या. गवई यांनी याविषयीही माहिती दिली. तसेच देशातील विधी सेवा प्राधिकरणे सर्वोच्च न्यायालय ते कनिष्ठ न्यायालयापर्यंत गरजू पक्षकारांना योग्य न्याय मिळावा, यासाठी प्रशंसनीय कार्य करीत आहे. विधी सेवा प्राधिकरणांच्या माध्यमातून राबविला जात असलेला लोक न्यायालय उपक्रम ऐतिहासिक ठरत आहे.


लोक न्यायालयामुळे दरवर्षी देशातील हजारो प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली निघत आहेत. त्यामुळे तडजोडयोग्य प्रलंबित प्रकरणांचा भार कमी होऊन महत्त्वाच्या प्रकरणांना वेळ देणे शक्य होत आहे, याकडे देखील न्या. गवई यांनी लक्ष वेधले. 




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/In-the-International-Judicial-Conference-Bhushan-Gavai-headed-the-Indian-delegation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्वाचे सर्वेक्षण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Important-survey-regarding-2024-Lok-Sabha-elections</link>
            <description>लोकसभा निवडणुकीला आता जवळपास एक वर्ष उरले आहे. अशा परिस्थितीत सत्तेला 9 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासोबतच भाजपने पुढील निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, लोकनिती-सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज ने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेबाबत एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर 10 ते 19 मे दरम्यान 19 राज्यांमध्ये करण्यात आलं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-24/LS election 2019.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लोकसभा निवडणुकीला आता जवळपास एक वर्ष उरले आहे. अशा परिस्थितीत सत्तेला 9 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासोबतच भाजपने पुढील निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, लोकनिती-सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज ने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेबाबत एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर 10 ते 19 मे दरम्यान 19 राज्यांमध्ये करण्यात आलं. कर्नाटकात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी पीएम मोदींच्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम झालेला नाही, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. पंतप्रधान मोदींची (PM Modi) लोकप्रियता कायम आहे.
पंतप्रधान मोदींना जनतेची पहिली पसंती
या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आला होता की, आज निवडणुका झाल्या तर देशाचा पंतप्रधान कोण होणार? सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 43 टक्के लोकांनी सांगितलं की, जर आज निवडणुका झाल्या तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी त्यांची पहिली पसंती असतील. पीएम मोदींनंतर लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आपली पसंती असल्याचं सांगितलं. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 27 टक्के लोकांनी त्यांना राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाहायचं असल्याचं सांगितलं.
सर्वेक्षणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 4-4 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर अखिलेश यादव (3 टक्के), नितीश कुमार (1 टक्का) आणि 18 टक्के लोकांनी इतरांची नावं घेतली आहेत. 2019 आणि 2023 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे आकडे पंतप्रधान मोदींच्या (44 ते 43 टक्के) लोकप्रियेत काहीशी घट दाखवत आहेत.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे 43 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए (नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स) सलग तिसऱ्यांदा विजयी झाली पाहिजे, तर 38 लोक या मताच्या विरोधात आहेत. आज निवडणुका झाल्या तर ते भाजपला मतदान करतील, असं सुमारे 40 टक्के लोकांचं म्हणणं आहे. तसेच, 28 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, ते भाजपला मतदान करतील.
 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Important-survey-regarding-2024-Lok-Sabha-elections</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काकांच्या अंत्यविधीहून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर चौघा भावांचा अपघाती मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Four-brothers-died-accidentally-on-the-Samriddhi-Highway</link>
            <description>दोन दिवसांपूर्वी तेलंगणा येथे काकांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून सुरतकडे जाणाऱ्या भावंडांवर काळाने घाला घातला. चारचाकी कार चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला. यात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले. ही घटना बुधवार दि.२४ रोजी पहाटे तीन वाजता समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे करमाड- शेकटा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-24/chhatrapati-sambhajinagar-accident-four-cousins-death-100467463.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दोन दिवसांपूर्वी तेलंगणा येथे काकांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून सुरतकडे जाणाऱ्या भावंडांवर काळाने घाला घातला. चारचाकी कार चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला. यात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले. ही घटना बुधवार दि.२४ रोजी पहाटे तीन वाजता समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे करमाड- शेकटा गावाजवळ घडली.


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, संजय राजणभाई गौड वय ४३, कृष्णा राजणभाई गौड वय ४४, श्रीनिवास रामू गौड वय ३८, सुरेशभाई गौड वय ४१ (सर्व रा. लेफ सिटी करडवा, सुरत, गुजरात) असे अपघातात मयत झालेल्या चौघा चुलत भावंडांची नावे आहेत.


गौड कुटुंबीय सुरत येथे कपड्याचा व्यवसाय करतात. गौड कुटुंबातील एका वयोवृद्ध व्यक्तीचा तेलंगणा येथे मृत्यू झाला होता. काकांच्या अंत्यविधीसाठी चारही भावंडं अर्टिगा या चारचाकी वाहनाने गेले होते. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून चारही भावंडं घवू सुरतकडे निघाले होते.


दरम्यान करमाड - शेकटा येथील समृद्धी महामार्गावर गौड कुटुंबियांच्या वाहन चालकांचे नियंत्रण सुटले. डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी भरधाव वेगात असलेली चारचाकी दुभाजकावर धडकली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याने अखेरचा श्वास घेतला. गाडीत मागे बसलेला मुलगा अपघातातून बचावला आहे. दरम्यान या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.


या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Four-brothers-died-accidentally-on-the-Samriddhi-Highway</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ UPSC परीक्षेत राज्यातील ७० हुन अधिक उमेदवार यशस्वी;मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/More-than-70-candidates-from-the-state-are-successful-in-UPSC-exam-CM-congratulated</link>
            <description>केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. राज्यातून डॉ. कश्मिरा संखे प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकावला आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2022 च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 7 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे.

यात (25) कश्मिरा संखे, (28) अंकिता पुवार, (54) रूचा कुलकर्णी, (57) आदिती वषर्णे, (58) दिक्षिता जोशी, (60) श्री मालिये, (76) वसंत दाभोळकर, (112) प्रतिक जरड, (127) जान्हवी साठे, (146) गौरव कायंडे पाटील, (183) ऋषिकेश शिंदे, (214) अर्पिता ठुबे, (218) सोहम मनधरे, (265) दिव्या गुंडे, (266) तेजस अग्निहोत्री, (277) अमर राऊत, (278) अभिषेक दुधाळ, (281) श्रुतिषा पाताडे, (287) स्वप्निल पवार, (310) हर्ष मंडलिक, (348) हिमांषु सामंत, (349) अनिकेत हिरडे, (370) संकेत गरूड, (380) ओमकार गुंडगे (393) परमानंद दराडे, (396) मंगेश खिल्लारी, (410) रेवैया डोंगरे (445) सागर खरडे, (452) पल्लवी सांगळे (463) आशिष पाटील, (470) अभिजित पाटील, (473) शुभाली परिहार, (493) शशिकांत नरवडे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-24/image (59).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. राज्यातून डॉ. कश्मिरा संखे प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकावला आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2022 च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 7 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे.

यात (25) कश्मिरा संखे, (28) अंकिता पुवार, (54) रूचा कुलकर्णी, (57) आदिती वषर्णे, (58) दिक्षिता जोशी, (60) श्री मालिये, (76) वसंत दाभोळकर, (112) प्रतिक जरड, (127) जान्हवी साठे, (146) गौरव कायंडे पाटील, (183) ऋषिकेश शिंदे, (214) अर्पिता ठुबे, (218) सोहम मनधरे, (265) दिव्या गुंडे, (266) तेजस अग्निहोत्री, (277) अमर राऊत, (278) अभिषेक दुधाळ, (281) श्रुतिषा पाताडे, (287) स्वप्निल पवार, (310) हर्ष मंडलिक, (348) हिमांषु सामंत, (349) अनिकेत हिरडे, (370) संकेत गरूड, (380) ओमकार गुंडगे (393) परमानंद दराडे, (396) मंगेश खिल्लारी, (410) रेवैया डोंगरे (445) सागर खरडे, (452) पल्लवी सांगळे (463) आशिष पाटील, (470) अभिजित पाटील, (473) शुभाली परिहार, (493) शशिकांत नरवडे, (495) दीपक यादव, (517) रोहित करदम, (530) शुभांगी केकण, (535) प्रशांत डगळे, (552)  लोकेश पाटील, (558)  ऋत्विक कोट्टे, (560) प्रतिक्षा कदम, (563) मानसी साकोरे, (570) सैय्यद मोहमद हुसेन, (580) पराग सारस्वत, (581) अमित उंदिरवडे, (608) श्रुति कोकाटे, (624) अनुराग घुगे, (635) अक्षय नेरळे, (638) प्रतिक कोरडे, (648) करण मोरे, (657) शिवम बुरघाटे, (663) राहुल अतराम, (665) गणपत यादव, (666) केतकी बोरकर, (670) प्रथम प्रधान, (687) सुमेध जाधव, (691)  सागर देठे, (693) शिवहर मोरे, (707) स्वप्निल डोंगरे, (717) दिपक कटवा, (719) राजश्री देशमुख, (750) महाऋद्र भोर, (762) अकिंत पाटील, (790) विक्रम अहिरवार, (792) विवेक सोनवणे, (799) स्वप्निल सैदाने, (803) सौरभ अहिरवार, (828) गौरव अहिरवार, (844) अभिजय पगारे, (861) तुषार पवार, (902) दयानंद तेंडोलकर, (908) वैषाली धांडे, (922)  निहाल कोरे.

एक नजर निकालावर

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली.  जानेवारी-मे 2023 दरम्यान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 933  उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये खुला (ओपन) गटातून –345, आर्थिक मागास प्रवर्गातून  (ईडब्ल्यूएस) 99, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) – 263, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 154, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 72  उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 41  दिव्यांग उमेदवारांचा (14 ऑर्थोपेडिकली अपंग, 07 दृष्टीहीन, 12 श्रवणदोष आणि 08 एकाधिक अपंग) समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 178 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List)  तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट- 89, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 28,  इतर मागास वर्ग -52, अनुसूचित जाती- 05, अनुसूचित जमाती-04  उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 75, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –45, अनुसूचित जाती (एस.सी.) – 29, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13  जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – 38 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 15, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 04,  इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 06, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 83,  आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20,  इतर मागास प्रवर्गातून – 53, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 31, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 13  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 473 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 201, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)  45 , इतर मागास प्रवर्गातून – 122, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 69 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –36  उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 131   जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 60, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)  12 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 33, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 19   तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 07 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण  933 उमेदवारांपैकी 613 पुरुष आणि 320 महिलांची विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी आयोगाने शिफारस केली आहे, तर 101 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची  असेल.

निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/More-than-70-candidates-from-the-state-are-successful-in-UPSC-exam-CM-congratulated</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘फोडा व राज्य करा’ हेच काँग्रेसचे धोरण; पंतप्रधान नरेंद्र मोदी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Divide-and-rule-is-the-policy-of-Congress-said-by-prime-Minister-Narendra-Modi</link>
            <description> ‘‘ज्या लोकांना शांतता आणि विकास हवा असतो, तेथील जनता कॉंग्रेसला हद्दपार करते. समाजात शांतता असेल तर कॉंग्रेस स्वस्थ बसत नाही. देश जर विकासाच्या वाटेवर असेल तर कॉंग्रेसला हा विकास सहन होत नाही. कॉंग्रेसचे संपूर्ण राजकारण फोडा आणि राज्य करा या धोरणावरच चालते. कर्नाटकच्या जनतेने कॉंग्रेसचा हा भीषण चेहरा पाहिला आहे ’’, अस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-23/aa-Cover-b4sju6ll0vevc7u7h4t9kh4g15-20220208000941.Medi.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ ‘‘ज्या लोकांना शांतता आणि विकास हवा असतो, तेथील जनता कॉंग्रेसला हद्दपार करते. समाजात शांतता असेल तर कॉंग्रेस स्वस्थ बसत नाही. देश जर विकासाच्या वाटेवर असेल तर कॉंग्रेसला हा विकास सहन होत नाही. कॉंग्रेसचे संपूर्ण राजकारण फोडा आणि राज्य करा या धोरणावरच चालते. कर्नाटकच्या जनतेने कॉंग्रेसचा हा भीषण चेहरा पाहिला आहे ’’, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.


दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मुल्की शहरात आयोजित सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेस पक्ष हा शांतता आणि विकासाचा शत्रू आहे, असा आरोप केला. कॉंग्रेसकडून दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना अभय दिले जाते आणि लांगुलचालनाला प्रोत्साहन देते. कर्नाटकाने औद्योगिक आणि कृषी विकासाबरोबरच आरोग्य आणि शिक्षणात पहिल्या क्रमांकाचे राज्य व्हावे, असे आमचे प्रयत्न आहेत.


परंतु कॉग्रेसला काय हवे आहे? राज्यातील कॉंग्रेस हे कर्नाटकाला दिल्लीत असलेल्या एका शाही कुटुंबासाठी पहिल्या क्रमांकाचे एटीएम करु इच्छित आहे. प्रत्येक योजनेत ८५ टक्के कमिशन खाणारे कॉंग्रेस कर्नाटकाला खड्ड्यात नेईल, असा घणाघाती आरोप पंतप्रधानांनी केला.


आज संपूर्ण जग लोकशाही व्यवस्था आणि विकास पाहून भारताचे कौतुक करत आहेत. परंतु रिव्हर्स गिअर कॉंग्रेस जगभरात देशाची बदनामी करत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात देशाच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कारण मतांच्या अधिकारावर दिल्लीत मजबूत आणि स्थिर सरकार स्थापन केले आहे.


- नरेंद्र मोदी, पंतप्रधान


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Divide-and-rule-is-the-policy-of-Congress-said-by-prime-Minister-Narendra-Modi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आधी चरणस्पर्श अन् आता सर्वोच्च सन्मान; PM मोदींसाठी जगात पुरस्कारांचा धडाका! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Awards-for-PM-Modi-in-the-world</link>
            <description>भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पापुआ न्यू गिनी या देशाच्या दौऱ्यावर आहेत. या त्यांच्या भेटीदरम्यान PM मोदी यांच्या संन्मानांचा धडाका लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीने त्यांच्या वैश्विक नेतृत्वासाठी त्यांना 'कम्पेनियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी' हा देशाचा सर्वोच्च सन्मान देण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-23/pm-modi-seoul-price-ap.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पापुआ न्यू गिनी या देशाच्या दौऱ्यावर आहेत. या त्यांच्या भेटीदरम्यान PM मोदी यांच्या संन्मानांचा धडाका लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीने त्यांच्या वैश्विक नेतृत्वासाठी त्यांना 'कम्पेनियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी' हा देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे.


यानंतर आता लगेचच पापुआ न्यू गिनीने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' (Companion of the Order of Logohu) हा पुरस्कार प्रदान केला आहे.


पंतप्रधान मोदी यांना पॅसिफिक बेटांच्या देशांच्या एकतेसाठी आणि ग्लोबल साउथचे नेतृत्व केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे. पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान जेम्स मारापे यांनी नरेंद्र मोदी यांना 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' हा पुरस्कार प्रदान केला. पापुआ न्यू गिनीतील फार कमी अनिवासींना हा पुरस्कार मिळाला आहे.


https://twitter.com/ANI/status/1660518555862048769


याआधी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पापुआ न्यू गिनी येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले होते. जेम्स मारापे हे नरेंद्र मोदी यांच्या चक्क पाया पडल्याची चर्चा सगळीकडे होत आहे.या घटनेचा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Awards-for-PM-Modi-in-the-world</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ओळखपत्राशिवाय बँकेत दोन हजारांच्या बदलण्याला विरोध; प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Objection-to-change-of-two-thousand-in-bank-without-identity-card</link>
            <description>दोन हजार रुपयांच्या (2000 Rs Note) नोटांचं प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायलयात (Delhi High Court) पोहोचलं आहे. भाजपचे नेते अश्विन उपाध्याय यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये दोन हजारांच्या नोटा ओळखपत्राशिवाय बदलण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या नोटा बँकेमध्ये बदलून देणे हे तर्कहीन आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 चं उल्लंघन असल्याचं देखील म्हटलं आहे.


तसेच, यामध्ये आरबीआय (RBI) आणि एसबीआयला (SBI) संबंधित खात्यातच पैसे जमा करण्याचे निर्देश देण्याची देखील मागणी केली आहे. का</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-23/download (9).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दोन हजार रुपयांच्या (2000 Rs Note) नोटांचं प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायलयात (Delhi High Court) पोहोचलं आहे. भाजपचे नेते अश्विन उपाध्याय यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये दोन हजारांच्या नोटा ओळखपत्राशिवाय बदलण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या नोटा बँकेमध्ये बदलून देणे हे तर्कहीन आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 चं उल्लंघन असल्याचं देखील म्हटलं आहे.


तसेच, यामध्ये आरबीआय (RBI) आणि एसबीआयला (SBI) संबंधित खात्यातच पैसे जमा करण्याचे निर्देश देण्याची देखील मागणी केली आहे. कारण इतर कोणत्याही बँकेत जाऊन पैसे जमा करु शकणार नाही आणि यामुळे काळापैसा ठेवणाऱ्या लोकांपर्यंत सहज पोहोचता येईल. तसेच भ्रष्टाचार आणि अवैध मालमत्ता, उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असणाऱ्या लोकांविरधोत योग्य कारवाई करण्यात यावी, असे निर्देश देण्याची मागणी देखील या याचिकेमध्ये करण्यात आली आहे.


एसबीआयने दिले होते पत्र


भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्यानंतर बँकांना नोटा बदलण्यासाठी योग्य ती तयारी करता यावी यासाठी विशेष वेळ देण्यात आला आहे. त्यानुसार 23 मेपासून म्हणजेच, मंगळवारपासून नागरिकांना बँकेत जाऊन दोन हजारांच्या नोटा बदलता येतील. त्यासाठी कोणत्याही ओळखपत्राशिवाय नागरिकांना दोन हजारांच्या नोटा बदलून देण्याचे पत्र एसबीआयने त्यांच्या सर्व मुख्य कार्यलायांना पाठवले होते.


आरबीआयने हा निर्णय जाहीर केल्यानंतर नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे नागरिकांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी बँकांकडून वेळोवेळी नियमावली जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे स्टेट बँकेसोबत इतर सर्व बँका या नियमाचे पालन करतील, अशी माहिती देखील मिळाली होती. परंतु आता याच विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.  


आरबीआयने नागरिकांना उपलब्ध करुन दिले पर्याय


आरबीआयने नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी बरेच पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच याबाबत आरबीआयकडून कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाही आहेत. आरबीआयने बँकांना नियम बनवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तसेच तुम्ही एका वेळी दोन हजारांच्या नोटा या वीस हजारापर्यंत बदलू शकता. हे पैसे तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यात जमा करु शकता किंवा बँकेतून नोटा बदलून घेऊ शकता. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून न जाण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Objection-to-change-of-two-thousand-in-bank-without-identity-card</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ...म्हणून झाली दोन हजारांची नोट बंद; ३० सप्टेंबर पर्यंत बदलता येणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/2000-note-can-be-exchanged-till-September-30</link>
            <description>भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या नोटा चलनातुन काढून टाकण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचे समर्थन देशाचे माजी आर्थिक सल्लागार डॉ.कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यन यांनी केले आहे. वृत्तवाहिनीला सांगतांना सुब्रमण्यम म्हणाले की, बहुतेक छाप्यांमध्ये 2000 च्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, कारण या नोटांचा साठा करण्यासाठी वापर केला जात होता. डॉ. कृष्णमूर्ती हे 2018 ते 2021 पर्यंत मुख्य आर्थिक सल्लागार होते. हे पाऊल महत्त्वाचे का आहे, याची सहा कारणे त्यांनी दिली.


अनेक ठिकाणी छापे टाकून 2000 रुपयांच्या नोटा सापडल्या. यावरून हे सिद्ध होते की या चल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-20/image (52).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या नोटा चलनातुन काढून टाकण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचे समर्थन देशाचे माजी आर्थिक सल्लागार डॉ.कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यन यांनी केले आहे. वृत्तवाहिनीला सांगतांना सुब्रमण्यम म्हणाले की, बहुतेक छाप्यांमध्ये 2000 च्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, कारण या नोटांचा साठा करण्यासाठी वापर केला जात होता. डॉ. कृष्णमूर्ती हे 2018 ते 2021 पर्यंत मुख्य आर्थिक सल्लागार होते. हे पाऊल महत्त्वाचे का आहे, याची सहा कारणे त्यांनी दिली.


अनेक ठिकाणी छापे टाकून 2000 रुपयांच्या नोटा सापडल्या. यावरून हे सिद्ध होते की या चलनाचा वापर मुख्यत्वे पैसे साठवण्यासाठी केला जात होता. हे चलन कायदेशीररित्या धारण करणार्‍या 80टक्के लोकांकडे त्यांच्या ठेवींमध्ये फक्त 20 टक्के आहे. दुसरीकडे, 2000 रुपयांच्या जमा झालेल्या नोटांपैकी 80 टक्के नोटा 20 टक्के जमा करणाऱ्यांकडे असण्याची शक्यता आहे. या पावलामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होणार नाही, कारण आर्थिक व्यवहारांसाठी दोन हजाराच्या नोटांचा मोठ्या प्रमाणात वापर होत नाही. मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंटचा वापर केला जात असल्याने, विशेषत: 2000 रुपयांच्या नोटांच्या प्रत्यक्ष चलनाच्या भूमिकेत घट झाली आहे. 2000 रुपयांच्या नोटा ऐवजी 500 रुपयांची नोट बदलण्याचे माध्यम म्हणून वापरली जाऊ शकते. डिजिटल व्यवहार आतापासून 2026 पर्यंत 3 पटीने वाढण्याची अपेक्षा आहे.


 त्यामुळे बदलाचे माध्यम म्हणून 2000 च्या नोटेची गरज येत्या काही वर्षांत आणखी कमी होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे RBI ने म्हटल्याप्रमाणे 2000 रुपयांची नोट कायदेशीर निविदा राहील. ज्यांच्याकडे 2,000 रुपयांच्या नोटा आहेत ते त्या जमा किंवा बदलू शकतात. आता जमा करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. 


हे आहे कारण


1 मार्च 2018 मध्ये 6.73 लाख कोटींची नोटा चलनात होत्या. 30 एप्रिल 2023 पर्यंत फक्त 3.62 लाख कोटी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. ही रक्कम चलनी नोटांच्या 10.8 टक्के इतकी आहे. मार्च 2017 मध्ये जारी करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेने सात वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. आरबीआयच्या मते, 23 मे 2023 पासून जास्तीत जास्त 20 हजार रुपयांपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील. बँकेच्या इतर कामांवर परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


लोकांची रोख रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा पर्याप्त स्टॉकमध्ये आहेत.” आरबीआयच्या मते 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा असल्याने 2018-19 मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करण्यात आली होती. असे आर बी आय ने स्पष्ट केले आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/2000-note-can-be-exchanged-till-September-30</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हेमकुंड साहिब प्रार्थनेसाठी खुले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Hemkund-Sahib-is-open-for-prayers</link>
            <description>बद्रीनाथ-केदारनाथसह चार धाम यात्रा 2023 नंतर, श्री हेमकुंड साहिबचे दरवाजे आज 20 मे रोजी औपचारिक प्रार्थनेने उघडण्यात आले आहेत. दिल्ली-एनसीआर, यूपी आणि देशातील इतर राज्यांतील सुमारे दोन हजार भाविकांच्या उपस्थितीत श्री हेमकुंट साहिब जीची पवित्र यात्रा सुरू झाली आहे. श्री हेमकुंड साहिबच्या आजूबाजूला बर्फ साचल्यामुळे सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-20/image (51).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बद्रीनाथ-केदारनाथसह चार धाम यात्रा 2023 नंतर, श्री हेमकुंड साहिबचे दरवाजे आज 20 मे रोजी औपचारिक प्रार्थनेने उघडण्यात आले आहेत. दिल्ली-एनसीआर, यूपी आणि देशातील इतर राज्यांतील सुमारे दोन हजार भाविकांच्या उपस्थितीत श्री हेमकुंट साहिब जीची पवित्र यात्रा सुरू झाली आहे. श्री हेमकुंड साहिबच्या आजूबाजूला बर्फ साचल्यामुळे सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. उत्तराखंडच्या हवामान अंदाजात दिलेला इशारा लक्षात घेऊन सरकारने या यात्रेकरूंच्या दर्शनावर बंदी घातली आहे. पंज प्यारा यांच्या नेतृत्वाखाली पहिली तुकडी १७ मे रोजी ऋषिकेश गुरुद्वारा संकुलातून रवाना झाली होती.

हेमकुंड साहिबचे  गुरुद्वारा गोविंद घाट ते गोविंद धाम असा पायी चालत हा ग्रुप शनिवारी सकाळी श्री हेमकुंट साहिब जी येथे पोहोचला. पहाटेपासूनच देश-विदेशातील हजारो भाविक श्री हेमकुंड साहिब येथे दाखल झाले. गुरुद्वारा साहिबचे मुख्य ग्रंथी भाई मिलाप सिंग आणि गुरुद्वारा हेमकुंत साहिबचे व्यवस्थापक सरदार गुरनाम सिंग यांच्या नेतृत्वाखाली फुलांच्या वर्षाव करत बँड वादन आणि संगत यांच्या सुरांनी सकाळी साडेनऊ वाजता कीर्तन झाले. पवित्र गुरु ग्रंथ साहिब सुखासन स्थळ येथून दरबार साहिब येथे आणण्यात आले. उत्तराखंड हवामानाच्या अंदाजानंतर सरकारने अॅडव्हायझरी जारी केली आहे. श्री हेमकुंड साहिबच्या Hemkund Sahib आजूबाजूला बर्फ साचल्याने आणि प्रचंड थंडीमुळे सरकारने या यात्रेकरूंच्या दर्शनावर सध्या बंदी घातली आहे. हवामान स्वच्छ होताच बंदी उठवली जाईल. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना, रक्तदाब, शुगर आणि दम्याचा त्रास असलेल्यांनी अतिवृष्टीमुळे प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Hemkund-Sahib-is-open-for-prayers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एका मिस कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Chief-Ministers-Assistance-Fund-will-be-available-on-one-missed-call</link>
            <description>मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारकडून आता नवी सुविधा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संपर्कासाठी 8650567567 हा नवा मोबाइल नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या नंबरवर मिस्डकॉल द</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-20/images.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारकडून आता नवी सुविधा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संपर्कासाठी 8650567567 हा नवा मोबाइल नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या नंबरवर मिस्डकॉल दिल्यावर मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाइलवर उपब्लध करून दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणे आता खूपच सोपे झाले आहे. त्यासाठी इच्छुकांनी 8650567567 या मोबाईल क्रमांकावर एक मिस्डकॉल द्यायचा आहे. हा मिस्डकॉल दिल्यानंतर संबंधितांच्या मोबाईलवर या निधीसाठी कराव्या लागणाऱ्या अर्जाची एक लिंक मेसेजद्वारे प्राप्त होईल.
त्यावर क्लिक करताच हा अर्ज डाऊनलोड होईल. ज्याची प्रिंट काढून भरायचा आहे. त्यानंतर हा अर्ज आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे भरुन ती पोस्टाद्वारे अथवा स्कॅन करुन पीडिएफ रुपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवायची आहेत.




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Chief-Ministers-Assistance-Fund-will-be-available-on-one-missed-call</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भयावह ... आधी पतीला संपवले, मग वटसावित्रीने सामान खरेदी करायला गेली..... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Terrible-first-killed-the-husband-then-Vatsavitri-went-to-buy-goods-</link>
            <description>झारखंडमध्ये येत्या शुक्रवारी वटसावित्रीचा सण साजरा केला जात आहे. त्या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या जोरदार तयारी सुरु आहे. याचदरम्यान एका महिलेने आपल्या पतीच्या हत्येचा कट यशस्वी केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. रांचीच्या रातू पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंदपूर येथे घडलेल्या या घटनेची उकल झाल्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली आहे. विशेष म्हणजे, पत्नीने हत्येच्या कटातील तिचा सहभाग उघड होऊ नये, म्हणून पतीवरील निष्ठा दाखव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-20/Handcuffed-Man.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[झारखंडमध्ये येत्या शुक्रवारी वटसावित्रीचा सण साजरा केला जात आहे. त्या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या जोरदार तयारी सुरु आहे. याचदरम्यान एका महिलेने आपल्या पतीच्या हत्येचा कट यशस्वी केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. रांचीच्या रातू पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंदपूर येथे घडलेल्या या घटनेची उकल झाल्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली आहे. विशेष म्हणजे, पत्नीने हत्येच्या कटातील तिचा सहभाग उघड होऊ नये, म्हणून पतीवरील निष्ठा दाखवण्यासाठी वटसावित्रीच्या पूजेची सर्व तयारीही केली होती. मात्र पोलिसांनी हत्येची कसून चौकशी केल्यानंतर अखेर सत्य समोर आले आहे. हत्या झालेल्या जमीन व्यावसायिक राजकुमार शाही यांना ठार करण्यामागे त्यांची पत्नी सोनी देवी हिचाच हात असल्याचे उघडकीस आले.
'मारेकरी पत्नीने वटपूजेची खरेदीही केली होती!

सर्व विवाहित महिला पतीच्या रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वटपूजेची तयारी करीत आहेत. आरोपी सोनी देवी हिनेही वटपूजेची तयारी केली होती. तिने वटपूजेसाठी लागणारे सर्व साहित्य घरी आणून ठेवले होते. मात्र वटपूजा करण्याआधीच तिने पतीच्या हत्येचा कट यशस्वी केला. हे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. कुणालाही संशय येऊ नये म्हणून सोनी देवी हिने वटपूजेची खरेदी केली होती. तिने भाऊ सचिंद्रनाथ मिश्राच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियातून घेतल्या पुरावे नष्ट करण्याच्या आयडिया

सोनी देवीने हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याबाबत सोशल मीडियातून आयडिया घेतल्या होत्या. तिचा पती राजकुमार शाही याच्यासोबत वारंवार वाद व्हायचा. याच वादाला वैतागून तिने पतीचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला होता. मंगळवारी दुपारी राजकुमारचा मृतदेह त्याच्या खोलीत रक्ताने माखलेल्या मच्छरदाणीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला होता. सोनी देवी हिने आपण वटपूजेची खरेदी करण्यासाठी बाजारात गेली असताना अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचा बनाव रचला होता. घरी परतल्यावर पतीचा मृतदेह पाहून धक्का बसल्याचा दावा तिने पोलिसांपुढे केला होता.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Terrible-first-killed-the-husband-then-Vatsavitri-went-to-buy-goods-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नवरा काळा असल्याने वधूने मोडले लग्न ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-bride-broke-the-marriage-because-the-husband-was-black</link>
            <description>सर्वत्र लग्नाची धामधूम सुरु आहे. सोशल मीडियातही लग्न समारंभाच्या राजेशाही थाटाचे फोटो शेअर केले जात आहेत. एकापेक्षा एक सरस समारंभ केले जात असल्यामुळे प्रत्येक लग्नाची चर्चा होत आहे. बिहारच्या सीतामढी येथील लग्न समारंभ विशेष चर्चेत आला आहे. कारण मोठा थाटमाट करून लग्न बोहल्यावर चढण्यासाठी तयार झालेल्या वधू-वराला लग्न मंडपातच अर्ध्यावर डाव मोडावा लागला. रितीरिवाजानुसार एकमेका</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-20/140128-crocker-ok-tease_kjh6pk.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सर्वत्र लग्नाची धामधूम सुरु आहे. सोशल मीडियातही लग्न समारंभाच्या राजेशाही थाटाचे फोटो शेअर केले जात आहेत. एकापेक्षा एक सरस समारंभ केले जात असल्यामुळे प्रत्येक लग्नाची चर्चा होत आहे. बिहारच्या सीतामढी येथील लग्न समारंभ विशेष चर्चेत आला आहे. कारण मोठा थाटमाट करून लग्न बोहल्यावर चढण्यासाठी तयार झालेल्या वधू-वराला लग्न मंडपातच अर्ध्यावर डाव मोडावा लागला. रितीरिवाजानुसार एकमेकांभोवती दोन फेरे घेतले आणि अचानक वधूने लग्न करण्यास नकार दिला. तिच्या या नकाराने प्रचंड तणाव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

नकार देण्याचे कारण ऐकून सर्वज हैराण

वऱ्हाडी-ब्राह्मणांच्या साक्षीने मंडपात आलेले वधू-वर अखेर पोलीस ठाण्यात जाऊन लग्न होण्याआधीच एकमेकांपासून अलिप्त झाले. वधूने लग्नाला नकार देण्यामागील कारण ऐकून सर्वचजण चक्रावून गेले आहेत. लग्न मंडपात भटजी मंत्र म्हणत होते. वधू-वरांची सप्तपदी सुरु झाली. दोन फेरेही घेतले होते. किंबहुना वराच्या गळ्यात पुष्पहारही घातला होता. त्यानंतर अचानक वधूने मूड बदलला आणि सर्व लग्न सोहळ्याचा माहोल बिघडला. लग्न करणार नाही यावरच वधू ठाम राहिली. अचानक असा नकार का देतेस, असा प्रश्न वराने वधूला केला. त्यावर मला तू आवडत नाहीस, त्यामुळे मी लग्न करू शकत नाही, असे अनपेक्षित उत्तर वराला ऐकावे लागले.

नवरा काळा असल्याने वधूने मोडले लग्न

नवरदेव काळा असल्याने नवरीने लग्नाला नकार दिला. सीतामढी येथील सोनवर्षा परिसरात झालेल्या लग्नात हा सर्व गोंधळ निर्माण झाला. वधूच्या घरच्या मंडळींनीही तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र लग्न न करण्यावर ठाम राहिलेल्या वधूने कुणाचेही ऐकले नाही. त्यामुळे वर पक्षासह नातेवाईक आणि सर्व वऱ्हाडी मंडळींना लग्न न होताच घरी परतावे लागले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-bride-broke-the-marriage-because-the-husband-was-black</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ २ हजाराच्या नोटा वितरणातून काढण्यावर आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले, “आरबीआयकडून…” ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Aditya-Thackerays-sentence-reaction-withdrawing-2000-notes-from-circulation-said-From-RBI</link>
            <description>
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. २०१६ साली केलेल्या नोटाबंदीनंतर हा दुसरा नोटबंदीचा निर्णय असल्याने याकडे सर्वस्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईच्या कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या वर्कशॉपला आज गेले होते. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आरबीआयने २ हजारच्या नोटा बंद केल्या आहेत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-20/44kde8dg_aaditya-thackeray-650_625x300_25_August_22.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. २०१६ साली केलेल्या नोटाबंदीनंतर हा दुसरा नोटबंदीचा निर्णय असल्याने याकडे सर्वस्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईच्या कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या वर्कशॉपला आज गेले होते. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आरबीआयने २ हजारच्या नोटा बंद केल्या आहेत, याकडे तुम्ही कशादृष्टीने पाहता, असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारला. त्यावर ते म्हणाले की, नोटबंदीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होईल यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत आरबीआयने सतत पुढे मागे पुढे मागे केलं आहे. त्यामुळे त्यावर स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे.

दरम्यान, वरळीतून निवडणूक लढवण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात हमरीतुमरी सुरू आहे. यावरून आदित्य ठाकरेंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे. “घटनाबाह्य मुख्यमंत्री वरळीतून लढणार असतील तर आता राजीनामा देतो. मुळात त्यांचं कोणी सरकारमध्ये ऐकत नाही, अशी त्यांची परिस्थिती झाली आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“मिंधेचा नालेसफाई दौरा म्हणजे राज्यात अगोदरच कीचड केला आहे आणि यात रस्ते घोटाळा, फर्निचर खरेदी घोटाळ्याबाबत भाजपच्या माजी नगरसेवकाxनी पत्र दिले आहे. गद्दार सरकारविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. जसं कर्नाटकमध्ये ४०% भ्रष्टाचार सरकार होतं. इथ १००% भ्रष्टाचारी सरकार आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई महापालिका, महापौर आणि इतर मुद्द्यांवरून हे एकमेकांशी भांडत आहेत. मुंबईत फर्निचर खरेदी, रस्ते घोटाळा झाला. पुणे , नाशिक महापालिकेत घोटाळे झाले आहेत. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. “आमचे सरकार असताना कोणतेही वाद झाले नाही, जातीय दंगली झाल्या नाहीत. आता निवडणुकीच्या तयारी साठी हे वाद आणि दंगली होत आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Aditya-Thackerays-sentence-reaction-withdrawing-2000-notes-from-circulation-said-From-RBI</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सिद्धारमैया यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; अनेक दिग्गजांची उपस्थिती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Siddaramaiah-took-oath-as-Chief-Minister-Attendance-of-many-veterans</link>
            <description>
बंगळुरू येथील कांटेरावा स्टेडियममध्ये कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धारमैया यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
तसेच त्यांच्यासोबत इतर आठ आमदारही पद आणि गोपनीयतेची शपथ घेत आहेत. सिद्धारमैया यांच्या मंत्रिमंडळा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-20/100367641.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
बंगळुरू येथील कांटेरावा स्टेडियममध्ये कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धारमैया यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
तसेच त्यांच्यासोबत इतर आठ आमदारही पद आणि गोपनीयतेची शपथ घेत आहेत. सिद्धारमैया यांच्या मंत्रिमंडळात दलित, मुस्लिम, लिंगायत आणि ख्रिश्चन समाजातील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अभिनेते कमल हसन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आदी उपस्थित होते. काँग्रेसने या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक नेत्यांना निमंत्रण दिलं. मात्र, बसपा नेत्या मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी, बीजद नेते नवीन पटनायक यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं.
काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठं यश मिळालं होतं. काँग्रेसने कर्नाटकात 135 जागा मिळवल्या होत्या. कानडी जनतेने काँग्रेसला संपूर्ण बहुमत दिलं होतं. तर सत्तेतून बाहेर पडलेल्या भाजपला अवघ्या 66 जागा मिळाल्या होत्या. जेडीएसलाही अवघ्या 19 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Siddaramaiah-took-oath-as-Chief-Minister-Attendance-of-many-veterans</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महागडे रोलेक्स गोल्ड, लाखोंच्या फॉरेन टूर्स ; काय म्हणाले समीर वानखेडे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Expensive-Rolex-Gold-foreign-tours-worth-lakhs-What-did-Sameer-Wankhede-say</link>
            <description>कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडकला होता. 28 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. दरम्यान आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. मुलगा आर्यन खान ला सोण्यासाठी शाहरुख खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपयांची खंडणी घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या त्यांची विविध प्रकारे चौकशी सुरु आहे. विशेष चौकशी पथकाच्या अहवालावर विश्वास ठेवला तर ते अधिक अडचणीत सापडले आहेत.

ज्याच्या आधारावर केंद्रीय अन्वेषण ब्युरोने समीर वानखेडे आणि एनसीबी मुंबई झोनच्या त्यांच्या दोन माजी कनिष्ठांविरुद्ध एफआरआयदे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-19/full.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडकला होता. 28 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. दरम्यान आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. मुलगा आर्यन खान ला सोण्यासाठी शाहरुख खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपयांची खंडणी घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या त्यांची विविध प्रकारे चौकशी सुरु आहे. विशेष चौकशी पथकाच्या अहवालावर विश्वास ठेवला तर ते अधिक अडचणीत सापडले आहेत.

ज्याच्या आधारावर केंद्रीय अन्वेषण ब्युरोने समीर वानखेडे आणि एनसीबी मुंबई झोनच्या त्यांच्या दोन माजी कनिष्ठांविरुद्ध एफआरआयदेखील दाखल केला होता. या अहवालानुसार, वानखेडे आणि त्यांच्या कनिष्ठांनी ड्रग बस्ट प्रकरण हाताळताना नियमांचं पालन केलं नाही. आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांची नावे शेवटच्या क्षणी त्या एफआरआयमध्ये जोडण्यात आली होती. तर इतर काही संशयितांची नावे मूळ माहिती पत्रामधून वगळण्यात आल्याचंही उघड झालं आहे. एसईटीने 'पंचनामा' आणि इतर कागदपत्रांच्या विश्लेषणातून असंही निरीक्षण केलं आहे की, 'पंचनामा' सोबत जप्त करण्यात आलेल्या संशयितांचे फोन नव्हते किंवा वेगळा जप्ती मेमोही नव्हता. त्यामुळे फोन जप्त करण्यासाठी कोणतीही औपचारिक कागदपत्रे तयार करण्यात आलेली नव्हती. जप्ती मेमोच्या अनुपस्थितीत, जप्त केलेले फोन ताब्यात घेण्यात आले होते जो या प्रकरणातील एक महत्वाचा पुरावा होता.

वानखेडे यांच्या परदेश दौऱ्यांवर तसेच त्यांच्या महागड्या घड्याळावरील खर्चावरही या अहवालात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. 2017 ते 2021 या सुमारे पाच वर्षांच्या कालावधीत, वानखेडे यांनी यूके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव यांसारख्या देशांना कुटुंबासह सहा खाजगी परदेशी भेटी दिल्या आहेत. केवळ 8.75 लाख रुपयांच्या घोषित रकमेसह 55 दिवसांच्या परदेशी मुक्कामाच्या सहलींचा कालावधी होता. जो फक्त विमान प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा आहे. 

पुढे, अहवालात म्हटलं आहे की, वानखेडे आणि त्याचा मित्र विरल जमालुद्दीन हे जुलै 2021 मध्ये त्यांच्या कुटुंबियांसह ताज एक्झोटिका या मालदीव बीच सूटमध्ये राहिले होते. त्यावेळी त्यांनी बरीच रक्कम खर्च केली होती. एसईटीने चौकशी सुरु केली तेव्हा त्यांनी जमालुद्दीनच्या क्रेडिट कार्डद्वारे 18.12.2021 रोजी हॉटेलला 7.5 लाख इतकी रक्कम दिली होती. जमालुद्दीनकडून वानखेडेने 22,05,000 रुपये किमतीचे आलिशान रोलेक्स गोल्ड घड्याळ केवळ 17,40,000 रुपयांना खरेदी केल्याबद्दलही एसईटीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वानखेडे आपल्या परदेश दौऱ्यांवरील खर्च आणि महागड्या घड्याळांचे स्पष्टीकरण अद्याप देऊ शकले नाहीत. असं तपासात नमूद करण्यात आलं आहे. तपास पथकाने वानखेडे यांच्या मुंबई आणि वाशिम येथील मालमत्तेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आणि एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर आणि त्यांच्या पत्नीच्या आयकर रिटर्न दस्तऐवजांचे विश्लेषण देखील केले आहे.


 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Expensive-Rolex-Gold-foreign-tours-worth-lakhs-What-did-Sameer-Wankhede-say</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ठरलं! या तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Cabinet-expansion-will-be-held-on-this-date-Decided</link>
            <description>मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील मंत्र्यांची यादीही तयार केली आहे. दुसरीकडे भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यांशी चर्चा केली. जे.पी.नड्डा प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने राज्यात आले होते. यावेळी त्यांच्यांशी विस्ताराबाबत चर्चा झाली. यामुळे येत्या 23 किंवा 24 मे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-19/4e01b499b391f7caa219a7629202a8dea5779ba593d247b32f08b1ec7adec606.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील मंत्र्यांची यादीही तयार केली आहे. दुसरीकडे भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यांशी चर्चा केली. जे.पी.नड्डा प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने राज्यात आले होते. यावेळी त्यांच्यांशी विस्ताराबाबत चर्चा झाली. यामुळे येत्या 23 किंवा 24 मे रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
 
शिंदे गटाची मंत्रिमंडळ विस्ताराची यादीही तयार झाली आहे. या यादीत आमदार बच्चू कडू, प्रताप सरनाईक, सदा सरवणकर, चिमणराव पाटील, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव यांच्यासह आणखी काही जणांचा समावेश आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले होते. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले होते.
 
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारात काही अडचण नाही. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. या विस्तारात माझी वर्णी कधी लागणार की नाही, हे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला दिलेला शब्द होता. ते आपला शब्द पाळतील, हे निश्चित आहे. 21 ते 26 मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.राज्यात काम व्हायचं असेल आणि जिल्ह्याला न्याय द्यायचा असेल तर मंत्रिमंडळ विस्ताराची गरज आहे, असेही बच्चू कडू यांनी म्हटले होते.
 


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Cabinet-expansion-will-be-held-on-this-date-Decided</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘असं’ करणार मुलीचं लग्न ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Supriya-Sule-said-Asan-will-marry-the-girl</link>
            <description>राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी इंदापूरमधल्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं, यामध्ये त्यांनी मुलीचं लग्न कसं करणार? याबाबतही पहिल्यांदाच भाष्य केलं. मी माझ्या मुलीच्या लग्नात बडेजाव करणार नाही, माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी फटाके वाजवले नाहीत. फुलं नव्हती, जेवण नव्हतं, माझ्या वडिलांनी एक पेढा सगळ्यांना दिला. मोठे लग्न प्रतिष्ठा असं काही नसतं, यात कुणी अडकू नये.

आपण कपड्यांनी मॉर्डन होतो, पण विचारांनी मॉर्डन </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-19/Supriya-Sule.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी इंदापूरमधल्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं, यामध्ये त्यांनी मुलीचं लग्न कसं करणार? याबाबतही पहिल्यांदाच भाष्य केलं. मी माझ्या मुलीच्या लग्नात बडेजाव करणार नाही, माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी फटाके वाजवले नाहीत. फुलं नव्हती, जेवण नव्हतं, माझ्या वडिलांनी एक पेढा सगळ्यांना दिला. मोठे लग्न प्रतिष्ठा असं काही नसतं, यात कुणी अडकू नये.

आपण कपड्यांनी मॉर्डन होतो, पण विचारांनी मॉर्डन झालं पाहिजे. मी साडी घालते, पण जिन्स घातलेल्यापेक्षा मॉर्डन आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी खासदार झाल्यानंतर दोन गोष्टी शिकले, एक कुस्ती पाहायला आणि दुसरी बैलगाडी शर्य पाहायला. दोन्ही गोष्टी पाहायला महिला फारशा जात नाहीत, तुम्ही येणार आहात, असं मुलाने सांगितल्यावर मी कुस्ती पाहायला आले.
सरकारवर निशाणा 50 खोक्यामुळे आपलं सरकार गेलं, जाऊद्या, अपना टाईम आएगा, जेव्हा जेव्हा दिल्ली अडचणीत आली महाराष्ट्र धावून गेला आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत गेला तर देशाचं राजकारण हलायचं, आता दिल्ली महाराष्ट्राला चावलते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. केंद्र सरकार परदेशातून दूध आणायला निघालं होतं, त्यावेळी पवार साहेबांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं. आम्ही आंदोलन करू सांगितलं.


या महागाईच्या विरोधात लढायचं आहे, महिला जेव्हा लाटणं घेऊन बाहेर पडतील, तेव्हा अवघड होईल, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. समीर वानखेडे यांच्याबाबत नवाब मलिक बोलत होते, ते आज खरं होत आहे, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं. तसंच आपल्यासोबत घात झाला, नाहीतर अजून पैसे इंदापूर तालुक्यात आणले असते. हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्याने उसाचे बिल दिलं नाही, शेतकऱ्यांची व्यथा सांगितली आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूर तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांना भेटी देत खासदार सुप्रिया सुळे गाव भेट दौरा करत आहेत, यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Supriya-Sule-said-Asan-will-marry-the-girl</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशाला मिळणार 'लोकशाहीचे नवे' मंदिर; अशी आहे संसदेची नवीन इमारत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Central-Vista-project-ready-country-will-get-new-temple-of-democracy-new-parliament-building-on-28th-May</link>
            <description>
ब्रिटीशांच्या काळात बांधलेलं दिल्लीतील संसद भवन आता इतिहासजमा होणार आहे.
लोकशाहीचे  मंदिर असलेली संसदेची इमारत लवकरच 100 वर्षे पूर्ण करत आहे; आणि ‘आत्मनिर्भर भारत’चे एक उदाहरण म्हणून संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम आता आपलेच लोक, आपलेच “कारीगर” (कामगार) करत आहेत. सेंट्रल व्हिस्टा या प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाचे निर्माण करण्यात आले आहे. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-19/image (48).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
ब्रिटीशांच्या काळात बांधलेलं दिल्लीतील संसद भवन आता इतिहासजमा होणार आहे.
लोकशाहीचे  मंदिर असलेली संसदेची इमारत लवकरच 100 वर्षे पूर्ण करत आहे; आणि ‘आत्मनिर्भर भारत’चे एक उदाहरण म्हणून संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम आता आपलेच लोक, आपलेच “कारीगर” (कामगार) करत आहेत. सेंट्रल व्हिस्टा या प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाचे निर्माण करण्यात आले आहे. 

सद्याच्या संसद भवनजवळ एक नवीन संसद भवन बांधण्यात आले असून, येत्या २८ मे रोजी  देशाला लोकशाहीचे नवे मंदिर मिळणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या भव्य इमारतीचे लोकार्पण करतील. नवीन संसदेची इमारत कशी असेल याचं चित्रही समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या कार्याचा आढावा घेतला होता.

नवीन संसद हे जुन्या संसद भवनपेक्षा ते १७,०० चौरस मीटर मोठे आहे..हि इमारत टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड द्वारा तयार करण्यात आली आहे.

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवीन संसद भवनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू होईल. नव्या संसदेच्या सभागृहात लोकसभेच्या सदस्यांसाठी जवळपास ८८८ जागा आणि राज्यसभेच्या सदस्यांसाठी ३२६ पेक्षा जास्त जागा असतील. लोकसभा हॉलमध्ये एकाच वेळी १२२४ सदस्य बसू शकतील. 

लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहांव्यतिरिक्त नवीन इमारतीत भव्य संविधान कक्ष असेल. ज्यामध्ये भारताचा लोकशाही वारसा दाखवण्यासाठी इतर वस्तूंबरोबरच घटनेची मूळ प्रत, डिजिटल प्रदर्शन यासह पाहुण्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. यामुळे त्यांना संसदीय लोकशाहीच्या रूपाने भारताच्या प्रवासाविषयी माहिती मिळेल.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Central-Vista-project-ready-country-will-get-new-temple-of-democracy-new-parliament-building-on-28th-May</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'या' महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर जी-20 ची दुसरी बैठक मुंबईत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/second-DRRWG-meeting-is-being-held-in-Mumbai-from-23-to-25-May-2023</link>
            <description>आपत्कालीन परिस्थितीतील धोका कमी करण्याच्या उद्देशाने या कार्यगटाने अर्थात डीआरआरडब्ल्यूजीने पाच प्रमुख प्राधान्यक्रमावरच्या उपाययोजना मांडल्या आहेत. यात आगाऊ सूचना, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करू शकतील अशा लवचिक पायाभूत सुविधा, राष्ट्रीय प्रतिसाद, अधिक चांगले आणि निसर्ग-आधारित उपाययोजनांची आखणी या उपाययोजनांचा समावेश आहे. जी-20 आपत्ती धोका निवारण कार्यगटाची (डीआरआरडब्ल्यूजी) दुसरी बैठक येत्या 23 ते 25 मे 2023 या कालावधीत मुंबईत होत आहे.

जी -20 अंतर्गत दुसऱ्या आपत्ती धोका निवारण कार्य गटाच्या (DRRWG) बैठकीत सहभाग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-19/image (43).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आपत्कालीन परिस्थितीतील धोका कमी करण्याच्या उद्देशाने या कार्यगटाने अर्थात डीआरआरडब्ल्यूजीने पाच प्रमुख प्राधान्यक्रमावरच्या उपाययोजना मांडल्या आहेत. यात आगाऊ सूचना, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करू शकतील अशा लवचिक पायाभूत सुविधा, राष्ट्रीय प्रतिसाद, अधिक चांगले आणि निसर्ग-आधारित उपाययोजनांची आखणी या उपाययोजनांचा समावेश आहे. जी-20 आपत्ती धोका निवारण कार्यगटाची (डीआरआरडब्ल्यूजी) दुसरी बैठक येत्या 23 ते 25 मे 2023 या कालावधीत मुंबईत होत आहे.

जी -20 अंतर्गत दुसऱ्या आपत्ती धोका निवारण कार्य गटाच्या (DRRWG) बैठकीत सहभागी होणारे प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट  देणार असून बृहन्मुंबई महानगरपालिकेने तंत्रज्ञान आधारित उपाय योजनांच्या आधारे मुसळधार पावसामुळे उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आणि मान्सूनमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कोणते उपक्रम राबवले आहेत हे जाणून घेणार आहेत.

जी-20 आपत्ती धोका निवारण कार्यगट हा भारताने आपल्या जी-20 च्या अध्यक्षपदाअंतर्गत हाती घेतलेला उपक्रम आहे. यावर्षी मार्च – एप्रिलमध्ये गांधीनगरमध्ये या कार्यगटाची पहिली बैठक झाली होती. आपत्ती धोका निवारण्याचा मुद्दा जी-20 अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी भारताने हाती घेतलेला हा उपक्रम, 2015 ते 2030 ( Sendai Framework ) या काळात आपत्कालीन परिस्थितीतील धोका कमी करण्यासाठीच्या सेंदाई आराखड्याचा ( Sendai Framework ) भाग आहे. हा करार, जी 20 सदस्य देशांना आपत्तींपासून उद्भवणाऱ्या धोक्यांपासून विकास प्रक्रियांच्या लाभांचे संरक्षण करण्यासाठी ठोस कृती आराखडा प्रदान करणारा पहिला महत्वाचा करार ठरला होता. आपत्तींमुळे उद्भवणारे धोके कमी करण्यासंदर्भातल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक परिषदेवेळी हा करार स्विकारला गेला होता. ‘आपत्तींमुळे उद्भवणारे धोके, बळी पडणारे जीव, तसेच उपजीविका आणि आरोग्य आणि त्यासोबतच व्यक्ती, व्यवसाय, समुदाय तसेच त्या त्या देशांच्या आर्थिक, भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानीत शाश्वत स्वरुपाची लक्षणीय घट साधायला हवी या उद्देशाने हा करार केला गेला आहे. आपत्तींमुळे उद्भवणारे धोके कमी करण्याच्या उपाययोजनांमध्ये प्राथमिक भूमिका ही राज्याची असते, त्यामुळेच स्थानिक पातळ्यांवरची सरकारे तसेच खाजगी क्षेत्रांसह इतर भागधारकांनीही या बाबतीतल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या पाहिजेत, असेही या करारात म्हटले गेले आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/second-DRRWG-meeting-is-being-held-in-Mumbai-from-23-to-25-May-2023</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती वाचून व्हाल थक्क! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/You-will-be-surprised-to-read-the-wealth-of-the-new-Chief-Minister-of-Karnataka</link>
            <description>कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सुरू असलेलं तीन दिवस राजकीय घमासान अखेर संपलं आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार आहेत. तर डी के शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मालमत्तेवर नजर टाकल्यास 2023 च्या निवडणूक प्रतिज्ञापत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-18/35916-siddaramaiah-1-pti.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सुरू असलेलं तीन दिवस राजकीय घमासान अखेर संपलं आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार आहेत. तर डी के शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मालमत्तेवर नजर टाकल्यास 2023 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी 51 कोटी 93 लक्ष 88 हजार 910 रुपयांच्या एकूण मालमत्तेचे मालक असल्याचे सांगितले आहे. सिद्धरामय्या आणि त्यांची पत्नी पार्वती यांच्याकडे सुमारे 21 कोटी 32 लक्ष 31 हजार 991 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

ज्यामध्ये सिद्धरामय्या यांच्या नावावर 9 कोटी आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 11 कोटींची मालमत्ता आहे. त्याचप्रमाणे, दोघांच्या नावे सुमारे 30 कोटी 61 लक्ष 56 हजार 918 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सिद्धरामय्या यांच्याकडे 9 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीकडे सुमारे 20 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सिद्धरामय्या आणि त्यांच्या कुटुंबावरही सुमारे 23 कोटी 86 लक्ष 47 हजार 976 रुपयांचे  कर्ज आहे.

म्हैसूरच्या शारदा विलास लॉ कॉलेज, म्हैसूरमधून एलएलबी केलेले सिद्धरामय्या यांनी प्रतिज्ञापत्रात व्यवसायाचा आपल्या उत्पन्नाचा स्रोत म्हणून उल्लेख केला आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, सिद्धरामय्या यांच्या पत्नी प्रसिद्ध वायएस डायग्नोस्टिक्स प्रा. लि. संचालक हे BMMN Enterprises आणि PRY Projects LLP चे भागीदार आहेत.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/You-will-be-surprised-to-read-the-wealth-of-the-new-Chief-Minister-of-Karnataka</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयएएस टीना दाबींच्या आदेशाने विस्थापितांची घरे जमीनदोस्त ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/IAS-Tina-Dabis-order-demolishes-houses-of-displaced-persons</link>
            <description>राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील अमर सागर भागात राहणाऱ्या हिंदू कुटुंबांची घरे बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आली. पाकिस्तानातून विस्थापित होऊन ही हिंदू कुटुंबे भारतात आली आणि बराच काळ या भागात राहत होती.

जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या आदेशानंतर यूआयटी सहायक अभियंता यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी हिंदूंच्या घरांवर बुलडोझर चढवण्याची ही कारवाई करण्यात आली.

अमर सागर परिसरात राहणार्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-18/tina_dabi_in_jaisalmer_1657197613.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील अमर सागर भागात राहणाऱ्या हिंदू कुटुंबांची घरे बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आली. पाकिस्तानातून विस्थापित होऊन ही हिंदू कुटुंबे भारतात आली आणि बराच काळ या भागात राहत होती.

जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या आदेशानंतर यूआयटी सहायक अभियंता यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी हिंदूंच्या घरांवर बुलडोझर चढवण्याची ही कारवाई करण्यात आली.

अमर सागर परिसरात राहणार्‍या लोकांची घरे मोठ्या पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली, त्यामुळे कडक उन्हात महिला व मुलांना रस्त्यावर यावे लागले. इंडिया टीव्हीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील सरकारच्या दहशती आणि दडपशाहीतून सुटून कसे तरी भारतात आलेले हे लोक अमर सागरमध्ये दीर्घकाळ राहत होते, परंतु जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या आदेशानुसार त्यांची घरे पाडण्यात आली. प्रशासनाच्या या कृतीला या हिंदू कुटुंबातील महिलांनी विरोधही केला होता, मात्र प्रचंड पोलीस बंदोबस्त घेऊन आलेल्या प्रशासनाच्या पथकाने त्यांची घरे पाडली. आता या कडाक्याच्या उन्हात या लोकांच्या डोक्यावर सावली नाही. महिलांची आरडाओरड करून दुरवस्था झाली आहे, सामान रस्त्यावर विखुरले असून त्यांची काळजी घेणारे कोणी नाही.

पाकिस्तानात छळ झाल्याने हिंदू मोठ्या संख्येने राजस्थानमधील सीमेजवळील जिल्ह्यांमध्ये येऊन स्थायिक झाले आहेत. सीमेपलीकडून छळ होऊन भारतात आलेल्या या हिंदूंची अवस्था इथेही फारशी चांगली नाही, पण तरीही त्यांच्या डोक्यावर छत होते आणि किमान ते बिनधास्त आयुष्य जगत होते. मात्र, जैसलमेर प्रशासनाच्या नुकत्याच झालेल्या कारवाईने त्यांच्यासमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे राहिले आहे. आता या कुटुंबांना ना डोक्यावर छत आहे, ना तात्पुरते स्वतःचे म्हणता येईल अशी जागा.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/IAS-Tina-Dabis-order-demolishes-houses-of-displaced-persons</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिन 'एक तास राष्ट्रवादीसाठी' उपक्रम ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/NCPs-25th-Anniversary-ek-taas-rashtrawadi-sathi-initiative</link>
            <description>महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक गावात 'एक तास राष्ट्रवादीसाठी' हा कार्यक्रम घेण्यात येतो. यामध्ये गाव प्रश्नापासून ते देशस्तरावरील प्रश्नांचा उहापोह होतो. त्यामुळे आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत 'एक तास राष्ट्रवादीसाठी' या कार्यक्रमावर अधिक भर द्यायचा असा निर्णय करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बुथ कमिट्यांचा कार्यक्रम अधिक भक्कम व सक्षम करण्यासाठी विभागीय स्तरावर नेत्यांच्या कमिट्या करुन त्या विभागस्तरावर पूर्ण कराव्यात अशी चर्चा झाली. शिबि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-18/image (42).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक गावात 'एक तास राष्ट्रवादीसाठी' हा कार्यक्रम घेण्यात येतो. यामध्ये गाव प्रश्नापासून ते देशस्तरावरील प्रश्नांचा उहापोह होतो. त्यामुळे आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत 'एक तास राष्ट्रवादीसाठी' या कार्यक्रमावर अधिक भर द्यायचा असा निर्णय करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बुथ कमिट्यांचा कार्यक्रम अधिक भक्कम व सक्षम करण्यासाठी विभागीय स्तरावर नेत्यांच्या कमिट्या करुन त्या विभागस्तरावर पूर्ण कराव्यात अशी चर्चा झाली. शिबिरे आयोजित करून त्या शिबिराला आदरणीय शरद पवारसाहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत. बुथ कमिट्यांची विभागस्तरावर काही नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे अशी माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

राज्यात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. त्र्यंबकेश्वरमध्ये सूरू असलेल्या प्रथेचा गैरसमज करण्यात आला आहे. वर्षानुवर्ष तिथे परंपरा चालू आहे. मात्र यासाठी तात्काळ एसआयटी स्थापन करण्यात आली याबाबत आश्चर्य जयंत पाटील यांनी व्यक्त केले.


लोकसभा आणि विधानसभेचा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. कोणतेही सूत्र ठरलेले नाही. त्यामुळे बाहेर सांगण्याचा विषय येत नाही. कोणत्याही लोकसभा मतदारसंघाबाबत आमची चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीची बैठक झाली त्याबाबतची माहिती आम्ही अगोदरच दिली आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आमच्या तिन्ही पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांना प्रश्न चॅनल्सकडून विचारले जातात आणि त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा सर्व प्रश्नांना उत्तर टाळणं हे महत्वाचे आहे असेदेखील बैठकीत ठरवण्यात आले आहे.

६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३४९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे एक भारतवर्षातील स्वाभिमानी राज्य निर्माण करण्याचा प्रसंग होता आणि म्हणून महाराष्ट्रातील मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने संपूर्ण राज्यात राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

१० जून २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसला २४ वर्षे पूर्ण होऊन राष्ट्रवादी काँग्रेस २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यामुळे अहमदनगर येथे जाहीर सभेचे आयोजन करुन हा वर्धापन दिन साजरा केला जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/NCPs-25th-Anniversary-ek-taas-rashtrawadi-sathi-initiative</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पावणेदोन कोटी पाठवा, महसूल मंत्रालय घ्या  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Send-fifty-two-crores-get-Ministry-of-Revenue</link>
            <description>‘हॅलो, मी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेबांचा पीए बोलतोय… साहेबांनी तुमच्यासाठी गुड न्यूज पाठवलीय, पावणेदोन कोटी पाठवा, तुमचे नगरविकास किंवा महसूल मंत्रालय फिक्स झालंय…’ अशा आशयाचा फोन करून एका भामट्याने चक्क चार आमदारांकडे पैशाची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय.
राज्यात सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. या निकालानंतर सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छूकांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. आता राज्याच्या विस्तारासोबत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यासंदर्भात सत्ताधारी आमदारांकडूनही वेगवेगळे दावे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-17/orn0jub8_jp-nadda_625x300_26_July_22 (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[‘हॅलो, मी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेबांचा पीए बोलतोय… साहेबांनी तुमच्यासाठी गुड न्यूज पाठवलीय, पावणेदोन कोटी पाठवा, तुमचे नगरविकास किंवा महसूल मंत्रालय फिक्स झालंय…’ अशा आशयाचा फोन करून एका भामट्याने चक्क चार आमदारांकडे पैशाची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय.
राज्यात सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. या निकालानंतर सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छूकांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. आता राज्याच्या विस्तारासोबत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यासंदर्भात सत्ताधारी आमदारांकडूनही वेगवेगळे दावे केले जात आहे. मंत्रिपदासाठी आमदारांकडे पैशांची मागणी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपच्या चार आमदारांकडे पैशांची मागणी करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या आमदाराकांडे पैशांची मागणी करण्यात आली आहे. परंतु ही मागणी पक्षातून करण्यात आली नाही तर एका भामट्याने केली आहे. त्याने चक्क पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे नाव वापरुन पैशांची मागणी केली आहे. स्वत:ला जे पी नड्डा यांचा सहायक असल्याचा बनाव करत त्याने पैशांची मागणी केली. अखेर या भामट्याला अटक झाली आहे.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून मंत्रीपद मिळवून देण्यासाठी राज्यातील चार आमदारांकडे केली पैशाची मागणी करण्यात आली. नागपुरातील भाजपचे आमदार विकास कुंभारे, भाजप आमदार टेकचंद सावरकर यांना काही दिवसांपूर्वी फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव निरज सिंह राठोड असल्याचे सांगत आपण भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे म्हटले. मंत्रीपदासाठी पक्षनिधी म्हणून पावणेदोन कोटी रुपये देण्याची मागणी त्याने केली. आमदार तानाजी मुरकुटे आणि नारायण कुचे या राज्यातील आणखी दोन आमदाराकडे निरजने कोटय़वधींची मागणी केली.
आमदार विकास कुंभारे यांना या प्रकरणात संशय आला. त्यांनी वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीसांत तक्रार केली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची वेगाने चौकशी सुरु केली. अखेर या प्रकरणात गुजरातमधून एकास अटक करण्यात आली. निरज सिंह राठोड याला मोरबी, अहमदाबाद येथून त्याला अटक केली.
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. राज्यात कोणाला मंत्री करावे, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ठरवतील. येत्या दहा दिवसांत हा विस्तार व्हावा, अशी मला अपेक्षा असल्याचे संजय शिरसाट यांनी नुकतेच सांगितले होते. यावेळी राज्य मंत्रिमंडळात २० जणांना संधी मिळणार आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाही दोन मंत्री शिवसेनेचे होतील, असे त्यांनी सांगितले.
 



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Send-fifty-two-crores-get-Ministry-of-Revenue</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी आणणार महाविकास आघाडीत बिघाडी? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Will-Uddhav-Thackerays-this-demand-bring-failure-in-Mahavikas-Aghadi</link>
            <description>कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं भाजपचा दारूण पराभव केल्यानंतर देशभरातल्या विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कर्नाटकच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी राज्यात महाविकासआघाडीची बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला शरद पवारांसह उद्धव ठाकर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-17/maha-vikas-aghadi-leaders-sharad-pawar-uddhav-1585267.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं भाजपचा दारूण पराभव केल्यानंतर देशभरातल्या विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कर्नाटकच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी राज्यात महाविकासआघाडीची बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला शरद पवारांसह उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीचे मुख्य नेते उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाली, पण यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातून शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते, त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना 20 जागांवर लढवण्यावर ठाम असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या 48 जागांच्या वाटपाबाबत चर्चा झाली, अशी माहिती महाविकासआघाडीच्या नेत्यांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही नेते लोकसभा निवडणुकीत तीनही पक्ष समसमान म्हणजेच प्रत्येकी 16 जागांवर लढतील, अशी चर्चा झाल्याची माहिती पसरवत आहेत. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 निवडून आलेल्या 18 जागा आणि 2 अतिरिक्त जागांवर शिवसेनेचे सर्वोच्च नेते ठाम असल्याचं सांगण्यात आलंय.
 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Will-Uddhav-Thackerays-this-demand-bring-failure-in-Mahavikas-Aghadi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  शिंदे-फडणवीस सरकारमध्ये तुम्हाला मंत्रीपद देतो, १ कोटी ६७ लाख द्या; नड्डांच्या बोगस पीएचा भाजप आमदारांना फोन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/I-give-you-a-minister-post-in-Shinde-Fadnavis-government</link>
            <description>'मी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय्य साहाय्यक आहे. महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होत असून तुम्हाला नगर विकास मंत्रालय देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक कोटी ६७ लाख रुपये द्यावे लागतील', असे सांगून एका भामट्याने मध्य नागपूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार विकास कुंभारे यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल करून भामट्याला अहमदाबादेतील मोरबी येथून अटक केली. नीरजसिंग राठोड, असे अटकेतील तोतया पीएचे नाव आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील मंत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-17/maharashtra-cabinet-expasnsion-100292325.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA['मी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय्य साहाय्यक आहे. महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होत असून तुम्हाला नगर विकास मंत्रालय देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक कोटी ६७ लाख रुपये द्यावे लागतील', असे सांगून एका भामट्याने मध्य नागपूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार विकास कुंभारे यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल करून भामट्याला अहमदाबादेतील मोरबी येथून अटक केली. नीरजसिंग राठोड, असे अटकेतील तोतया पीएचे नाव आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यानंतर गेल्या सात दिवसांपासून नीरज हा विकास कुंभारे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधायचा. नगर विकासमंत्रीपद मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांना एक कोटी ६७ लाख रुपयांची मागणी करायचा. नीरज हा ठकबाज असल्याचे कुंभारे यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली. अमितेशकुमार यांनी याप्रकरणाचा तपास गुन्हेशाखा पोलिसांकडे सोपविला. पोलिसांनी मोबाइल क्रमांकाच्या आधारे नीरजचा शोध घेतला. नीरज हा अहमदाबाद येथील मोरबीत राहात असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांचे पथक मोरबी येथे गेले. मंगळवारी नीरज याला अटक करीत पोलिसांचे पथक त्याला घेऊन नागपूरकडे रवाना झाले आहेत.

पोलिसांनी नीरजला अटक केली. त्याची प्राथमिक चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. नीरज याने कुंभारे यांच्याशिवाय कामठीचे आमदार टेकचंद सावकर , हिंगोलीचे तानाजी मुटकुळे, बदनापूरचे नारायण कुचे व नंदूरबारचे आमदार राजेश पाडवी तसेच गोवा येथील प्रवीण आर्लेकर व नागालॅण्डचे बाशा मोवाचँग यांनाही मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखविले. यापैकी काहींकडून नीरज याने पैसे घेतल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे कोणीही मंत्रीपदाच्या शर्यतीत नसताना त्यांना नीरजने मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखविल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पाडवी हे नागपूर पोलिस दलात पोलिस निरीक्षक होते. मोनिका किरणापुरे हत्याकांडाच्या तपासात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

आपण भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे खरेखुरे पीए आहोत हे पटवून देण्यासाठी नीरजने आपल्या एका साथीदारालाच नड्डा बनविले होते. त्याच्या सापळ्यात सापडलेल्या आमदाराला तो फोनवरून तोतया नड्डासोबत बोलणे करून द्यायचा. नीरजच्या सापळ्यात कोण कोण अडकले आणि किती रुपयांनी लुटले गेले ते तपासातून पुढे येईल.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/I-give-you-a-minister-post-in-Shinde-Fadnavis-government</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ NIA ची मोठी कारवाई, 6 राज्यांमध्ये 100 ठिकाणी छापेमारी; खलिस्तानी-गँगस्टर यांची साखळी मोडणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/NIAs-massive-operation-raids-at-100-locations-in-6-states</link>
            <description>देशात एनआयएने मोठी कारवाई केली आहे. देशातील सहा राज्यांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएच्या टीमने हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात या सहा राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. देशातील दहशतवाद, गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्कर याला आळा घालण्यासाठी एनआयएकडून हे छापे टाक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-17/NIA-raid.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशात एनआयएने मोठी कारवाई केली आहे. देशातील सहा राज्यांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएच्या टीमने हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात या सहा राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. देशातील दहशतवाद, गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्कर याला आळा घालण्यासाठी एनआयएकडून हे छापे टाकले जात आहेत.

दहशतवाद, अंमली पदार्थ तस्कर आणि गँगस्टरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. शिख फॉर जस्टिस (SFJ) या बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटनेचा सदस्य जसविंदर सिंग मुलतानीच्या साथीदार असलेल्या परिसरात एनआयएकडून झडती घेण्यात येत आहे.

लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळीतील सदस्यांना आणि अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या त्यांच्या सिंडिकेटला तोडण्यासाठी एनआयएकडून हा छापा टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या छाप्यात एनआयएने 70 हून अधिक मोबाईल जप्त केले होते. या मोबाईलमध्ये ड्रग नेक्सस आणि लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळीशी संबंधित लोकांची अनेक गुपिते समोर आली होती.

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात बसलेले गुंड खलिस्तानी फुटीरतावाद्यांना निधी देऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. 100 पेक्षा अधिक ठिकाणी छाप्यांमध्ये एनआयए टीमचे 200 हून अधिक सदस्य सहभागी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. जसविंदर सिंग मुलतानी हा SFJ संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नूचा जवळचा सहकारी असल्याचे मानले जाते आणि तो फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे सांगितले जात आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/NIAs-massive-operation-raids-at-100-locations-in-6-states</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंपनी सोडली आणि भंगार विकून मित्रांनी कमावले 200 कोटी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/200-crores-was-earned-by-the-friends-by-leaving-the-company-and-selling-the-scrap</link>
            <description>
जगात पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. काही लोक असे आहेत जे रद्दी विकून पैसे कमवतात, मग ते लोखंड असो वा इलेक्ट्रॉनिक कचरा. याच कल्पनेतून एमबीए पदवीधर मुलाने त्याच्या मित्रासोबत 200 कोटींची कंपनी स्थापन केली आहे.

साकेत सौरव आणि त्याचा पार्टनर अवनीत सिंग यांनी 2017 मध्ये स्टार्टअप कंपनी सुरू केली. यातून त्यांनी जुने मोबाईल विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

2011 मध्ये इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडियामधून एमबीए पूर्ण केल्यानंतर साकेत सौरवने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले.

पण 6 वर्षांनंतर 20</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-17/success.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
जगात पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. काही लोक असे आहेत जे रद्दी विकून पैसे कमवतात, मग ते लोखंड असो वा इलेक्ट्रॉनिक कचरा. याच कल्पनेतून एमबीए पदवीधर मुलाने त्याच्या मित्रासोबत 200 कोटींची कंपनी स्थापन केली आहे.

साकेत सौरव आणि त्याचा पार्टनर अवनीत सिंग यांनी 2017 मध्ये स्टार्टअप कंपनी सुरू केली. यातून त्यांनी जुने मोबाईल विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

2011 मध्ये इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडियामधून एमबीए पूर्ण केल्यानंतर साकेत सौरवने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले.

पण 6 वर्षांनंतर 2017 मध्ये साकेतने त्याच्या मित्रासोबत जुने मोबाइल फोन विकण्यासाठी रिफिट ग्लोबल प्लॅटफॉर्म सुरू केला. ज्यामध्ये त्याने आपल्या वितरणाद्वारे जुने फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्यास सुरुवात केली आणि या व्यवसायात त्याला मोठे यश मिळाले.

आधी जुना मोबाईल घ्या, नंतर दुरुस्त करून विका:

विशेष म्हणजे पहिल्या वर्षीच साकेत आणि त्याच्या मित्राला जुने फोन विकण्याच्या या व्यवसायात मोठे यश मिळाले. सुरुवातीला कंपनीचा महसूल 8 कोटी, नंतर 19 कोटी, नंतर 24 कोटी आणि 44 कोटींवर पोहोचला.

2021-22 या आर्थिक वर्षात त्यांच्या कमाईने 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी 200 कोटींचा महसूल मिळवला.

YourStory नुसार, Refit Global ने Flipkart, Amazon, Oppo, Xiaomi आणि Vivo वर एक्सचेंज फोन खरेदी केले.

या मोबाईल फोन्समध्ये तांत्रिक आणि लूकशी संबंधित दुरुस्ती करून फोन पुन्हा तयार करण्यात आले. यानंतर रिफिट ग्लोबलने विविध वितरणाद्वारे हे मोबाईल फोन विकले.

रिफिट ग्लोबल प्रत्येक मोबाइल फोनची गुणवत्ता 37 पॉइंट्सवर तपासते आणि फोन वापरण्यासाठी पूर्णपणे योग्य असल्याची खात्री पटल्यानंतरच त्याची विक्री करते.

मोबाईल फोन व्यतिरिक्त, ते इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची दुरुस्ती देखील करतात. त्यांचे 80 टक्के फोन फ्लिपकार्टवर विकले जातात. याशिवाय इतर ई-विक्रेते 20 टक्के फोन विकतात.

गेल्या वर्षी त्याने 5 लाख जुने मोबाईल विकले. साकेत सौरवने सांगितले की त्यांचे फोन नवीन मोबाईल फोनच्या तुलनेत 70 टक्क्यांपर्यंत स्वस्त आहेत.

हे फोन सेकेंडहँड वस्तू विकणाऱ्या दुकानदारांना विकले जातात, जे ते ग्राहकांना विकतात. त्यांना या आर्थिक वर्षात त्यांच्या व्यवसायातून 350 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/200-crores-was-earned-by-the-friends-by-leaving-the-company-and-selling-the-scrap</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नवाब मलिकांनी समीर वानखेडेवर केलेले आरोप सीबीआय कारवाईनंतर खरे ठरतंय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Jayant-Patil-said-Nawab-Maliks-allegations-against-Sameer-Wankhede-are-becoming-true-after-CBI-action</link>
            <description>महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

महाराष्ट्रात जातीय दंगली गैरसमजातून अथवा जाणीवपूर्वक होत असतील तर याचा छडा लावायला हवा. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजीही राज्यसरकारने घ्यायला हवी, असेही जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही फक्त पुढील काळात काय करायचे याची चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकीत जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षांचे साधारण दोन - दोन नेते समितीत क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-16/image (35).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

महाराष्ट्रात जातीय दंगली गैरसमजातून अथवा जाणीवपूर्वक होत असतील तर याचा छडा लावायला हवा. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजीही राज्यसरकारने घ्यायला हवी, असेही जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही फक्त पुढील काळात काय करायचे याची चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकीत जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षांचे साधारण दोन - दोन नेते समितीत काम करतील. यासोबतच इतर सर्व मित्र पक्षांनाही विश्वासात घेतले जाईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.

माजी मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेले सर्वच आरोप सीबीआयच्या कारवाईनंतर खरे ठरत आहेत. भाजप त्यावेळी समीर वानखेडे यांचे समर्थन करत होते त्यावरुन भाजपचा स्वभाव समजतो असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

राज्यात आदरणीय शरद पवारसाहेबांनी महाविकास आघाडी निर्माण केली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच विरोधकांचे टार्गेट ठरला आहे. पण अधिक जोमाने काम करण्यासाठी, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विशिष्ट दिशा देण्यासाठी, पक्षाच्या बैठकांचे पुढील काळात नियोजन केले जाईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

१६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने सूचित केले आहे. हा कालावधी पाच वर्षांची टर्म संपण्यापूर्वीचा असायला हवा. त्यामुळे या कालावधीची व्याख्या विधानसभा अध्यक्ष लवकरच सांगतील अशी अपेक्षा असल्याचा टोला लगावतानाच  सुप्रीम कोर्टाने दिलेल्या वेळेत विधानसभा अध्यक्षांकडून अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे गरजेचे असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सध्याच्या सरकारने पूर्णपणे निराशा केली आहे. हे सरकार असंवेदनशीलपणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी वागले आहे. शेतकऱ्यांची एवढी वाईट अवस्था यापूर्वी कधीही झालेली नाही. सरकारने सभागृहात बऱ्याच घोषणा केल्या. मात्र सरकारकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. कांदा उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी विरोधी पक्षाने अधिवेशनादरम्यान सभागृहात मागणी केली होती. आज पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली असली तरी सभागृह सुरु नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.


मला ईडीची पुन्हा नोटीस आलेली नाही. त्यामुळे काहीही संभ्रम निर्माण करु नका. वेळ वाढवून मागितला आहे. ईडीचे कार्यालय आमच्या पक्षाच्या कार्यालयाच्या मागे आहे. त्यामुळे मी ठरलेल्या वेळेत जाणार आहे .त्यानंतर नेमकी कशासाठी नोटीस बजावली आहे हे स्पष्ट होईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Jayant-Patil-said-Nawab-Maliks-allegations-against-Sameer-Wankhede-are-becoming-true-after-CBI-action</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला निसर्गाचा ‘स्वच्छता दूताचे' महाराष्ट्रात होणार आगमन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Extinct-natures-cleaner-vulture-will-arrive-in-Maharashtra</link>
            <description>पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गचक्र सुरळीत चालणे आवश्यक आहे, अशात नैसर्गिक अधिवासात ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळख असणारे 'गिधाड'(vulture) पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशात गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात येत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण तांत्रिक समिती आणि हरियाणा सरकारने गिधाडांच्या २० जोड्या महाराष्ट्रात हलविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार या २० ज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-16/image (34).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गचक्र सुरळीत चालणे आवश्यक आहे, अशात नैसर्गिक अधिवासात ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळख असणारे 'गिधाड'(vulture) पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशात गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात येत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण तांत्रिक समिती आणि हरियाणा सरकारने गिधाडांच्या २० जोड्या महाराष्ट्रात हलविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार या २० जोड्या अर्थात ४० पक्षी महाराष्ट्रातील मेळघाट येथे हलविण्यात येणार आहेत. 

हरियाणाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे राज्य सरकारने गिधाडांची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत हरियाणामधील पिंजोरमधून गिधाडांच्या २० जोड्या म्हणजेच ४० पक्षी महाराष्ट्रात हलविण्यास परवानगी देण्यात आली आहे. ताडोबा आणि पेंचमध्ये प्रत्येकी सहा तर मेळघाटमध्ये दहा गिधाडे सोडण्यात येणार आहेत. जिओ टॅग द्वारे या गिधाडांवर लक्ष असणार आहे.

पिंजोर येथील प्रजनन केंद्रातून पांढऱ्या पाठीची आणि लांब चोचीची गिधाडे देण्यात येणार आहेत. या पक्ष्यांना सोडण्यासाठी सर्व तांत्रिक साहाय्य बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून (बीएनएचएस) घेतले जाणार आहे. तसेच पुणे आणि नाशिक येथे गिधाड प्रजनन आणि संवर्धन केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राज्यात नोंद झालेल्या सहाशेच्या जवळपास असलेल्या पक्षी प्रजातींपैकी किमान ६२ प्रजाती संकटात असल्याची माहिती आहे. यात गिधाडांचाही समावेश आहे..

निसर्गात स्वच्छता दूत म्हणून ओळख असणारे गिधाड पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गिधाडेही हे केवळ मेलेल्या प्राण्यांच्या मृतदेहांवर अवलंबून असतात. जगभरात गिधाडांच्या २३ प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतात नऊ प्रजाती सापडतात. गरुडा पेक्षा गिधाड हा पक्षी आकाराने मोठा, ताकदवान असतो. तरी, गिधाड शिकार करत नाही.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Extinct-natures-cleaner-vulture-will-arrive-in-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वयाच्या १७ व्या वर्षापासून एकत्र, समीर वानखेडेला अशी लाभली क्रांती रेडकरची साथ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/since-age-17-Sameer-Wankhede-enjoyed-Kranti-Redkars-support</link>
            <description>‘कोंबडी पळाली’ गाणं ऐकल्यानंतर क्रांतीशिवाय कोणाचाही चेहरा डोळ्यासमोर येणं अशक्य आहे. क्रांती रेडकर गेले अनेक वर्ष प्रेक्षकांना हसवत आहे. तिने NCB ऑफिसर असणाऱ्या समीर वानखेडेशी लग्न केले. सध्या समीर वानखेडे यांच्यावर वेगवेगळे आरोप होत असताना क्रांती भक्कमपणे आपल्या नवऱ्याला साथ देत आहे.

क्रांती आणि समीर एकमेकांना कुठे भेटले आणि त्यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली हे जाणून घेण्याची अनेकांना उत्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-16/pic.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[‘कोंबडी पळाली’ गाणं ऐकल्यानंतर क्रांतीशिवाय कोणाचाही चेहरा डोळ्यासमोर येणं अशक्य आहे. क्रांती रेडकर गेले अनेक वर्ष प्रेक्षकांना हसवत आहे. तिने NCB ऑफिसर असणाऱ्या समीर वानखेडेशी लग्न केले. सध्या समीर वानखेडे यांच्यावर वेगवेगळे आरोप होत असताना क्रांती भक्कमपणे आपल्या नवऱ्याला साथ देत आहे.

क्रांती आणि समीर एकमेकांना कुठे भेटले आणि त्यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. सध्या आयर्न खानच्या केसमध्ये समीर वानखेडे यांच्यावर वेगवेगळे आरोप लावले जात आहेत. मात्र सत्य सर्वांसमोर येईलच अशी भूमिका क्रांतीने घेतली आहे आणि आपल्या नवऱ्याला साथ देत आहे.

क्रांती आणि समीर दोघेही एकाच कॉलेजमध्ये होते. FYJC पासून दोघेही एकमेकांना ओळखत असल्याचे क्रांतीने एका मुलाखतीत सांगितले होते. त्यामुळे वयाच्या १७ व्या वर्षापासून ते दोघे मित्र आहेत.

क्रांतीने सांगितलं की, समीर वर्गात सर्वात पुढे असायचा. समीर वानखेडे अत्यंत हुशार आणि सर्व प्रश्नांची उत्तरं येत असणारा असा विद्यार्थी होता. त्यामुळे याला इतका अभ्यास करून नक्की काय करायचं आहे आयुष्यात असा प्रश्न क्रांतीला पडायचा. तर याउलट क्रांती होती. ती अत्यंत मस्तीखोर आणि इतर गोष्टीत पुढे असायची.

क्रांतीने समीरमध्ये आपल्याला नक्की काय आवडलं तेदेखील सांगितलं. वर्गात सगळ्यात पुढे असणाऱ्या समीरला नेहमीच देशासाठी काहीतरी करायचं होतं. तरूण वर्गात ड्रग्जचं वाढतं प्रमाण थांबविण्यासाठी प्रयत्न करायचा होता आणि हेच आता आपल्याला कळतंय. याच त्याच्या देशभक्तीच्या प्रेमात आपण असल्याचं क्रांतीने सांगितलं होतं.

समीरच्या प्रत्येक सवयी आणि त्याच्या गोष्टी ओळखून मगच लग्नाला क्रांती तयार झाली होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी साधेपणाने लग्नगाठ बांधली. आपण समीरच्या प्रामाणिकपणाच्या प्रेमात असल्याचंही क्रांतीने सांगितलं.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/since-age-17-Sameer-Wankhede-enjoyed-Kranti-Redkars-support</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ठरलं! कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून ‘या’ नावावर शिक्कामोर्तब ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Decided-Sealing-the-name-of-Ya-as-Chief-Minister-of-Karnataka</link>
            <description>कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवत 135 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या मोठ्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
यासंदर्भातील अहवाल कर्नाटकातील काँग्रेसच्या केंद्रीय निरिक्षकांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडं सोपवला आहे. त्यामुळं येत्या काही तासांत या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री निवडीबाबत नुकतीच काँग्रेसच्या नवनिर्व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-16/100256968.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवत 135 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या मोठ्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
यासंदर्भातील अहवाल कर्नाटकातील काँग्रेसच्या केंद्रीय निरिक्षकांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडं सोपवला आहे. त्यामुळं येत्या काही तासांत या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री निवडीबाबत नुकतीच काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत आमदारांचं मत काय आहे, याचा अहवाल कर्नाटकातील काँग्रेसच्या केंद्रीय निरिक्षकांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडं पाठवला आहे.
यानंतर या अहवालावर खर्गे युपीएच्या प्रमुख सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. यानंतरच मुख्यमंत्री कोण होईल? हे अंतिम होईल आणि त्याच्या नावाची घोषणाही होईल. त्यामुळं आता कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होईल? याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रसचे राज्यातील ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार हे दोघे आहेत. या दोन्ही नेत्यांना आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं ही आशा असून त्यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. यापैकी सिद्धरामय्या आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीत ठाण मांडून आहेत. तर डीके शिवकुमार यांनी आजारी असल्याचं कारण सांगत दिल्लीला गेलो नसल्याचं सांगितलं. पण ते देखील दिल्लीकडं रवाना होण्याची चिन्हं आहेत.
यापूर्वीही कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिलेले सिद्धरामय्या हे जनतेच्या मनातील नेते असल्याचं सांगितलं जातं तर डीके शिवकुमार हे पक्षातील वजन असलेले नेते मानले जातात. त्यामुळं मुख्यमंत्रीपदासाठी या दोघांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. पण शेवटी आमदारांनी ठरवलेल्या त्या अहवालातील नावावरच शिक्कामोर्तब होणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Decided-Sealing-the-name-of-Ya-as-Chief-Minister-of-Karnataka</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजपाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य; लोकसभा-विधानसभा एकत्र निवडणूक अशक्य! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/bjp-chandrasekhar-bawankule-said-lok-sabha-vidhansabha-election-is-impossible</link>
            <description>

लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होतील अशी शक्यता आज तरी दिसत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिने विधानसभा अस्तित्वात राहणार आहे. आजच अंदाज व्यक्त करणे घाईचे होईल, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले.


त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. कर्नाटकात झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्रातील भाजपाला आत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-15/image (32).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होतील अशी शक्यता आज तरी दिसत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिने विधानसभा अस्तित्वात राहणार आहे. आजच अंदाज व्यक्त करणे घाईचे होईल, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले.


त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. कर्नाटकात झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्रातील भाजपाला आत्मचिंतन करण्याची गरज नाही, असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी ही सर्वच निवडणुकीत एक नंबरची पार्टी आहे. महाराष्ट्रात भाजपा शिवसेनेचे सरकार आहे. सरकार आणि संघटना मिळून आम्ही ५१ टक्क्यांची तयारी आम्ही करीत आहोत. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचा विजय झाला याची कारणे वेगळी आहे. तेथील राजकारण, मुद्दे वेगळे आहे, त्यामुळे कर्नाटकचा महाराष्ट्राशी काहीच संबंध नाही. एखाद्या निवडणुकीत फायदा झाला तर दुसऱ्या निवडणुकीत फायदा होईल असेही नाही.


महाराष्ट्रात ‘नमो चषक’ क्रीडा स्पर्धा


पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वोत्तम भारत व नवभारताचा संकल्प केला आहे. २०२४ मध्ये मोदीजींच्या या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी २५ लाख युवा निवडणुकीमध्ये सहकार्य करणार आहेत, त्यासाठी युवा संवाद यात्रा काढली जाणार आहे. प्रत्येक बूथवर २५ युवा वॉरिअर्स तयार करण्याची योजना आखली आहे. यासोबतच महाराष्ट्रात ‘नमो चषक’ क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांसाठी तयारी करणार आहोत. युवा संवाद यात्रेतून हा कार्यक्रम राबविण्यात येईल.





 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/bjp-chandrasekhar-bawankule-said-lok-sabha-vidhansabha-election-is-impossible</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण? मल्लिकार्जुन खरगेंकडे आहे उत्तर ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Mallikarjun-Kharge-has-the-answer-Who-is-the-new-Chief-Minister-of-Karnataka-</link>
            <description>कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. रविवारी रात्री आठ वाजता बेंगळुरूमध्ये झालेल्या काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेच आमदारांचे नेत्यांची निवड करतील, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

कर्नाटकच्या निकालानंतर सिद्धारमय्या यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांनी ‘कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री सिद्धारमय्या’ अशी पोस्टर्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-15/image (31).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. रविवारी रात्री आठ वाजता बेंगळुरूमध्ये झालेल्या काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेच आमदारांचे नेत्यांची निवड करतील, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

कर्नाटकच्या निकालानंतर सिद्धारमय्या यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांनी ‘कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री सिद्धारमय्या’ अशी पोस्टर्स लावली आहेत. तर, डी. के. शिवकुमार यांच्या घराबाहेरही त्यांना कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री, असे संबोधून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यांचा १५ मे रोजी वाढदिवस आहे.

कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी काँग्रेसमध्ये आता हालचालींना वेग आला आहे. रविवारी बेंगळुरूमध्ये डी. के. शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. रविवारी रात्री झालेल्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. अखेर काँग्रेसच्या आमदारांच्या गटाने रविवारी सर्वसंमतीने प्रस्ताव मंजूर केला. त्यात कर्नाटक विधिमंडळाच्या नेत्याची निवड काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे करतील, असे जाहीर करण्यात आले. अर्थात या दरम्यान अशीही चर्चा सुरू आहे की, सिद्धारमय्या आणि डी. के. शिवकुमार सोमवारी दिल्लीचा दौरा करू शकतील. काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे, दीपक बावरिया आणि जितेंद्र सिंह यांची कर्नाटकचे पर्यवेक्षक म्हणून निवड केली आहे. हे तिघेही आता दिल्लीला पोहोचले आहेत.

रविवारची काँग्रेसच्या विधिमंडळाची बैठक सुरू होण्यापूर्वी सिद्धारमय्या, डी. के. शिवकुमार आणि रणदीप सुरजेवाला यांनी स्वतंत्र बैठक घेतली होती. पर्यवेक्षकाने प्रत्येक आमदाराचे मत जाणून घ्यावे, असे निर्देश खरगे यांनी दिल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. आमदारांकडून मते जाणून घेण्याची प्रक्रिया रात्रीच पूर्ण केली जाईल आणि आमदारांचे मत काँग्रेसच्या अध्यक्षांना कळवले जाईल. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष निर्णय घेतील.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Mallikarjun-Kharge-has-the-answer-Who-is-the-new-Chief-Minister-of-Karnataka-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  पत्नी, काकू, वहिनी आणि माहेरी आलेल्या बहिणीला संपवलं, घटनेने सारं गाव दहशतीत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/entire-family-got-killed-news</link>
            <description>उत्तराखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गंगोलीहाट परिसरातील बुरुसुम गावात एका नर्तकाने आपल्याच पत्नी, काकू, वहिनी आणि बहिणीचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली आहे. ही हत्या घरगुती वादातून झाल्याचं पोलिसांनी प्रथमदर्शनी तपासातून सांगितलं आहे. दुसरीकडे, या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कुसुम कंडवाल यांनी पिथौरागढचे डीएम आणि एसपी यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली. याप्रकरणी तातडीने कारवाई करत महिला आयोगाच्या अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

गंगोलीहाटपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या बुरुसुम पट्टी बोक्ता गावात चोलिया नर्तक शेर राम आणि मोहन राम यांची कुटुंबं राहत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-15/graphic-person-knife-murder-serial-killer-stab.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[उत्तराखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गंगोलीहाट परिसरातील बुरुसुम गावात एका नर्तकाने आपल्याच पत्नी, काकू, वहिनी आणि बहिणीचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली आहे. ही हत्या घरगुती वादातून झाल्याचं पोलिसांनी प्रथमदर्शनी तपासातून सांगितलं आहे. दुसरीकडे, या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कुसुम कंडवाल यांनी पिथौरागढचे डीएम आणि एसपी यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली. याप्रकरणी तातडीने कारवाई करत महिला आयोगाच्या अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

गंगोलीहाटपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या बुरुसुम पट्टी बोक्ता गावात चोलिया नर्तक शेर राम आणि मोहन राम यांची कुटुंबं राहतात. शुक्रवारी शेररामची पत्नी हेमंती देवी (६८), सून रमादेवी (२५) आणि माहेरी आलेली मुलगी माया (२१) या तिघीही एकाच खोलीत झोपल्या होत्या. तर शेर राम यांची मूक पत्नी बसंती देवी घराच्या तळमजल्यावर असलेल्या गोठ्यात गेल्या होत्या.

दरम्यान, मोहन रामचा पुत्र संतोष राम याने काकू हेमंती, वहिनी रमा आणि काकाची मुलगी माया यांचा शेजारच्या घरात झोपलेल्या अवस्थेत धारदार शस्त्राने वार करून खून केला. रक्ताने माखलेलं हत्यार घेऊन तो घराकडे निघाला तेव्हा ते पाहून त्याची मुलगी जोरात किंचाळली. तिचा आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ तेथे पोहोचले, तेव्हा आरोपी संतोषने तेथून पळ काढला.

त्यानंतर गावकऱ्यांनी शेर रामच्या घरात डोकावून पाहिल्यावर त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तीन मृतदेह दिसले आणि सर्वांनाच धक्का बसला. याची माहिती ग्रामस्थांनी तत्काळ एसडीएमना दिली. त्यावर एसडीएम अनिल कुमार शुक्ला, सीओ महेशचंद्र जोशी, तहसीलदार अबरार अहमद यांच्यासह पोलीस आणि महसूल पथक घटनास्थळी पोहोचले. याच घटनेनंतर संतोषच्या मुलांनी त्यांच्या घराची खोली उघडली असता त्यांना संतोषची पत्नी चंद्रकला (३५) यांचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला.

घटनेच्या वेळी मृत रमादेवीचे पती प्रकाश राम हे गंगोलीहाट मिरवणुकीत गेले होते. प्रकाश राम चोलिया डान्स टीमचे सदस्य आहेत. त्यांना ३ वर्षे आणि १८ महिने वयाची दोन मुलं आहेत. हेमंती देवी या प्रकाश राम यांच्या सावत्र आई आहेत. हेमंती देवीपासून अपत्य न झाल्यामुळे प्रकाश राम यांच्या वडिलांनी बसंतीदेवीशी पुनर्विवाह केला होता. संतोष रामने तिच्या कुटुंबातील तीन महिलांची हत्या केली तेव्हा बसंती देवी या नातवासोबत गोठ्यात गाईचे दूध काढण्यासाठी गेल्या होत्या, त्यामुळे त्या दोघांचा जीव वाचला.

बुरुसुम येथील या हत्याकांडामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मारेकरी गेल्या १० दिवसांपासून कुटुंबाचा पाठलाग करत होता आणि त्यांना सतत धमकावत होता. मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करावी, असे लोकांचे म्हणणे आहे. एकाच वेळी ४ जणांना मारणारा तो कधीही मोठी घटना घडवू शकतो. प्रकाश यांची दोन मुले, आई आणि गावातील लोकही आता धोक्यात आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/entire-family-got-killed-news</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जरी वाचले तरी, सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/NCP-state-president-Jayant-Patil-reacted-after-the-Supreme-Court-verdict</link>
            <description>

राज्यातील शिंदे सरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले.


राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सुप्रीम कोर्टाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्याने विधानसभेतील शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्यांची नोंद केली त्या चौकटीत राहून काम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-11/image (30).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

राज्यातील शिंदे सरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले.


राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सुप्रीम कोर्टाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्याने विधानसभेतील शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्यांची नोंद केली त्या चौकटीत राहून काम करावे लागेल. यामध्ये विधानसभाध्यक्ष वेळकाढूपणाचे धोरण करू शकणार नाही. असेही जयंत पाटील म्हणाले.


शिंदेसरकार वाचले हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो. कसे - बसे शिंदेसरकार वाचले ही आनंदाची भावना त्यांची राहू शकते. पण हे सर्व अवैध, घटनाबाह्य आहे. यातून भाजपने महाराष्ट्रात केलेली कृती कशी चुकीची आहे. तसेच घटनेची पायमल्ली कशाप्रकारे झाली हे राज्यातील जनतेला सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.


राज्यातील सर्व राजकीय परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेत बसण्याची संधी मिळाली असती असे कोर्टाने सांगितले. यातून सुप्रीम कोर्टाच्या मनात काय होते हे स्पष्ट होते असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.


तत्कालीन राज्यपालांना जसा माणूस भेटेल तसे ते मार्गदर्शन करत होते. राज्यपाल स्तरावरील व्यक्तीबद्दल असे बोलणे योग्य नसले तरीही त्यांची चोवीस तास अशीच भूमिका होती. त्यांना योग्य संधी मिळाली तेव्हा कायद्याची पायमल्ली करून आमचे सरकार घालवण्यासाठी राज्यपाल महोदयांनी फार मोठा हातभार लावला असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला.


राज्यातील सरकार हे बेकायदेशीर आहे हे सिद्ध झाल्याने राज्यात सत्ता कोणाची हे जनतेला महत्वाचे नाही. या निर्णयामुळे राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे होती त्याला अधिकची शक्ती मिळेल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.


कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणे जास्त अन्यायकारक होईल असे वाटते असा मिश्कील टोला लगावतानाच ज्यावेळी त्यांनी सरकार स्थापन केले त्यावेळी कोणतीही नैतिकता नव्हती. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर नैतिकतेबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. हे सरकार टिकवणे आणि मुख्यमंत्री म्हणून राहणे यालाच त्यांची प्राथमिकता असेल तर ते राजीनामा देणार नाहीत त्यामुळे त्यांनी काय करावे हा सल्ला देण्याचा विरोधी पक्षाला अधिकार नाही असेही जयंत पाटील म्हणाले.






 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/NCP-state-president-Jayant-Patil-reacted-after-the-Supreme-Court-verdict</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ SC: त्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा चेंडू आता अध्यक्षांच्या कोर्टात, कोण ते MLA?   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Supreme-Court-decision-of-disqualification-16-MLAs-taken-by-the-Assembly-Speaker</link>
            <description>

राज्यातील सत्तासंघर्षावर न्यायालयाच्या सर्वोच्च निकालाकडे अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी करणार्‍या १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत घटनापीठ निकाल सुनावणार होती. गुरुवारी सकाळी निकाल सुनावणी सुरू झाल्यावर सर्वोच्च न्यायालने या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर दिले आहे. 


सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदासीय घटनापीठ निकाल दिला आह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-11/image (29).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

राज्यातील सत्तासंघर्षावर न्यायालयाच्या सर्वोच्च निकालाकडे अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी करणार्‍या १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत घटनापीठ निकाल सुनावणार होती. गुरुवारी सकाळी निकाल सुनावणी सुरू झाल्यावर सर्वोच्च न्यायालने या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर दिले आहे. 


सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदासीय घटनापीठ निकाल दिला आहे. हा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला आहे. तर १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे अपत्राचेच चेंडू आता सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टातून निघून महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष यांच्या कोर्टात पोहोचला आहे. विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहेत.  
 
कोण ते आमदार?  


स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे, चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयात असा पोहचला सत्तासंघर्ष शिवसेनेतील बंडानंतर ३६ बंडखोर आमदारांनी २३ जून २0२२ रोजी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवडले. परंतु, दुसर्‍या दिवशी २४ जूनला शिवसेनेने शिंदेंसह १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी तत्कालीन उपाध्यक्षांकडे केली. २५ जूनला उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी या बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा पाठवल्या. यानंतर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. २६ जून २0२२ रोजी न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेत शिवसेना, केंद्र सरकार, महाराष्ट्र पोलिस तसेच विधानसभा उपाध्यक्षांना नोटीस पाठवली होती. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Supreme-Court-decision-of-disqualification-16-MLAs-taken-by-the-Assembly-Speaker</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Supreme Court: 'हे' चुकलं म्हणत शिंदे सरकारवरची टांगती तलवार तुर्तास थांबली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Supreme-Court-gave-verdict-on-satta-sangharsh-in-Maharashtra-say-this-was-wrong</link>
            <description>राज्यातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदासीय घटनापीठ निकाल दिला आहे. सत्तासंघर्ष दरम्यान तत्कालीन राज्यपाल यांनी घेतलेल्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले आहे. राज्यपाल यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या काही बाबी चुकांल्या चे निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर असणारी बरखास्तीची टांगती तलवार तूर्तास थांबली आहे. 

राज्यातील सत्तासंघर्षावर न्यायालयाच्या सर्वोच्च निकालाकडे अवघ्या महाराष्ट्रासह  संपूर्ण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-11/image (28).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदासीय घटनापीठ निकाल दिला आहे. सत्तासंघर्ष दरम्यान तत्कालीन राज्यपाल यांनी घेतलेल्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले आहे. राज्यपाल यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या काही बाबी चुकांल्या चे निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर असणारी बरखास्तीची टांगती तलवार तूर्तास थांबली आहे. 

राज्यातील सत्तासंघर्षावर न्यायालयाच्या सर्वोच्च निकालाकडे अवघ्या महाराष्ट्रासह  संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी करणार्‍या १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत घटनापीठ निकाल सुनावणार होते. अशात हा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर मुख्यमंत्री शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. गुरुवारी सकाळी निकाल सुनावणी सुरू झाल्यावर सर्वोच्च न्यायालने या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर दिले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदासीय घटनापीठ निकाल दिला आहे. हा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला आहे.  तर 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. निकालात उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा कळीचा मुद्दा ठरला आहे.  तसेच राज्यपालांच्या भूमिकेवर देखील ताशेरे ओढले आहेत. तर नबाम रेबिया प्रकरणाचा फेरविचार केला पाहिजे. त्यामुळे हे प्रकरण सात न्यायमूर्तीच्या  मोठ्या घटनापीठाकडे पाठवणार आहे.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, सुनावणी दरम्यान राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते त्यानंतर पुन्हा निकालवाचनात राज्यपालांच्या निर्णयावर बोट ठेवले आहे.  अविश्वास प्रस्ताव आलेला नसताना राज्यपालांनी बहुमता चाचणीसाठी बोलावणे गैर आहे.  जर अध्यक्ष आणि सरकार अविश्वास ठरावाकडे दुर्लक्ष करत असतील कर राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवणं योग्य आहे  तेही मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता. पण या ठिकाणी राज्यपालांकडे मविआ सरकारवर प्रश्न उपस्थित करण्याचे कारण नव्हते . आणि बहुमत चाचणीची गरज नव्हती असे सुप्रीम कोर्ट म्हणाले.  राज्यपालांनी केवळ पत्रावर अवलंबून रहायला नको होतं, त्या पत्रात असा कुठेही ठाकरे सरकारकडे बहुमत नसल्याचा उल्लेख आला नाही, त्यामुळे ही आम्ही जैसे थे स्थिती ठेऊ शकत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Supreme-Court-gave-verdict-on-satta-sangharsh-in-Maharashtra-say-this-was-wrong</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बहिणीला पाळी आली, रक्त पाहून भावाला वाटलं शरीरसंबंध ठेवले; अंगावर चटके देऊन ठार मारलं ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/sister-got-her-period-blood-brother-thought-he-had-intercourse-and-beaten-to-death</link>
            <description>
उल्हासनगरमध्ये बहीण आणि भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चक्क सख्ख्या भावाने लहान बहिणीची अनन्वित छळ करून हत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी या निर्दयी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येचा आरोप असलेला भाऊ हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याची बहीण काही दिवसांपूर्वी वयात आली.

त्यामुळे तिला मासिक पाळी सु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-11/a6810cff28.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
उल्हासनगरमध्ये बहीण आणि भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चक्क सख्ख्या भावाने लहान बहिणीची अनन्वित छळ करून हत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी या निर्दयी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येचा आरोप असलेला भाऊ हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याची बहीण काही दिवसांपूर्वी वयात आली.

त्यामुळे तिला मासिक पाळी सुरु झाली होती. परंतु, मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्राव पाहून भावाच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले. आपल्या बहिणीने कोणासोबत तरी शरीरसंबंध ठेवले असावेत. त्यामुळे तिच्या योनीतून रक्त येत आहे, असा भावाचा गैरसमज झाला. त्यामुळे संतापलेल्या भावाने आपल्या बहिणीला मारहाण केली. तिच्या अंगावर अनेक ठिकाणी चटके झाले. या सगळ्या यातनांमुळे मुलीचा मृत्यू झाला.

उल्हासनगरमध्ये बहीण आणि भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चक्क सख्ख्या भावाने लहान बहिणीची अनन्वित छळ करून हत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी या निर्दयी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येचा आरोप असलेला भाऊ हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याची बहीण काही दिवसांपूर्वी वयात आली.

 त्यामुळे तिला मासिक पाळी सुरु झाली होती. परंतु, मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्राव पाहून भावाच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले. आपल्या बहिणीने कोणासोबत तरी शरीरसंबंध ठेवले असावेत. त्यामुळे तिच्या योनीतून रक्त येत आहे, असा भावाचा गैरसमज झाला. त्यामुळे संतापलेल्या भावाने आपल्या बहिणीला मारहाण केली. तिच्या अंगावर अनेक ठिकाणी चटके झाले. या सगळ्या यातनांमुळे मुलीचा मृत्यू झाला.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/sister-got-her-period-blood-brother-thought-he-had-intercourse-and-beaten-to-death</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ यंदा राज्याचा गाळप हंगाम ५२ दिवसांनी घटला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/This-year-dry-season-of-the-state-decreased-by-52-days</link>
            <description>देशात गतवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातच साखरेचे उत्पादन उच्चांकी झाले आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३२ लाख टनांनी उत्पादन घटले आहे. यंदा उसाचे घटलेले क्षेत्र, बंद असलेले कारखाने सुरू होणे व ऊस तोडणीचा प्रश्न या कारणांमुळे यंदाचा हंगाम लवकर आटोपला आहे. गतवर्षीचा हंगाम १७३ दिवस सुरू होता. मात्र, यंदा हाच हंगाम १२१ दिवस चालला आहे. यंदा तब्बल ५२ दिवस हंगाम कमी झाल्यानेच उत्पादनावर परिणाम झाला आहे.

यंदाचा हंगाम लवकर सुरू होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. १५ ऑक्टोबरला हंगाम सुरू करण्यासाठी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-11/download (7).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशात गतवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातच साखरेचे उत्पादन उच्चांकी झाले आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३२ लाख टनांनी उत्पादन घटले आहे. यंदा उसाचे घटलेले क्षेत्र, बंद असलेले कारखाने सुरू होणे व ऊस तोडणीचा प्रश्न या कारणांमुळे यंदाचा हंगाम लवकर आटोपला आहे. गतवर्षीचा हंगाम १७३ दिवस सुरू होता. मात्र, यंदा हाच हंगाम १२१ दिवस चालला आहे. यंदा तब्बल ५२ दिवस हंगाम कमी झाल्यानेच उत्पादनावर परिणाम झाला आहे.

यंदाचा हंगाम लवकर सुरू होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. १५ ऑक्टोबरला हंगाम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, मध्येच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हंगाम पुन्हा एकदा लांबणीवर पडला. यंदाचा हंगाम दिवाळीनंतरच सुरू झाला. त्यातच तोडणी अपेक्षित गतीने
 न झाल्याने कारखान्यावर लवकर उस पोहचलाच नाही. त्यामुळे यंदा गाळप क्षमता वाढली असतानाही गाळप ३00 लाख टनांनी कमी झाले आहे. तोडणीसोबत उसाचे क्षेत्र कमी झाल्याचा फटकाही यंदाच्या हंगामाला बसला आहे. शेवटच्या टप्प्यात तर अक्षरश: मजुर शोधण्याची वेळ आली. यामुळे अनेक कारखान्यांनी गाळपाचे जे उद्दिष्ट ठेवले होते तेही पूर्ण झालेले नाही.

राज्यात गत हंगामात १७३ दिवस गाळप चालले होते. यामध्ये १ हजार ३२१ लाख टन उसाचे गाळप होवून १३७ लाख टन ३६ क्विंटलचे उत्पादन झाले होते. तर उतारा हा १0.४0 टक्के पडला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वत्रच घट झालेली आहे. राज्यात गाळप व उत्पादनात अव्वल असलेला कोल्हापूर विभाग केवण १२४ दिवस चालला आहे. या पाठोपाठ पुणे विभाग १३२, सोलापूर विभाग ११८, अहमदनगर विभाग १२१, औरंगाबाद विभाग १२१, नांदेड विभाग ११७ दिवस, अमरावती विभाग ९६ दिवस आणि नागपूर विभागातील कारखान्यांचा हंगाम ११७ दिवस चालला आहे.

गत १0 वर्षांची आकडेवारी पाहता, यंदाचा हंगाम हा दुसरा सर्वात कमी दिवसांचा हंगाम असलेले वर्ष आहे. सन २0१३- १४मध्ये १२८ दिवस, २0१४-१५ मध्ये १३२ दिवस, २0१५-१६ मध्ये १५0 दिवस, २0१६-१७ मध्ये १२६ दिवस, २0१७-१८ मध्ये ७२ दिवस, २0१८-१९ मध्ये १४२ दिवस, २0१९-२0 मध्ये १२७, २0२0-२१ मध्ये १४0 दिवस, २0२१-२२ मध्ये १७३ दिवस आणि यावर्षी केवळ १२१ दिवस हंगाम चालला आहे. वर्षनुवर्षे गाळप क्षमतेतही वाढ झाली असून ६.९ लाख टन प्रतिदिन असलेली गाळप क्षमता सद्य:स्थितीत ९.५0 लाख टनांवर गेली आहे. त्यामुळेच उत्पादनात वाढ होत आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/This-year-dry-season-of-the-state-decreased-by-52-days</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टाचा निकाल पहा टिव्हीवर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Watch-Supreme-Court-verdict-on-power-struggle-on-TV</link>
            <description>नवी दिल्ली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचं उद्या कोर्टातून लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. जनतेला हा निकाल लाईव्ह पाहता येणार आहे. अतिशय ऐतिहासिक असा हा निकाल असेल. त्यामुळे जनतेला निकाल थेट कोर्टातून पाहता येणार आहे. कोर्टाचा निकाल थेट टीव्हीवरुन पाहण्याची ही पहिलीच वेळ असेल. 
कोर्टात नेमकं काय सुरु आहे, न्यायाधीश निकाल कसं वाचणार हे जसंच्या तसं जनतेला टीव्हीवर पाहता येणार आहे. हा निकाल ऐतिहासिक असल्याने जनतेला थेट कोर्टात सुरु असलेलं निकालाचं वाचन जसंच्या तसं पाहता येणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-10/e95utgyihdtgbkdtg_202302968621.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचं उद्या कोर्टातून लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. जनतेला हा निकाल लाईव्ह पाहता येणार आहे. अतिशय ऐतिहासिक असा हा निकाल असेल. त्यामुळे जनतेला निकाल थेट कोर्टातून पाहता येणार आहे. कोर्टाचा निकाल थेट टीव्हीवरुन पाहण्याची ही पहिलीच वेळ असेल. 
कोर्टात नेमकं काय सुरु आहे, न्यायाधीश निकाल कसं वाचणार हे जसंच्या तसं जनतेला टीव्हीवर पाहता येणार आहे. हा निकाल ऐतिहासिक असल्याने जनतेला थेट कोर्टात सुरु असलेलं निकालाचं वाचन जसंच्या तसं पाहता येणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची ही पहिली अशी केस असेल की जनतेला कोर्टाचं निकाल वाचन थेट टीव्हीवर पाहता येणार आहे.

ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. ही स्वागतार्ह भूमिका असल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा विषय हा जनतेचा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यावर काय भाष्य करत हे जनतेला कळायला हवं अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निर्णय घेतला असेल, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल हा नेमका कसा लागणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी पार पडली. स्वत: सरन्याधीश धनंजय चंद्रचूड यांचा या घटनापीठात समावेश आहे. या प्रकरणात काय-काय वेगळे कंगोरे निघतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विशेष म्हणजे पाचही न्यायाधीशांचं एकमत असेल तर सरन्याधीश इतर चार न्यायाधीशांच्या बाजूने निकालाचं वाचन करतील. पण पाचही न्यायाधीशाचं एकमत नसेल तर वेगवेगळं वाचन केलं जाईल. त्यापैकी बहुमत ज्या निकालाच्या बाजूने किंवा मुद्द्याच्या बाजूने असेल तो अंतिम निकाल मानला जाईल, अशी माहिती कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली.

या सत्तानाट्याचे उद्गाते आणि प्रमुख असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. एकनाथ शिंदे हे आतापर्यंत चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी हा त्यांचा मतदारसंघ आहे. विधानसभेच्या 2004, 2009, 2014 आणि 2019 या चारही पंचवार्षिक निवडणुकांध्ये ते निवडून आले आहेत. गेल्या 2019च्या निवडणुकीत शिंदे तब्बल 89,300 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय घाडीगांवकर यांचा पराभव केला होता. एकनाथ शिंदे यांच्यासह आणखी 15 आमदारांचं भवितव्य काय असणार हे उद्या स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Watch-Supreme-Court-verdict-on-power-struggle-on-TV</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पोलिसांसमोरच सपाच्या आमदाराने केली भाजप नेत्याची धुलाई ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-SP-MLA-washed-the-BJP-leader-in-front-of-the-police</link>
            <description>उत्तर प्रदेशातील अमेठी येथील गौरीगंज कोतवाली येथे समाजवादी पक्षाचे आमदार राकेश प्रताप सिंह यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते दीपक सिंह यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भाजपा नेते दीपक सिंह रागात गाडीतून खाली उतरतात आणि शिवीगाळ करतात, यावर सपा आमदार राकेश प्रताप सिंह यांचा संयम सुटला आणि त्यांनी धुलाई केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

मा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-10/100123234 (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[उत्तर प्रदेशातील अमेठी येथील गौरीगंज कोतवाली येथे समाजवादी पक्षाचे आमदार राकेश प्रताप सिंह यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते दीपक सिंह यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भाजपा नेते दीपक सिंह रागात गाडीतून खाली उतरतात आणि शिवीगाळ करतात, यावर सपा आमदार राकेश प्रताप सिंह यांचा संयम सुटला आणि त्यांनी धुलाई केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

मारहाणीनंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली असून, अनेक पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. सध्या सपाचे आमदार राकेश प्रताप सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी समजावल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. त्याचवेळी भाजपा समर्थक पोलीस ठाण्यात होते. सपा आमदारावर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.
सपाचे आमदार राकेश प्रताप सिंह रात्री उशिरापासून अमेठीच्या गौरीगंज पोलीस स्टेशनवर धरणे धरत होते. त्यांचा आरोप होता, 'पाच दिवसांपूर्वी माझ्या एका समर्थकाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, आजपर्यंत एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, तीन दिवसांपूर्वी माझ्या चार समर्थकांना मारहाण करण्यात आली. माझी एफआयआर घेतली जात नाही.

दीपक सिंह यांची पत्नी रश्मी सिंह गौरीगंज नगरपालिकेतून भाजपाच्या उमेदवार आहेत. सपाचे आमदार राकेश प्रताप सिंह आजही तिथे बसले होते. दीपक सिंह आपल्या फॉर्च्युनर कारमधून आले आणि रागात खाली उतरले. यानंतर त्यांनी शिवीगाळ केली. मागे उभे असलेले सपा आमदार राकेश प्रताप सिंह यांनी ही शिवीगाळ ऐकली. त्यानंतर सपा आमदार राकेश प्रताप सिंह यांचा संयम सुटला.

सपा आमदार राकेश प्रताप सिंह यांनी दीपक सिंह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सपा आमदाराच्या समर्थकांनीही दीपक सिंह यांच्यावर हात उचलला. पोलीस ठाण्याच्या आत झालेल्या हाणामारीत पोलिसांनी दोन्ही बाजुच्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र बाचाबाची सुरूच होती.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-SP-MLA-washed-the-BJP-leader-in-front-of-the-police</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ निसर्गरम्य दक्षिण भारताचे दर्शन घडविणारी 'ही' विशेष गाडी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bharat-Gaurav-Tourist-Train-from-IRCTC-for-pilgrims-from-Chhattisgarh-Maharashtra</link>
            <description> छत्तीसगड-महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी IRCTC कडून चालणार ही विशेष गाडी




'एक भारत श्रेष्ठ भारत' या (Ek Bharat Shreshtha Bharat Yojana) भारत सरकारच्या पर्यटन योजनेला देशाच्या विविध भागांतून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने भारत गौरव पर्यटक गाड्या सुरू केल्या आहेत. भारतीय रेल्वेच्या या थीम-आधारित गाड्या देशांतर्गत पर्यटकांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाची ओळख करून देण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत.
 
भारत ग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-10/unnamed (3).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ छत्तीसगड-महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी IRCTC कडून चालणार ही विशेष गाडी




'एक भारत श्रेष्ठ भारत' या (Ek Bharat Shreshtha Bharat Yojana) भारत सरकारच्या पर्यटन योजनेला देशाच्या विविध भागांतून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने भारत गौरव पर्यटक गाड्या सुरू केल्या आहेत. भारतीय रेल्वेच्या या थीम-आधारित गाड्या देशांतर्गत पर्यटकांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाची ओळख करून देण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत.
 
भारत गौरव पर्यटक ट्रेन इंडियन रेल्वे केटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) द्वारे छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून ही गाडी चालवली जाईल. 25 मे 2023 रोजी दुपारी 12 वाजता बिलासपूर स्थानकावरून दक्षिण भारताच्या शुभ प्रवासासाठी पहिली ट्रेन निघेल. ही ट्रेन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर, भाटापारा, तिल्डा नेवारा, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, तिरोडा, भंडारा रोड, नागपूर, सेवाग्राम, बल्लारशाह स्थानकांवरून जाईल. या स्थानांकनावरून प्रवासी या गाडीत चढू शकतील. 7 रात्र आणि ८ दिवसांच्या या यात्रेत रामेश्वरम, मदुराई, तिरुपती आणि श्रीशैलम-मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची मंदिरे आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यात येणार आहेत.
 
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत IRCTC हा सर्व समावेशक दौरा देत आहे, ज्यात भारत गौरव ट्रेनच्या विशेष LHB रेकमध्ये आरामदायी रेल्वे प्रवास, ऑन-बोर्ड आणि ऑफ-बोर्ड जेवण, रस्ता वाहतूक आणि दर्जेदार बसेसमध्ये प्रेक्षणीय स्थळे पाहणे, प्रवासाच्या कार्यक्रमानुसार निवास, टूर एस्कॉर्ट्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, ऑन-बोर्ड सुरक्षा आणि हाउसकीपिंग सेवा या दौऱ्यात समाविष्ट आहेत. याशिवाय कोरोना नियमांचे पालनही केले जाणार आहे. या ट्रेनमध्ये 14 डबे असतील. ज्यामध्ये 11 स्लीपर, एक पॅन्ट्री कार असेल. या ट्रेनची क्षमता 700 प्रवासी असेल. ज्येष्ठ नागरिकांसाठीही ही ट्रेन पूर्णपणे सोयीची ठरणार आहे. प्रत्येक कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, प्रार्थनागृह आणि एक गार्ड असेल. यासोबतच डॉक्टरांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bharat-Gaurav-Tourist-Train-from-IRCTC-for-pilgrims-from-Chhattisgarh-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नितीन गडकरींच्या हस्ते ‘गिफ्टिंग ऑफ साऊंड’चे उदघाटन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/nitin-gadkari-inaugurated-Gifting-of-Sound</link>
            <description>सूर्योदय फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘गिफ्टिंग ऑफ साऊंड’ या उपक्रमाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत संस्थेच्या संस्थापक व सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल, आशा परिसरच्या सीईओ आरती सावूर, डब्लूएसए इंडियाचे सीईओ श्री. अविनाश पवार, अलिम्कोचे सीएमडी श्री. प्रवीण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-10/image (26).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सूर्योदय फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘गिफ्टिंग ऑफ साऊंड’ या उपक्रमाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत संस्थेच्या संस्थापक व सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल, आशा परिसरच्या सीईओ आरती सावूर, डब्लूएसए इंडियाचे सीईओ श्री. अविनाश पवार, अलिम्कोचे सीएमडी श्री. प्रवीण कुमार, भाजपचे राष्ट्रीय चिटणीस श्री सुनील देवधर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन केले.

‘गिफ्टिंग ऑफ साऊंड’ ही अतिशय उत्तम कल्पना असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमासाठी अनुराधाजी पौडवाल व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. या उपक्रमांतर्गत देशभरात ठिकठिकाणी कर्णबधिर शाळकरी मुलांचे स्क्रीनिंग आयोजित करून त्यांना हिअरिंग एड्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अशा उपक्रमांमुळे या मुलांच्या आयुष्यात नक्कीच एक नवीन आशेचा किरण निर्माण होईल.  

या वेळी गडकरी म्हणाले, “भारतीय संस्कृतीत समाजाचे ऋण फेडण्याची परंपरा आहे. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यावर प्रत्येकाने समाजाला काहीतरी देण्याचा, समाजऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सूर्योदय फाऊंडेशनचा हा उपक्रम या विचाराशी निगडित आहे, ही मोठी गोष्ट आहे. समाजात विशिष्ट स्थान प्राप्त केलेल्या व्यक्ती, संस्था यांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.”

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/nitin-gadkari-inaugurated-Gifting-of-Sound</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रासह २६ राज्यांमध्ये पावसाचा अंदाज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Rain-forecast-in-26-states-including-Maharashtra-in-next-5-days</link>
            <description>देशभरात ऋतूचे वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. उन्हाळी हंगाम असूनही उत्तरेकडील डोंगराळ राज्ये जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी पावसासह हिमवृष्टी होत आहे. हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश या उत्तरेकडील मैदानी राज्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-10/ezgif-sixteen_nine_28.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशभरात ऋतूचे वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. उन्हाळी हंगाम असूनही उत्तरेकडील डोंगराळ राज्ये जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी पावसासह हिमवृष्टी होत आहे. हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश या उत्तरेकडील मैदानी राज्यांमध्ये रविवारी बहुतांश भागात मुसळधार ते हलका पाऊस झाला. झारखंड, छत्तीसगड व बिहारमध्ये कडक ऊन होते. बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ निर्माण झाल्याने हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

त्यानुसार पुढील ५ दिवस नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, कोकण, गोवा, महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक व केरळमध्ये कुठे जोरदार तर बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. आसाम, मेघालय, पश्‍चिम बंगालचा उत्तर भाग, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुच्चेरी येथे हलका पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभाग सोमवारी मोचाची तीव्रता आणि त्याच्या प्रभावामुळे होणार्‍या नुकसानीच्या शक्यतांबाबत इशारा देऊ शकतो.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Rain-forecast-in-26-states-including-Maharashtra-in-next-5-days</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजपच्या ‘लॉजिंग-बोर्डिंगचे’ तिकीट अद्यापही रद्द नाही  सामनाच्या अग्रलेखातून इशारा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/BJPs-lodging-boarding-ticket-is-still-not-cancelled</link>
            <description>सामनामधून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. 'भारतीय जनता पक्षाला लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकायच्या नाहीत, तेवढी त्यांची कुवत नाही, तर विरोधकांची बलस्थाने फोडून व ती फोडण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून त्यांना राजकारण करायचे आहे. शंभर दिवस शेळी बनून जगायचे की एक दिवस वाघ बनून जगायचे याचा विचार भाजपसाठी बॅगा भरणाऱ्या प्रत्येकानं करायला </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-08/saamtv_2023-04_c709be07-e1bb-44f4-a7a7-60783c703ece_Saam_TV__14_.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सामनामधून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. 'भारतीय जनता पक्षाला लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकायच्या नाहीत, तेवढी त्यांची कुवत नाही, तर विरोधकांची बलस्थाने फोडून व ती फोडण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून त्यांना राजकारण करायचे आहे. शंभर दिवस शेळी बनून जगायचे की एक दिवस वाघ बनून जगायचे याचा विचार भाजपसाठी बॅगा भरणाऱ्या प्रत्येकानं करायला हवा. उद्धव ठाकरे यांनी लढण्याचा निर्धार केला आहे. शरद पवार यांनी अखेरपर्यंत लढू असे सांगितले. हे झाले महाराष्ट्राचे, पण लालू यादव, के.सी. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन हे नेतेही लढायला उतरले आहेत हे महत्त्वाचे. कार्यकर्ते लढतच असतात. बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो', असं सामनामध्ये म्हटलं आहे.

पुढे अग्रलेखात म्हटलं आहे की, 'शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा 'प्लान' होता. लोक बॅगा भरून तयारच होते. व येणाऱ्यांच्या 'लॉजिंग -बोर्डिंगची' व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा प्लान कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली. पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा व आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा एका गटाचा आग्रह होता. पण पवारांनी तसे करण्यास नकार दिला, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

आपल्याभोवती वावरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत, याचा अंदाज पवारांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ज्यांना जायचे आहे, त्यांनी जावे त्यांना थांबवणार नाही, असे श्री पवारांनी सांगितले. म्हणजेच लोक जाणार होते किंवा तूर्त थांबले आहेत. भाजपच्या लॉजिंग - बोर्डिंगमधले बुकिंग अद्यापि रद्द झालेले नाही हे स्पष्ट आहे. जे जातील त्यांची राजकीय कारकीर्द लोकच संपवतील मग तो कितीही मोठा सरदार असो असा इशाराही सामनामधून देण्यात आला आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/BJPs-lodging-boarding-ticket-is-still-not-cancelled</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रात रस्ते अपघातांत दररोज ४0 बळी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/40-people-die-every-day-in-road-accidents-in-Maharashtra</link>
            <description>राज्यात नवीन वाहनांची भर पडतेय तशी रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्यादेखील वाढते आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत राज्यात ३ हजार ५४८ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. म्हणजेच दिवसाला विविध अपघातांत सुमारे ४0 जणांचा जीव जात आहे. वाढते अपघात आणि बळी रोखण्याचे मोठे आव्हान परिवहन विभागासमोर आहे.


अप</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-08/29b91e9359.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यात नवीन वाहनांची भर पडतेय तशी रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्यादेखील वाढते आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत राज्यात ३ हजार ५४८ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. म्हणजेच दिवसाला विविध अपघातांत सुमारे ४0 जणांचा जीव जात आहे. वाढते अपघात आणि बळी रोखण्याचे मोठे आव्हान परिवहन विभागासमोर आहे.


अपघातांमध्ये महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकार, वाहतूक पोलिस, परिवहन विभाग आणि विविध सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत. परंतु त्याला फारसे यश येताना दिसत नाही. राज्यात दिवसाला ४0 हजाराहून अधिक नवीन वाहनांची भर पडत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. जानेवारी महिन्यात राज्यात २१५६ अपघात झाले असून त्यामध्ये १ हजार ५१ जणांचा बळी गेला. फेब्रुवारी महिन्यात २२५0 अपघातांमध्ये १२२९ जणांचा, तर मार्च महिन्यात २३३३ अपघातांमध्ये १२६८ जणांचा मृत्यू झाला.


वाढत्या अपघाती मृत्यूच्या पार्श्‍वभूमीवर परिवहन विभागाने जिल्हास्तरावर अँक्शन प्लान तयार केला आहे. तसेच अपघात कशामुळे होतात याची कारणे शोधण्याबरोबरच ब्लॅकस्पॉटचाही शोध घेण्यात येत आहे.


वेग जास्त, बेदरकारपणे गाड्या चालविणे, सीट बेल्टचा वापर न करणे, रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर आदळणे, ही अपघाताची कारणे आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण सध्या १३ टक्क्यांनी घटले आहे. मात्र अपघातात बळी जाणार्‍यांची संख्या चिंताजनक आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/40-people-die-every-day-in-road-accidents-in-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मोचा चक्रीवादळ सक्रिय महाराष्ट्रासह सहा राज्यांना सावधानतेचा इशारा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Cyclone-Mocha-is-active-Warning-alert-to-six-states-including-Maharashtra</link>
            <description>

भारताच्या पूर्व किनारपट्टीला मोचा चक्रीवादळाचा धोका आहे. या आठवड्यात पश्‍चिम बंगाल आणि ओडिशात हे वादळ धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या खाडीत चक्रवाताची स्थिती तयार होत आहे. त्यामुळे ८ मे पयर्ंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. मोचा चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीला धडकणार असले तरी याचा परिणाम देशातील इतर राज्यातही होणार आहे. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-08/com.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

भारताच्या पूर्व किनारपट्टीला मोचा चक्रीवादळाचा धोका आहे. या आठवड्यात पश्‍चिम बंगाल आणि ओडिशात हे वादळ धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या खाडीत चक्रवाताची स्थिती तयार होत आहे. त्यामुळे ८ मे पयर्ंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. मोचा चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीला धडकणार असले तरी याचा परिणाम देशातील इतर राज्यातही होणार आहे. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


याशिवाय केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मे पयर्ंत खाडीच्या दक्षिण-पूर्व दिशेला कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची आणि चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ मंगळवार किंवा बुधवारी उत्तरेच्या दिशेने मध्य बंगालच्या खाडीकडे जाईल.


मच्छिमारांना इशारा देण्यात आला असून रविवारी ४0 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जे लोक बंगालच्या खाडीत दक्षिण-पूर्व दिशेला आहेत त्यांनी आणि मध्य खाडीत असलेल्यांनी ९ मेच्या आधी सुरक्षित ठिकाणी परतण्याचा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.


ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही मुख्य सचिवांना चक्रीवादळाची सतत माहिती घेण्यास आणि बारकाईने देखरेख करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व विभागांसोबत समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय संबंधित विभागांनी अलर्ट राहावं असंही सांगितलं आहे.




मोचा चक्रीवादळामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या हवामानातही बदल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच मच्छिमारांनी पुढील चार दिवस समुद्रापासून दूर राहा असाही सावधानतेचा इशारा दिला आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Cyclone-Mocha-is-active-Warning-alert-to-six-states-including-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 06 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अबब... विमानात महिलेला विंचू चावला  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/woman-was-bitten-by-a-scorpion-on-a-plane</link>
            <description>मुंबई. विमानात साप, उंदीर वगैरे शिरल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील, यावेळी काही वेगळेच घडले आहे. नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एक विंचू तर घुसलाच पण त्याने महिलेला डंखही (stung) केला. त्यामुळे महिलेची प्रकृती ढासळू लागली. विमान मुंबईत पोहोचताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिथे प्राथमिक उपचारानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली व दुसऱ्या दिवशी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. ही घटना 23 एप्रिलची आहे.
मिळाल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-06/image_6483441 (17).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई. विमानात साप, उंदीर वगैरे शिरल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील, यावेळी काही वेगळेच घडले आहे. नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एक विंचू तर घुसलाच पण त्याने महिलेला डंखही (stung) केला. त्यामुळे महिलेची प्रकृती ढासळू लागली. विमान मुंबईत पोहोचताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिथे प्राथमिक उपचारानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली व दुसऱ्या दिवशी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. ही घटना 23 एप्रिलची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणारी महिला काही कामानिमित्त नागपुरात आली होती. एअर इंडियाच्या नागपूर मुंबई फ्लाइटने (AI 630) ते परत येत होती. नियोजित वेळेत ती महिला आपल्या सीटवर बसली आणि फ्लाईटही ठरलेल्या वेळेत टेक ऑफ झाली. विमान आकाशात पोहोचताच अचानक महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. फ्लाइट अटेंडंटने लगेच तिच्याजवळ जाऊन चौकशी केली असता, त्या महिलेला विंचवाने दंश केल्याचे समोर आले. ही बातमी समजताच बाकीचे प्रवासीही घाबरले.
घाईघाईत संपूर्ण विमान तपासण्यात आले, पण विंचू कुठेच सापडला नाही. तर दुसरीकडे महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. अशा परिस्थितीत मुंबई विमानतळावर पोहोचताच महिलेला प्रथम विमानातून उतरवून रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारानंतर काही वेळातच महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र डॉक्टरांनी निरीक्षणासाठी तिला रात्रभर हॉस्पिटलमध्ये ठेवले आणि दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आला.
दुसरीकडे, एअर इंडियाने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. या घटनेला दुजोरा देत कंपनीने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. विंचू चावल्याची माहिती मिळताच त्या महिलेसाठी योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही कंपनीतर्फे सांगण्यात आले. त्याचवेळी, मुंबईला पोहोचल्यानंतर, रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला डिस्चार्ज मिळेपर्यंत त्यांची टीम महिलेसोबत उपस्थित होती.
याआधी गल्फ इंडियाच्या फ्लाइटमध्ये एक पक्षी कॉकपिटमध्ये घुसला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही घटना घडली होती. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय विमानवाहू कंपनीच्या कालिकत दुबईच्या फ्लाइटमध्ये साप आढळून आला होता.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/woman-was-bitten-by-a-scorpion-on-a-plane</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 06 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 200 हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार उमेदवारी मेळा 8 मे ला  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Pradhan-Mantri-Rashtriya-Rojgar-Kandathi-Mela-in-more-than-200-districts-on-May-8</link>
            <description> 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य भारत मिशन अंतर्गत देशातील तरुणांसाठी भवितव्याच्या संधींना चालना देण्याच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) 8 मे 2023 रोजी देशभरातील 200 हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार उमेदवारी मेळा (PMNAM) आयोजित करणार आहे.
स्थानिक तरुणांना संबंधित शिकाऊ प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक स्थानिक व्यवसाय आणि संस्थांना या रोजगार उमेदवारी मेळ्याचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक कंपन्यांचा सहभाग पाहायला मिळेल. एका व्यासपीठाद्वारे, सहभागी संस्था संभाव्य शिकाऊ उमेदवा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-06/image_6483441 (15).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य भारत मिशन अंतर्गत देशातील तरुणांसाठी भवितव्याच्या संधींना चालना देण्याच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) 8 मे 2023 रोजी देशभरातील 200 हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार उमेदवारी मेळा (PMNAM) आयोजित करणार आहे.
स्थानिक तरुणांना संबंधित शिकाऊ प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक स्थानिक व्यवसाय आणि संस्थांना या रोजगार उमेदवारी मेळ्याचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक कंपन्यांचा सहभाग पाहायला मिळेल. एका व्यासपीठाद्वारे, सहभागी संस्था संभाव्य शिकाऊ उमेदवारांशी संपर्क साधू शकतात, त्यांच्या पात्रतेनुसार जागेवरच प्रशिक्षणार्थींची निवड करू शकतात, तसेच तरुणांच्या उपजीविकेच्या संधींना बळकट करू शकतात.
इच्छुक उमेदवार  https://www.apprenticeshipindia.gov.in/  या संकेतस्थळावर भेट देऊन या मेळ्यात आपले नाव नोंदवू शकतात तसेच मेळ्याचे जवळचे ठिकाण शोधू शकतात. इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 वी उत्तीर्ण किंवा कौशल्य रोजगार उमेदवारी प्रमाणपत्र असलेले किंवा आयटीआय प्रमाणपत्रधारक किंवा पदविकाधारक किंवा पदवीधर असलेले उमेदवार या प्रशिक्षणार्थी मेळ्यात अर्ज करू शकतात. उमेदवारांनी त्यांच्या स्वयंपरिचय माहितीच्या तीन प्रती, सर्व गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या तीन प्रती, छायाचित्र असलेले ओळखपत्र (आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि तीन पासपोर्ट आकाराचे फोटो संबंधित ठिकाणी सोबत आणणे आवश्यक आहे. मेळ्याच्या ठिकाणांची यादी रोजगार उमेदवारी मेळा पोर्टलवर देखील उपलब्ध आहे. (http://dgt.gov.in/appmela2022/). ज्या उमेदवारांनी या आधीच नावनोंदणी केली आहे त्यांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह कार्यक्रमस्थळी पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मेळ्याद्वारे रोजगार उमेदवारी सत्रानंतर, उमेदवारांना नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (NCVET) - मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे देखील मिळतील. यामुळे त्यांच्या रोजगारक्षमतेत सुधारणा होईल.
प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी देशभरात हे रोजगार उमेदवारी मेळे आयोजित केले जातात. या मेळ्यांमध्ये, निवडक व्यक्तींना प्रशिक्षणार्थी संधी दिली जाते आणि रोजगार उमेदवारी दरम्यान त्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सरकारी निकषांनुसार मासिक मानधन मिळते. रोजगार उमेदवारी हे कौशल्य विकासाचे सर्वात टिकाऊ मॉडेल मानले जाते आणि स्किल इंडिया मिशन अंतर्गत याला मोठी चालना मिळत आहे.
सरकार दर वर्षी 15 लाख तरुणांना प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आस्थापना आणि तरुणांचा सहभाग वाढवणारा प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार उमेदवारी मेळा (PMNAM) हा उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम सहभागी कंपन्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या विविध संधींबद्दल तरुणांमध्ये जागरूकता देखील वाढवत आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Pradhan-Mantri-Rashtriya-Rojgar-Kandathi-Mela-in-more-than-200-districts-on-May-8</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 05 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याची कुस्तीपटूंची भूमिका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-role-of-wrestlers-to-continue-the-struggle-until-justice-is-served</link>
            <description>दिल्ली. गेल्या बारा दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतर या ठिकाणी कुस्तीपटुंचे आंदोलन सुरु आहे. आज शुक्रवारी (5 मे) रोजी या आंदोलनाचा 12 वा दिवस आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याची भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. 3 मे रोजी आंदोलनकर्त्यांमध्ये आणि दिल्ली पोलिसांमध्ये रात्री उशीरा वाद झाला. तसेच 'जर आता न्याय मिळाला नाही तर आम्ही आम्हाला मिळालेली पदकं देखील परत करु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-05/image_6483441 (14).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दिल्ली. गेल्या बारा दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतर या ठिकाणी कुस्तीपटुंचे आंदोलन सुरु आहे. आज शुक्रवारी (5 मे) रोजी या आंदोलनाचा 12 वा दिवस आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याची भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. 3 मे रोजी आंदोलनकर्त्यांमध्ये आणि दिल्ली पोलिसांमध्ये रात्री उशीरा वाद झाला. तसेच 'जर आता न्याय मिळाला नाही तर आम्ही आम्हाला मिळालेली पदकं देखील परत करु', अशी देखील भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. 

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोप होऊनही त्यांच्यावर मोदी सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशातील महिला कुस्तीपटू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत. दरम्यान, 18 जानेवारी 2023 रोजी कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह 30 कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले होते. आंदोलनात सामील झालेल्या सात कुस्तीपटूंनी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी राष्ट्रीय शिबिरात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. याची चौकशी करण्यासाठी दोन समित्याही स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यावेळी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून कुस्तीपटूंनी विरोध संपवला होता. मात्र, याप्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्याने भारतीय कुस्तीपटूंमध्ये नाराजी आहे. 

जंतर-मंतर याठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनावर पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. 3 मे रोजी या आंदोलन कर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांसारख्या कुस्तीपटूंना या संघर्षात दुखापत देखील झाली. तसेच या कुस्तीपटूंबरोबर गैरवर्तन करत असल्याचा आरोप या कुस्तीपटूंनी केला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-role-of-wrestlers-to-continue-the-struggle-until-justice-is-served</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 05 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रातील मधमाशापालकांना मिळणार खादी ग्रामोद्योगाचा 'मधुमित्र' पुरस्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Beekeepers-of-Maharashtra-will-get-Madhumitra-award-of-Khadi-village-industry</link>
            <description>मुंबई. राज्यातील मधमाशा पालकांना यंदा राज्यस्तरीय मधुमित्र पुरस्कार मिळणार आहे. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यातील मधमाशा पालनाला  प्रोत्साहन मिळण्यासाठी सभापती रवींद्र साठे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळ  मधमाशापालनाच्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-05/image_6483441 (13).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई. राज्यातील मधमाशा पालकांना यंदा राज्यस्तरीय मधुमित्र पुरस्कार मिळणार आहे. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यातील मधमाशा पालनाला  प्रोत्साहन मिळण्यासाठी सभापती रवींद्र साठे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळ  मधमाशापालनाच्या विविध योजना राबवित आहे. राज्यात मधमाशापालनाला खूप मोठा वाव आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मधमाशापालनाकडे वळावे तसेच या बाबत लोकांच्यात जनजागृती व्हावी आणि मधमाशापालनाला प्रोत्साहन  मिळावे यासाठी यावर्षी पासून मधुमित्र या पुरस्कारांची घोषणा केली आहे. 
या पुरस्कारांचे वितरण २० मे या जागतिक मधमाशादिना निमित्त महाबळेश्वर येथील मध संचलनालय  येथे होणार आहे. 
या पुरस्कारामध्ये रोख रक्कम, शाल श्रीफळ व सन्मान पत्र याचा समावेश आहे. 
मधमाशा पालनात भरीव काम करणाऱ्या महिला व पुरुष मधपाळांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.
या पुरस्कारांमध्ये जास्तीत जास्त मधपालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले आहे.
खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सर्व जिल्हा कार्यालयांत पुरस्कारासाठी अर्ज उपलब्ध आहेत हे अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत १२ मे पर्यंत आहे. 
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. डी.आर.पाटील ( 94238 62919)
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Beekeepers-of-Maharashtra-will-get-Madhumitra-award-of-Khadi-village-industry</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उद्धव ठाकरे कुणाला पचणी पडले नाहीत: प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा टोला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/bjp-State-President-Bawankule-comments-uddhav-thackeray-is-not-digested-by-anyone-</link>
            <description>उद्धव ठाकरे यांना स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही. ४० आमदार त्यांना सोडून गेले आहेत. आताही रोज त्यांना लोक सोडून जात आहेत, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. मविआच्या वज्रमूठला तडे गेले आहे. त्यांच्या सभांना लोक येत नाही, आता त्यांना मंगल कार्यालयात वज्रमूठ सभा घ्यावी लागेल.
 
ते नागपूर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-04/image (22).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[उद्धव ठाकरे यांना स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही. ४० आमदार त्यांना सोडून गेले आहेत. आताही रोज त्यांना लोक सोडून जात आहेत, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. मविआच्या वज्रमूठला तडे गेले आहे. त्यांच्या सभांना लोक येत नाही, आता त्यांना मंगल कार्यालयात वज्रमूठ सभा घ्यावी लागेल.
 
ते नागपूर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या पंतप्रधान मोदी यांच्यावरील आरोपांविषयी बोलताना म्हणाले, ज्यावेळी उध्दव ठाकरे आमच्या सोबत होते तेव्हा मोदींवर स्तुतीसुमने उधळीत होते, त्याचे आमच्याकडे रेकॉर्ड आहे. आता तुम्ही विरोधी लोकांसोबत गेल्याने आता तुम्हाला विरोध करणे भाग आहे.  बारसूची जनता ठाकरे यांना तिथे  येऊ देणार नाही. 


राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडीविषयी ते म्हणाले, तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. शरद पवार कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतील, शेवटी त्यांना जो घ्यायचा ते तो घेतील. राष्ट्रवादीचा कुठलाही नेता आमच्या संपर्कात नाही. कोणीही संपर्क केलं नाही. कोणी आल् तर आमचा झेंडा आणि दुपट्टा तयार आहे.आम्ही कोणाला ये म्हणणार नाही. मात्र आम्ही संन्यासी नाही राजकीय पक्ष आहोत. 


पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी कर्नाटक निवडणुकीत जय बजरंग बली चां नारा दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा आम्हाला समज आली तेव्हापासून आम्ही हनुमान मंदिरात जातो. काँग्रेसने बजरंग दलाबाबत घेतलेला निर्णय याचा जनता मतांमधून उत्तर देईल. कर्नाटकमध्ये भाजपाला विजय मिळणारच आहे तर २०२४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला ईव्हीएममधून ४४० व्होल्टचा झटका लागणार आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/bjp-State-President-Bawankule-comments-uddhav-thackeray-is-not-digested-by-anyone-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संस्कृती मंत्रालय आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघासोबत 5 मे रोजी साजरी करणार वैशाख पौर्णिमा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Buddhist-Federation-will-celebrate-Vaishakh-Poornima-on-May-5</link>
            <description>संस्कृती मंत्रालय आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघासोबत(IBC) 5 मे रोजी वैशाख पौर्णिमेचा पवित्र दिवस श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा करणार आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ(IBC) हिमालयन बौद्ध संस्कृती संस्थेच्या समन्वयाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात हा कार्यक्रम साजरा करणार आहे.
अनेक स्वायत्त बौद्ध संघटना आणि संस्कृती मंत्रालयांतर्गत असलेल्या अनुदानित संस्थांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
लेहच्या केंद्रीय बौद</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-04/image_6483441 (12).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[संस्कृती मंत्रालय आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघासोबत(IBC) 5 मे रोजी वैशाख पौर्णिमेचा पवित्र दिवस श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा करणार आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ(IBC) हिमालयन बौद्ध संस्कृती संस्थेच्या समन्वयाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात हा कार्यक्रम साजरा करणार आहे.
अनेक स्वायत्त बौद्ध संघटना आणि संस्कृती मंत्रालयांतर्गत असलेल्या अनुदानित संस्थांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
लेहच्या केंद्रीय बौद्ध अध्ययन संस्थेचे सर्व कर्मचारी आणि 600 विद्यार्थी लडाख बौद्ध संस्था आणि लडाख गोन्पा संस्था यांनी लेहमध्ये पोलो मैदानावर आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यावेळी सीआयबीएस, लेह च्या विद्यार्थ्यांकडून ‘मंगलाचरण’( आमंत्रण प्रार्थना) सादर करण्यात येईल. याशिवाय यावेळी भगवान बुद्धांचा जन्म आणि त्यांचे पहिले प्रवचन यांचे दर्शन घडवणारे सीआयबीएस, लेह च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले दोन चित्ररथ प्रदर्शित करण्यात येतील.
बुद्ध जयंती सोहळ्याचे पहाटे सहा वाजता आयोजन झाल्यानंतर डीएचआयएच या संशोधन पत्रिकेच्या 63व्या आवृत्तीचे प्रकाशन सारनाथ येथील केंद्रीय उच्च तिबेटी अध्ययन संस्था (CIHTS) यांच्याकडून होईल. बिहारमधील नालंदा येथील नवनालंदा महाविहारच्या भिक्खू-विद्यार्थ्यांकडून पारंपरिक पूजा करण्यात येईल. त्यानंतर ‘बौद्ध तत्वज्ञान आणि बिहार’ या विषयावर एका दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येईल.
पूजा समारंभ आणि इतर विधींसोबतच या पवित्र प्रसंगी केंद्रीय हिमालयन संस्कृती अध्ययन संस्था  दाहुंग, अरुणाचल प्रदेश कडून एका वादविवाद स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.
अरुणाचल प्रदेशातील गेन्त्से गादेन राबग्याल मठातर्फे देखील या पर्वानिमित्त मठातील संन्यासी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विश्व शांतता प्रार्थना तसेच ‘मंगलाचरण’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने तिबेट हाऊस येथे आकांक्षी बोधिसत्त्व व्रताचे आचरण करण्यात येणार आहे.





 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Buddhist-Federation-will-celebrate-Vaishakh-Poornima-on-May-5</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजपच्या नवीन प्रदेश पदाधिकार्‍यांची घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/State-president-Chandrashekhar-Bawankule-announced-the-new-state-office-bearers-of-BJP</link>
            <description>भारतीय जनता पार्टीच्या नूतन प्रदेश पदाधिकार्‍यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नवीन कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.


भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, उपाध्यक्षपदी माधव भांडारी, सुरेश हाळवणकर, चैनसुख संचेती, जयप्रकाश ठाकूर, धर्मपाल म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-04/image (21).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारतीय जनता पार्टीच्या नूतन प्रदेश पदाधिकार्‍यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नवीन कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.


भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, उपाध्यक्षपदी माधव भांडारी, सुरेश हाळवणकर, चैनसुख संचेती, जयप्रकाश ठाकूर, धर्मपाल मेश्राम, एजाज देशमुख, राजेंद्र गावीत आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सरचिटणीसपदी आ. रणधीर सावरकर, अँड. माधवी नाईक, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची तर, सचिवपदी भरत पाटील, वर्षा डहाळे, अरुण मुंडे, महेश जाधव आदींची नियुक्ती करण्यात आली. कोषाध्यक्षपदी आ. मिहीर कोटेचा, प्रदेश मुख्यालय प्रभारीपदी रवींद्र अनासपुरे यांची, विभागीय संघटनमंत्रिपदी उपेंद्र कोठेकर (विदर्भ), मकरंद देशपांडे (पश्‍चिम महाराष्ट्र), संजय कौडगे (मराठवाडा), शैलेश दळवी (कोकण), हेमंत म्हात्रे (ठाणे) यांची नियुक्ती करण्यात आली.


विशेष निमंत्रित सदस्य कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विजया रहाटकर, केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राज्यमंत्री, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय प्रवक्त्या खा. हिना गावित, राज्यातील सर्व खासदार, आमदार आदींचा समावेश आहे. राज्यातील एक कोटी नागरिकांशी संपर्क साधून, त्यांना सरल अँपद्वारे मोदी सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांची माहिती दररोज देण्याची यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या संपर्क अभियानात सहभागी होत आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/State-president-Chandrashekhar-Bawankule-announced-the-new-state-office-bearers-of-BJP</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शर्टाच्या कॉलरवरून पटवली मृतदेहाची ओळख   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-body-was-identified-from-the-collar-of-the-shirt</link>
            <description>डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात २३ एप्रिल रोजी एका अज्ञात मृत व्यक्तीची नोंद करण्यात आली. मात्र ओळख होत नसल्याने डोंबिवली रेल्वे पोलिसांनी शोध सुरू केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांची शोधनजर मृताच्या शर्टावर गेली. पोलिसांनी हाच धागा पकडत त्या दिशेने शोध सुरू केला. तपासात या व्यक्तीची ओळख पटली. मृत पावल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-05-03/accusd-nineten-feb-b_e.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात २३ एप्रिल रोजी एका अज्ञात मृत व्यक्तीची नोंद करण्यात आली. मात्र ओळख होत नसल्याने डोंबिवली रेल्वे पोलिसांनी शोध सुरू केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांची शोधनजर मृताच्या शर्टावर गेली. पोलिसांनी हाच धागा पकडत त्या दिशेने शोध सुरू केला. तपासात या व्यक्तीची ओळख पटली. मृत पावलेल्या व्यक्तीच्या पत्नीकडे मृतदेह ताब्यात दिला.


कर्जत लोकलमध्ये २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारासएक व्यक्ती मृत अवस्थेत पडल्याचे डोंबिवली रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले होते. रेल्वे पोलिसांनी सदर लोकलमधील मृत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला.


मृत व्यक्तीच्या शर्टाच्या कॉलरवर फॅशन टेलर वांगणी वेस्ट असे लिहिले दिसले. मृत्यू व्यक्तीच्या वारसांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने व पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाटील यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पिंगळे यांच्या मदतीने वांगणी येथील फॅशन टेलरचा मोबाईल क्रमांक मिळवला. पोलिसांनी टेलरला मयत व्यक्तीचा फोटो पाठवला असता ओळखले की हा व्यक्ती याच परिसरात राहणारा असल्याचे सांगितले. मेहबूब नासिर शेख ( ५७, रा. रूम नंबर 0५, लक्ष्मी अपार्टमेंट वांगणी पश्‍चिम जिल्हा ठाणे ) असा आहे. मेहबूब यांच्या पत्नीला याची माहिती दिली असता कळविले असता त्यांनी पालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटल येथे पतीचा मृतदेह ओळखून ताब्यात घेतला.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-body-was-identified-from-the-collar-of-the-shirt</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 25 पैकी 18 बाजार समित्यांवर मविआची सरशी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/18-out-of-25-market-committees-headed-by-Maviya</link>
            <description>राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 पैकी 18 बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीची सरशी तर 5 बाजार समित्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. मंत्री संजय राठोडांना हा मोठा धक्का मानला जातो आहे. तर पुण्यातील भोर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसने 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय.
काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस राष्ट्रवादीने झेंडा फडकावलाय. काँग्रेस राष्ट्रवादी ला 15 जागांवर विजय मिळालाय. काँग्रेस ने 13 तर राष्ट्रवादीने 2 जागांवर विजय मिळवला. भाजपने 3 जागा खेचून आणल्या. अशोक चव्हाण यांचा मतदार संघ असले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-29/WhatsApp Image 2023-04-29 at 6.00.32 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 पैकी 18 बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीची सरशी तर 5 बाजार समित्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. मंत्री संजय राठोडांना हा मोठा धक्का मानला जातो आहे. तर पुण्यातील भोर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसने 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय.
काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस राष्ट्रवादीने झेंडा फडकावलाय. काँग्रेस राष्ट्रवादी ला 15 जागांवर विजय मिळालाय. काँग्रेस ने 13 तर राष्ट्रवादीने 2 जागांवर विजय मिळवला. भाजपने 3 जागा खेचून आणल्या. अशोक चव्हाण यांचा मतदार संघ असलेल्या भोकर बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. अशोक चव्हाणांना शह देण्यासाठी भाजपने मोठी ताकद लावली होती. अशोक चव्हाणांनी या बाजार समितीसाठी पूर्ण वेळ देत व्युव्हरचना आखली होती. बी आर एस ने निवडणुकीत एंट्री घेत आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. अखेर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी च्या पॅनल ने 15 जागा मिळवत बाजार समितीवर झेंडा फडकावला. भाजपला 3 जागांवर समाधान मानावे लागले. नवख्या असलेल्या बी आर एस ला एकही जागा मिळाली नाही. विजयानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
वाशिम बाजार समितीवर काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, भाजपा,वंचित बहुजन आघाडी यांच्या शेतकरी विकास पॅनलची सत्ता स्थापन करणार असल्याचा निकाल समोर आला आहे. 18 पैकी 12 जागेवर विजय मिळवला आहे. तर, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जी प अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे व ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी याच्या पॅनल 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत भाजप व शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवता आला असल्याने भाजप आमदार लखन मलिक व खासदार भावना गवळी याना धक्का मानला जात आहे.
संगमनेर बाजार समितीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची सत्ता आली आहे. भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गटाला खातेही उघडता आले नाही. सर्व 18 जागा थोरात गटाने मिळवल्या. प्रतिष्ठेच्या लढतीत थोरातांची सरशी झाली आहे. विखे पाटील यांच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. संगमनेरातील जनता थोरातांच्या पाठिशी आहे. संगमनेर बाजार समितीवर थोरातांनी फडकवला झेंडा. संगमनेरात थोरातांच्या कार्यकर्त्यांचा विजयाचा जल्लोष केला आहे.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे, शिवसेना, रिपाई पुरस्कृत पॅनलची आघाडीचे वर्चस्व. कार्यकर्त्यांनीं फटाके फोडून गुलाल उधळत केला एकच  जल्लोष केला. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वर्चस्व कायम होते. 18 पैकी 15 जागांवर भाजप शिवसेना पॅनलचा विजय झाला. आमदार मंगेश चव्हाण यांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी धरला ढोल ताशाचा तालावर ठेवा धरला. मंगेश चव्हाण समर्थकांची यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.






 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/18-out-of-25-market-committees-headed-by-Maviya</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्र दिनी सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/On-Maharashtra-Day-child-marriage-prevention-oath-will-be-taken-in-all-Gram-Panchayats</link>
            <description>एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतींमध्ये होणा-या ग्रामसभेमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासंदर्भातील निर्देश संबंधितांना दिले आहेत.
नागपूर जिल्हा बालविवाह मुक्त अभियान राबविण्याकरीता जनजागृती होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शप</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-29/bikaner-gram-panchayats-pledge-not-to-have-child-marriages.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतींमध्ये होणा-या ग्रामसभेमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासंदर्भातील निर्देश संबंधितांना दिले आहेत.
नागपूर जिल्हा बालविवाह मुक्त अभियान राबविण्याकरीता जनजागृती होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये नुकतेच बालविवाह प्रतिबंधात्मक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. बालविवाहाचे प्रमाण आजही काही भागात आढळून येते. त्यामुळे बालविवाहास प्रतिबंधासाठी हागणदारीमुक्त गाव या संकल्पेवर आधारित बालविवाह मुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी पुढील काही दिवस विविध जनजागृतीविषयक कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून 1 मे रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा कृती दल समिती व मिशन वात्सल्य समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा महिला व बालविकास विकास अधिकारी अपर्णा कोल्हे, जिल्हा परिविक्षा अधिकारी चंद्रकांत बोंडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे, बालकल्याण समिती अध्यक्षा छाया गुरव, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बालविवाह प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच प्रशासनातर्फे जनजागृतीही करण्यात येत आहे. जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासनाला समाजाचेही सहकार्य आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/On-Maharashtra-Day-child-marriage-prevention-oath-will-be-taken-in-all-Gram-Panchayats</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्रीय मंत्री गडकरींनी भूषवले शांघाय सहकार्य संघटनेच्या परिवहन मंत्र्यांच्या 10व्या बैठकीचे अध्यक्षपद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Union-Minister-Gadkari-chaired-the-10th-meeting-of-Transport-Ministers-of-Shanghai-Cooperation-Organization</link>
            <description>केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिवहन मंत्र्यांची 10 वी बैठक झाली. या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली एससीओ ची बैठक होत आहे.  सध्या या संघटनेत भारत, चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या आठ सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे.  आजच्या बैठकीत, सर्व सदस्य देशांनी " अधिक कार्यक्षमता आणि शा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-29/image_6483441 (11).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिवहन मंत्र्यांची 10 वी बैठक झाली. या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली एससीओ ची बैठक होत आहे.  सध्या या संघटनेत भारत, चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या आठ सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे.  आजच्या बैठकीत, सर्व सदस्य देशांनी " अधिक कार्यक्षमता आणि शाश्‍वततेसाठी कार्बन मुक्त वाहतूक, डिजिटल परिवर्तन आणि नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी SCO सदस्य देशांमधील सहकार्याच्या संकल्पनेला" पाठिंबा दिला. 
परिवहन क्षेत्रात एससीओ सदस्य राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी एक विशेष कार्य गट स्थापन करण्यात आला आहे. हा गट वाहतुकीतील कार्बन उत्सर्जन कमी करणे, डिजिटल परिवर्तनाला चालना देणे, अधिक शाश्वत आणि कार्यक्षम वाहतुकीसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे यासंबंधीचे ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी बैठकांचे आयोजन करेल. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पने अंतर्गत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे केले आणि अमृतकाळात प्रवेश केला. हा काळ “सुवर्ण युग” असल्याचे गडकरी म्हणाले. अमृतकाळात, "हरित विकास" हे हरित गतिशीलतेला प्रोत्साहन देण्यासह अर्थव्यवस्थेतील कार्बनची तीव्रता कमी करण्यासाठी एक प्रमुख क्षेत्र म्हणून निवडले गेले आहे असे त्यांनी सांगितले.
हरित आणि स्वच्छ इंधनाचा अवलंब करून बदल घडवून आणणे, वाहतूक व्यवस्थेची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता सुधारणारे तंत्रज्ञान विकसित करणे, रस्ते बांधकाम क्षेत्राच्या विकासात शाश्वतता आणणे तसेच या क्षेत्रातील समकालीन आव्हानांवर प्रभावी उपाय विकसित करण्यासाठी रस्ते वाहतुकीमध्ये नवकल्पना आणणे याकरता, एससीओ सदस्य राष्ट्रांनी संशोधनासाठी सहकार्य करावे, असे गडकरी म्हणाले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Union-Minister-Gadkari-chaired-the-10th-meeting-of-Transport-Ministers-of-Shanghai-Cooperation-Organization</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 28 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधानांनी केले देशभरातील 91 एफएम ट्रान्समिटर्सचे उद्घाटन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-inaugurated-91-FM-transmitters-across-the-country</link>
            <description>महाराष्ट्रातील अचलपूर, अहेरी, हिंगोली, नंदुरबार, सटाणा, सिरोंचा आणि वाशिम येथील एफएम ट्रान्समिटर्सचे खासदार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  देशातील 100 व्हॅट क्षमतेच्या  91 एफएम ट्रान्समिटर्सचे उद्घाटन केले. यात महाराष्ट्रातील अचलपूर, अहेरी, हिंगोली, नंदुरबार, सटाणा, सिरोंचा  आणि  वाशिम  येथील  7 एफएम ट्रान्समिटर्सचा  समावेश आहे. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-28/image_6483441 (9).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्रातील अचलपूर, अहेरी, हिंगोली, नंदुरबार, सटाणा, सिरोंचा आणि वाशिम येथील एफएम ट्रान्समिटर्सचे खासदार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  देशातील 100 व्हॅट क्षमतेच्या  91 एफएम ट्रान्समिटर्सचे उद्घाटन केले. यात महाराष्ट्रातील अचलपूर, अहेरी, हिंगोली, नंदुरबार, सटाणा, सिरोंचा  आणि  वाशिम  येथील  7 एफएम ट्रान्समिटर्सचा  समावेश आहे. देशातील 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 84 जिल्ह्यांमध्ये हे 91 नवीन 100 W एफएम ट्रान्समीटर्स  बसवण्यात आले आहेत. 
आकांक्षीत जिल्ह्यांमध्ये आणि सीमावर्ती भागात व्याप्ती वाढवण्यावर या रेडिओ कनेक्टिव्हिटी विस्ताराचा विशेष भर आहे. यामुळे देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला आणखी चालना मिळणार आहे.  हिंगोली वाशिम आणि नंदुरबार हे जिल्हे निती आयोगाकडून आकांक्षीत जिल्हा म्हणून जाहीर केले आहेत तर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि सिरोंचा हे नक्षल प्रभावित तालुके आहेत आणि नाशिक जिल्यातील सटाणा हा तालुका आदिवासीबहुल आणि गुजरात सीमेलगत आहे. 
अमरावती जिल्ह्यातील  अचलपूर इथल्या  एफएम  रिले केंद्राच्या  उद्घाटनप्रसंगी राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे  उपस्थित होते.   इंटरनेटच्या युगात आकाशवाणी पिछाडीवर जाईल असं वाटत होतं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आकाशवाणीने अतिशय वेगाने अग्रेसर होत आहे असे  बोंडे म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे  एफ एम ट्रान्समीटरच्या  उदघाटन कार्यक्रमाला  गडचिरोलीचे खासदार अशोक नेते उपस्थित होते . गडचिरोली जिल्ह्यातील  अहेरी आणि सिरोंचा या दोन दुर्गम  तालुक्याच्या ठिकाणी एफएम रिले ट्रान्समिटर्स  दिल्याबद्दल नेते यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या एफ एम केंद्राची रेंज  35 किलोमीटर पर्यंत राहणार असून यामुळे लोकांना रेडियोवरील कार्यक्रम ऐकता येतील असे ते म्हणाले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-inaugurated-91-FM-transmitters-across-the-country</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 28 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Operation Kaveri: सुदान मधून आजवर ६00 हुन अधिक भारतीयांची सुखरूप सुटका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-under-operation-kaveri-Safe-release-of-more-than-600-Indians-from-Sudan</link>
            <description>सुदानमध्ये लष्करी आणि आरएसएफ या निमलष्करी गटात यादवी युद्धाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत या संघर्षात ४५९ हून अधिक जण मारले गेले असून, चार हजारांहून अधिक जण जखमी झाले आहे. अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ ) दिली आहे.


एप्रिलच्या मध्यापासूनच या संघषार्ला सुरूवात झाली असून, त्यानंतर भारताने ऑपरेशन कावेरी या मिशनच्या माध्यमातून आत्तापयर्ंत ६00 हुन अधिक भारतीयांची सुखरूप सुटका केली आहे. यामध्ये महाराष्ट्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-28/image (16).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सुदानमध्ये लष्करी आणि आरएसएफ या निमलष्करी गटात यादवी युद्धाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत या संघर्षात ४५९ हून अधिक जण मारले गेले असून, चार हजारांहून अधिक जण जखमी झाले आहे. अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ ) दिली आहे.


एप्रिलच्या मध्यापासूनच या संघषार्ला सुरूवात झाली असून, त्यानंतर भारताने ऑपरेशन कावेरी या मिशनच्या माध्यमातून आत्तापयर्ंत ६00 हुन अधिक भारतीयांची सुखरूप सुटका केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २४६ जणांचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी दिली.


भारताचे परराष्ट्र सचिव यांनी वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार, सुदानमध्ये १५ एप्रिलला युद्धाला सुरुवात झाली. यावेळीपासूनच आम्ही सुदानमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून होतो. आमचा अंदाज आहे की, सुदानमध्ये सुमारे ३५00 भारतीय आणि सुमारे १000 भारतीय वंशाची व्यक्ती आहेत. सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी नौदलाचे तिसरे जहाजदेखील बंदर सुदानमध्ये पोहोचले आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिवांनी दिली आहे. युद्धक्षेत्रात अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांना तेथून लवकरात लवकर बाहेर काढून सुरक्षितस्थळी पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.


जेद्दाहमधील व्यवस्थेबाबत आम्हाला सौदी सरकारकडून उत्कृष्ट सहकार्य मिळाले आहे, असे देखील परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले. 


आम्हाला सुदानमधून इतर देशांतील नागरिकांना देखील बाहेर काढण्याच्या विनंती करण्यात आली आहे. जो कोणी देश आमच्याशी संपर्क साधेल, त्यांना भारताकडून सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत, असे देखील परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले आहे. सुदानमध्ये अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरिकांच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील सरसावले आहेत. या नागरिकांना परत आणण्यासाठी लक्ष देऊन योग्य पावले उचलण्याची मागणी जयंत पाटील यांनी परराष्ट्र मंत्र्यांकडे ट्विटद्वारे केली आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-under-operation-kaveri-Safe-release-of-more-than-600-Indians-from-Sudan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशात 157 नवीन नर्सिंग महाविद्यायायांच्या उभारणीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Union-Cabinet-approves-construction-of-157-new-Nursing-Colleges-in-the-country</link>
            <description>देशातील नर्सिंग वर्कफोर्स (परिचारिका सेवा) बळकट करण्याच्या दिशेने महत्वाचे पाउल म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने 2014 पासून स्थापन झालेल्या सध्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या परिसरात 157 नवीन नर्सिंग महाविद्यालयांच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. यामुळे देशात  दर वर्षी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या जवळजवळ 15,700 नवीन पदवीधरांची भर पडेल. या निर्णयामुळे देशात, विशेषतः आरोग्य सेवांपासून वंचित जिल्हे आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये दर्जेदार, किफायतशीर आणि समान नर्सिंग प्रशिक्षण सुनिश्चित होईल. यासा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-27/photo.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशातील नर्सिंग वर्कफोर्स (परिचारिका सेवा) बळकट करण्याच्या दिशेने महत्वाचे पाउल म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने 2014 पासून स्थापन झालेल्या सध्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या परिसरात 157 नवीन नर्सिंग महाविद्यालयांच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. यामुळे देशात  दर वर्षी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या जवळजवळ 15,700 नवीन पदवीधरांची भर पडेल. या निर्णयामुळे देशात, विशेषतः आरोग्य सेवांपासून वंचित जिल्हे आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये दर्जेदार, किफायतशीर आणि समान नर्सिंग प्रशिक्षण सुनिश्चित होईल. यासाठी अंदाजे 1,570 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या यादीत महाराष्ट्रातील गोंदिया आणि नंदुरबार या दोन नर्सिंग महाविद्यालयांचा  समावेश आहे.
या उपक्रमामुळे आरोग्य क्षेत्रातील भौगोलिक आणि ग्रामीण-शहरी असमानता दूर होईल, ज्यामुळे नर्सिंग व्यावसायिकांची उपलब्धता कमी झाली आहे आणि आरोग्य सेवांपासून वंचित भागातील सेवांवर परिणाम झाला आहे.  या नर्सिंग महाविद्यालयांच्या स्थापनेमुळे आरोग्य सेवेतील पात्र मनुष्यबळाच्या उपलब्धतेला मोठी चालना मिळेल. हे सर्वांसाठी आरोग्य (UHC) या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग असून शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) पूर्ण करायला मदत करेल. या क्षेत्रातील संभाव्य गरजा पूर्ण करण्यासाठी नर्सिंग शिक्षणासाठीच्या नियमांच्या  संरचनेत सुधारणा देखील विचाराधीन आहेत.
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) कौशल्य विकासासाठी आणि परदेशातील पदांसाठी पात्र परिचारिकांच्या नियुक्तीसाठी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संस्थांसोबत सहयोग देखील करते.
विद्यमान वैद्यकीय महाविद्यालयांसह या नर्सिंग महाविद्यालयांचे सह-स्थान विद्यमान पायाभूत सुविधा, कौशल्य प्रयोगशाळा, क्लिनिकल सुविधा आणि प्राध्यापकांचा इष्टतम वापर करण्यास अनुमती देईल. या नर्सिंग महाविद्यालयात हरित तंत्रज्ञानाचा वापर देखील केला जाईल आणि उर्जा कार्यक्षमता आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी गरजेनुसार त्याचा अवलंब केला जाईल.
हा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याची सरकारची योजना आहे आणि नियोजनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तपशीलवार कालमर्यादा निश्चित केली आहे. केंद्रातील केंद्रीय आरोग्य सचिव आणि राज्यांमध्ये आरोग्य/वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखालील अधिकार प्राप्त समिती कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवेल. राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश नियमितपणे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला या योजनेंतर्गत नवीन नर्सिंग महाविद्यालयांच्या उभारणीसाठी केलेल्या कामांची प्रत्यक्ष प्रगती कळवतील.





 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Union-Cabinet-approves-construction-of-157-new-Nursing-Colleges-in-the-country</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रासह तेरा राज्यांना मलेरिया, डेंग्यूचा अलर्ट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Maharashtra-has-been-alerted-for-Malaria-Dengue</link>
            <description>

यंदा तापमानात सारखे चढ-उतार होत आहेत. कधी गारपीट तर कधी कडक उन्हाचा चटका सुरू आहे. या वातावरणामुळे मलेरियाचे जंतू व डेंग्यूचे विषाणू सक्रिय झाले असून, महाराष्ट्रासह तेरापेक्षा जास्त राज्यांचा सावधानतेचा इशारा हवामान विभागाच्या आरोग्य वार्ता विभागाने दिला आहे. हवामानातील बदल आपल्या आरोग्यवर तत्काळ परिणाम करतात. आजवर हे अलर्ट वैद्यकीय विभाग देत होता; मात्र आता हवामान शास्त्र विभाग देत आहे. भारतीय हवामान विभागाने ही सेवा सुरू केली असून यंदाचा पहिला मलेरियाचा अलर्ट नुकताचा दिला आहे.


जम्मू-काश्मिरपासून तामिळनाडू राज्यासाठी हे अलर्ट देण्यात आले आहे. हवामान विभागाने राज्यांची यादीच जाहीर केली आहे. यात जेथे कमाल तापमान ३३ ते ३९ अंश व किमान तापमान १६ ते १९ अंश आहे तेथे प्लास्मोडियम फॅल्सिफोरम व प्लास्मोडियम व्हायव्हॅक्स हे दोन विषाणू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-27/hpbanficlyifvn6a_1632292715.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

यंदा तापमानात सारखे चढ-उतार होत आहेत. कधी गारपीट तर कधी कडक उन्हाचा चटका सुरू आहे. या वातावरणामुळे मलेरियाचे जंतू व डेंग्यूचे विषाणू सक्रिय झाले असून, महाराष्ट्रासह तेरापेक्षा जास्त राज्यांचा सावधानतेचा इशारा हवामान विभागाच्या आरोग्य वार्ता विभागाने दिला आहे. हवामानातील बदल आपल्या आरोग्यवर तत्काळ परिणाम करतात. आजवर हे अलर्ट वैद्यकीय विभाग देत होता; मात्र आता हवामान शास्त्र विभाग देत आहे. भारतीय हवामान विभागाने ही सेवा सुरू केली असून यंदाचा पहिला मलेरियाचा अलर्ट नुकताचा दिला आहे.


जम्मू-काश्मिरपासून तामिळनाडू राज्यासाठी हे अलर्ट देण्यात आले आहे. हवामान विभागाने राज्यांची यादीच जाहीर केली आहे. यात जेथे कमाल तापमान ३३ ते ३९ अंश व किमान तापमान १६ ते १९ अंश आहे तेथे प्लास्मोडियम फॅल्सिफोरम व प्लास्मोडियम व्हायव्हॅक्स हे दोन विषाणू सक्रिय होण्याचा धोका असल्याचा अलर्ट दिला आहे. २५ ते २७ एप्रिल : या कालावधीत महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, पंजाब, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, गुजरात, २८ एप्रिल ते ४ मे : या कालावधीत महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, मिझोराम, त्रिपुरा, झारखंड, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशला अलर्ट देण्यात आला.


राज्यात २0२१ सालच्या तुलनेमध्ये २0२२ मध्ये हिवताप दूषित रुग्णांमध्ये २0 टक्के घट झाल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. २0२१ मध्ये तपासणी करण्यात आलेल्या १ कोटी ३४ लाख रक्तनमुन्यांपैकी १९ हजार रुग्ण आढळून आले. तर, २0२२ मध्ये तपासण्यात आलेल्या १ कोटी ६५ लाख नमुन्यांपैकी १५ हजार रुग्ण आढळून आले. २0२३ मध्ये आतापयर्ंत १४८७ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल रोजी साजरा केला जातो. यासाठी यंदा झीरो मलेरियाचे घोषवाक्य ठरवण्यात आले आहे. याच अनुषंगाने वर्षभर ग्रामीण व शहरी भागामध्ये हिवताप रुग्णसंख्या शून्य येईल, यादृष्टीने कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे.




राज्यात लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या ५ जिल्ह्यांमध्ये शून्य हिवताप दूषित रुग्णसंख्या आढळून आली आहे. तर, १ ते १00 रुग्णसंख्या असलेले भंडारा, र%ागिरी, धुळे, नंदुरबार, वर्धा, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, वाशिम, सांगली, बीड, सोलापूर, औरंगाबाद, जालना, यवतमाळ हे १६ जिल्हे आहेत. हिवतापाचे निदान सर्वसाधारणपणे रक्तरनमुन्यांची सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे तपासणी करून किंवा अँन्टीजेनयुक्त रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किटचा वापर करून केले जाते. सर्वसाधारणपणे रक्तनमुन्यांतील हिवताप परजीवी शोधण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राव्दारे तपासणी करण्याची पद्धत वापरली जाते. १४ दिवसांचा समूळ उपचारात गोळ्या पर्यवेक्षणाखाली दिल्या जातात. पी. फॅल्सीपॅरम रुग्णांना प्रायमाक्विन व आटीर्सुनेट गोळ्या दिल्या जातात.




मलेरिया अर्थात हिवताप हा आजार प्लाझमोडियम या परोपजीवी जंतूपासून होतो. राज्यात प्रामुख्याने प्लाझमोडियम व्हायवॅक्स व प्लाझमोडियम फॅल्सिपेरम या दोन जाती आढळून येतात. त्यापैकी प्लाझमोडियम फॅल्सिपेरम हा अत्यंत घातक असून, त्यामुळे मेंदूचा हिवताप होऊन रुग्ण दगावू शकतो. हिवतापाचा प्रसार दूषित अनाफिलीस डासाची मादी चावल्यामुळे होतो. थंडी वाजून ताप येणे, ताप हा सतत असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो, घाम येऊन अंग गार पडणे, ताप आल्यानंतर डोके दुखणे, उलट्या होणे ही मलेरियाची लक्षणे आहेत.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Maharashtra-has-been-alerted-for-Malaria-Dengue</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लग्नात मानपानावरून वर पक्ष आणि वधू पक्षात तुफान राडा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/At-the-wedding-the-bridegrooms-party-made-the-scene</link>
            <description>लग्न हा एक पवित्र सोहळा मानला जातो. असं म्हणतात की लग्नात फक्त पती पत्नी एकत्र येत नाहीत तर दोन कुटुंबही एकत्र येतात. पण ही दोन कुटुंब जर एकमेकांच्या विरोधात उभी राहिली तर? ते देखील लग्न मंडपातच? तर काय होईल? छत्रपती संभाजी नगरमध्ये असाच एक राडा झाला आहे. वर पक्ष आणि वधू पक्ष यांच्यात जोरदार हाणामारी झाली त्यामुळे या दोन्हीकडच्या लोकांना मंडपातून थेट रूग्णालयात न्यावं लागले आहे.



छत्रपती संभाजी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-27/fight-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लग्न हा एक पवित्र सोहळा मानला जातो. असं म्हणतात की लग्नात फक्त पती पत्नी एकत्र येत नाहीत तर दोन कुटुंबही एकत्र येतात. पण ही दोन कुटुंब जर एकमेकांच्या विरोधात उभी राहिली तर? ते देखील लग्न मंडपातच? तर काय होईल? छत्रपती संभाजी नगरमध्ये असाच एक राडा झाला आहे. वर पक्ष आणि वधू पक्ष यांच्यात जोरदार हाणामारी झाली त्यामुळे या दोन्हीकडच्या लोकांना मंडपातून थेट रूग्णालयात न्यावं लागले आहे.



छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील थापटी तांडा या गावात एक लग्न समारंभ होता. या लग्नाला पुण्याहून वर्‍हाडी आले होते. या लग्नाची मुलीकडच्या मंडळींकडून जोरदार तयारी सुरू होती. ठरल्याप्रमाणे लग्न सोहळा पार पडला. मात्र यावेळी वधू पक्ष आणि वर पक्षात वाद झाला. सुरूवातीला हा वाद किरकोळ होता. पण नंतर या वादाचे रूपांतर राड्यात झाले.



लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पुण्याहून आलेल्या वर्‍हाडातील काही लोकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे हा वाद चिघळला. हा वाद इतका वाढला की लग्न मंडपाला चक्क युद्धाच्या छावणीचे रूप आले. कारण शाब्दिक बाचाबाची थेट हाणामरी होईपयर्ंत पुढे गेली.



दोन्ही गटातील तरूण एकमेकांवर हल्ला चढवत होते. यात महिलांना मारहाण करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांकडून वाद वाढला. यात दोन्ही बाजूचे १0 ते १२ जण गंभीर जखमी झाले. जखमींना पाचोडच्या घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहेत. तर किरकोळ जखमींना व्यक्तींना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.



लग्नात मानपानावरून सुरू झालेला वाद हाणामारी पर्यंत  गेला आणि दोन्ही बाजूचे तरूण एकमेकांना भिडले थेट मारामारी सुरू झाली. एकमेकांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. दोन्ही गटांमधील लोकांनी पोलिसात तक्रार केलेली नाही. पण लग्नात झालेल्या हाणामारीची जोरदार चर्चा सुरू झाली.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/At-the-wedding-the-bridegrooms-party-made-the-scene</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केरळमधील वॉटर मेट्रोचा प्रयोग इतर राज्यांसाठी आदर्श ठरेल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Metro-in-Kerala-will-be-used-by-other-states</link>
            <description>कोची वॉटर मेट्रोचा प्रकल्पही मेड इन इंडिया असून अद्वितीय आहे. यासाठी मी कोची शिपयार्डचेही अभिनंदन करतो. वॉटर मेट्रोमुळे कोचीच्या आसपासच्या अनेक बेटांवर राहणा्या लोकांना स्वस्त आणि आधुनिक वाहतूक उपलब्ध होईल. यामुळे कोचीची वाहतूक समस्याही कमी होण्यास मदत होईल. बॅक वॉटर टुरिझमलाही नवे आकर्षण मिळणार आहे. केरळमध्ये होत असलेला हा प्रयोग देशातील इतर राज्यांसाठीह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-27/kochi metro rail (1).webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोची वॉटर मेट्रोचा प्रकल्पही मेड इन इंडिया असून अद्वितीय आहे. यासाठी मी कोची शिपयार्डचेही अभिनंदन करतो. वॉटर मेट्रोमुळे कोचीच्या आसपासच्या अनेक बेटांवर राहणा्या लोकांना स्वस्त आणि आधुनिक वाहतूक उपलब्ध होईल. यामुळे कोचीची वाहतूक समस्याही कमी होण्यास मदत होईल. बॅक वॉटर टुरिझमलाही नवे आकर्षण मिळणार आहे. केरळमध्ये होत असलेला हा प्रयोग देशातील इतर राज्यांसाठीही आदर्श ठरेल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. केरळच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेला कोची वॉटर मेट्रोचे पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी लोकार्पण केले, यावेळी ते बोलत होते.


कोची वॉटर मेट्रो ही केवळ देशातील पहिली जल मेट्रो नाही. तर ती आशियातील पहिली एकीकृत जल वाहतूक व्यवस्था आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला तिरुवनंतपुरम सेंट्रल स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला. त्याचबरोबर केरळमधील ३ हजार २00 कोटींहून अधिक विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद््घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.


केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे बेटवासीयांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होईल. वाहतूक व्यवस्था अक्षय ऊर्जा स्त्रोत वापरत असल्याने ती टिकाऊ आहे. बोटीची रचना एका अनोख्या पद्धतीने केली गेली आहे. जी नगण्य लहरी क्रियाकलाप सुनिश्‍चित करते आणि एक्वा वनस्पती आणि जीवजंतूंना त्रास देत नाही. कोची वॉटर मेट्रोमुळे दरवर्षी ४४ हजार टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात ३४ हजार प्रवासी वॉटर मेट्रोने प्रवास करू शकतील, असेही ते म्हणाले.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Metro-in-Kerala-will-be-used-by-other-states</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 20 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नवी दिल्लीत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेचे उद्घाटन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Inauguration-of-World-Buddhist-Conference-held-in-New-Delhi</link>
            <description>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत हॉटेल अशोका इथे आजपासून सुरु झालेल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी, पंतप्रधानांनी इथे आयोजित फोटो प्रदर्शन पहिले आणि बुद्धांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण केली. तसेच यावेळी उपस्थित एकोणीस मान्यवर बौद्ध भिक्खूना त्यांचा पोशाख चीवर भेट दिला.
यावेळी सर्वप्रथम पंतप्रधानांनी या परिषदेसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. भारताची ‘अतिथी देवो भव’ ही संस्कती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आमच्या देशात येणारे सगळे लोक देवासमान आहेत, अशी या बुद्धाच्या भूमीची परंपरा आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-20/PTI04_20_2023_000031B.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत हॉटेल अशोका इथे आजपासून सुरु झालेल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी, पंतप्रधानांनी इथे आयोजित फोटो प्रदर्शन पहिले आणि बुद्धांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण केली. तसेच यावेळी उपस्थित एकोणीस मान्यवर बौद्ध भिक्खूना त्यांचा पोशाख चीवर भेट दिला.
यावेळी सर्वप्रथम पंतप्रधानांनी या परिषदेसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. भारताची ‘अतिथी देवो भव’ ही संस्कती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आमच्या देशात येणारे सगळे लोक देवासमान आहेत, अशी या बुद्धाच्या भूमीची परंपरा आहे. आज जेव्हा गौतम बुद्धांची शिकवण आणि त्यांच्या आदर्शानुसार आयुष्य व्यतीत करणाऱ्या अनेक व्यक्ती इथे एकत्र आल्यामुळे, साक्षात बुद्धांच्याच अस्तित्वाचा अनुभव येतो आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  “बुद्ध हे एक व्यक्तिमत्व नाहीत, ते एक भावना आहेत” .बुद्ध हे असे चैतन्य आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन होते, बुद्ध हा एक विचार आहे जो परिवर्तन घडवून आणतो आणि गौतम बुद्ध हा विवेक आहे जो प्रकट करण्याच्या पलीकडचा आहे. “हा बुद्ध विवेक हा शाश्वत  आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. या ठिकाणी विविध क्षेत्रातले इतके लोक उपस्थित आहे, याचा अर्थ असा आहे की बुद्धाच्या विचारांचा प्रचंड प्रसार झाला आहे, जो संपूर्ण मानवतेला एका धाग्यात बांधून ठेवतो. जगाच्या कल्याणासाठी बुद्धाच्या कोट्यवधी अनुयायांची एकत्रित इच्छाशक्ती आणि निश्चय अतिशय महत्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रसंगाचे महत्व सांगताना पंतप्रधान म्हणाले, की ही पहिली जागतिक बौद्ध परिषद या दिशेने काम करण्यासाठी सर्व देशांना एक मंच उपलब्ध करून देईल.  हा भव्य सोहळा आयोजित केल्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि अंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाचे आभार मानले.
पंतप्रधानांनी बौद्ध धर्माशी असलेला आपला संबध अधोरेखित केला कारण वडनगर हे त्यांचे मूळ गाव एक महत्वाचे बौद्ध केंद्र आहे, युआन त्सांगने देखील वडनगरला भेट दिली होती. बौद्ध संस्कृतीशी असलेलं नातं समजावून सांगण्यासाठी त्यांनी सारनाथच्या संदर्भात काशीचा देखील उल्लेख केला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत काळ साजरा करत असताना जागतिक बौद्ध परिषद  हात आहे, याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की भारताने भविष्यासाठी मोठी उद्दिष्टे निश्चित केली असून जागतिक हितासाठी नवीन संकल्प केले आहेत. भारताने अलीकडच्या काळात विविध क्षेत्रांमध्ये प्राप्त केलेल्या अद्वितीय यशाची प्रेरणा स्वतः भगवान बुद्ध यांच्याकडून मिळालेली आहे, यावर त्यांनी भर दिला.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Inauguration-of-World-Buddhist-Conference-held-in-New-Delhi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रकाश आंबेडकर कधीपासून भविष्य सांगणारे झाले?:  नाना पटोले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Prakash-Ambedkar-becomes-a-fortune-teller-Nana-Patole</link>
            <description>वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत खळबळजनक दावा केला होता. येत्या १५ दिवसांत राज्यात दोन ठिकाणी मोठे राजकीय बॉम्बस्फोट होतील, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या दाव्यानंतर विविध राजकीय चर्चाही रंगू ल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-18/PRAKASH-AMBEDKAR-AND-NANA-PATOLE.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत खळबळजनक दावा केला होता. येत्या १५ दिवसांत राज्यात दोन ठिकाणी मोठे राजकीय बॉम्बस्फोट होतील, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या दाव्यानंतर विविध राजकीय चर्चाही रंगू लागल्या. दरम्यान, यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला आहे.'

नाना पटोले एका कार्यक्रमानिमित्त पुणे दौर्‍यावर होते. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याबाबत विचारण्यात आले असता, प्रकाश आंबेडकर कधीपासून भविष्य सांगणारे झाले, मला माहिती नाही, असा टोला त्यांना लगावला. तसेच आंबेडकरांनी राज्यात दोन राजकीय स्फोट होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे स्फोट नेमके कुठं होतात, ते बघू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

प्रकाश आंबेडकर रविवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना राज्याच्या राजकारणाबाबत मोठा दावा केला होता. येत्या १५ दिवसांत महाराष्ट्रात मोठं राजकारण बघायला मिळेल. दोन ठिकाणी मोठे राजकीय स्फोट होणार आहेत. त्यामुळे आपण १५ दिवस वाट बघुया, असं ते म्हणाले होते. तसेच राज्यातील सरकार पडणार का? असं विचारले असता, येत्या १५ दिवसांत सर्वांना सर्वकाही समजेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Prakash-Ambedkar-becomes-a-fortune-teller-Nana-Patole</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘हे’ आहे अतिहक अहदमच्या हत्येचे कारण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-Reason-For-Atiq-Ahmed-Murder</link>
            <description>लखनौ. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी रात्री उशिरा माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची सार्वजनिकरित्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या दोघांची हत्या सनी सिंग, लवलेश तिवारी आणि अरुण मौर्य नावाच्या तीन तरुणांनी केली होती. पण, हे तिन्ही तरुण फक्त मुखवटे आहेत का, त्यांच्यामागे कोणाचा तरी खरा चेहरा दडला आहे. यावर एसटीएफच्या स्थापनेच्या वेळीचे माजी आयपीएस आणि मुख्य अधिकारी राजेश पांडे यांनी भाष्य केलं आहे.


मुख्याधिकारी राजेश पांडे यांनी सांगितले की, या हत्येमागे अतिक अहमदचा गुरू असलेल्या चांद बाबाना मार्गातून हटवण्याचे काम अतिकने केले होते, हे त्यांचे समर्थक किंव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-17/clipboard11fasdds_2023041002509.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लखनौ. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी रात्री उशिरा माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची सार्वजनिकरित्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या दोघांची हत्या सनी सिंग, लवलेश तिवारी आणि अरुण मौर्य नावाच्या तीन तरुणांनी केली होती. पण, हे तिन्ही तरुण फक्त मुखवटे आहेत का, त्यांच्यामागे कोणाचा तरी खरा चेहरा दडला आहे. यावर एसटीएफच्या स्थापनेच्या वेळीचे माजी आयपीएस आणि मुख्य अधिकारी राजेश पांडे यांनी भाष्य केलं आहे.


मुख्याधिकारी राजेश पांडे यांनी सांगितले की, या हत्येमागे अतिक अहमदचा गुरू असलेल्या चांद बाबाना मार्गातून हटवण्याचे काम अतिकने केले होते, हे त्यांचे समर्थक किंवा बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल किंवा उमेश यांच्याही समर्थकांचा हात असू शकतो.


राजेश पांडे यांनी सांगितले की, 1989 मध्ये अतिक अहमद यांनी अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरला होता, पण त्यांच्यासमोर चांद बाबा होते. चांद बाबा आणि अतिक यांच्यात अनेक टोळीयुद्धे झाली होती. चांद बाबा हे अतिक अहमद यांचे शिक्षक असल्याचे सांगितले जाते. त्यानेच अतिक अहमदला बढती दिल्याचे बोलले जाते. चांद बाबा हा त्या काळातील सर्वात मोठा गुंड देखील मानला जात होता. अतीकचे गुन्हेगारी जगतात वाढलेले वर्चस्व चांद बाबा यांना चिडवू लागले होते.
त्यानंतर थेट मतमोजणीच्या दिवशी अतिक रोशनबागेतील चहाच्या टपऱ्यावर आपल्या गुंडासोबत बसला असताना चांद बाबा आपल्या गुंडासह तेथे आला. दोघांमध्ये जबरदस्त टोळीयुद्ध झाले त्यात चांद बाबा मरण पावला. चांदबाबाच्या हत्येवर प्रशासन काही कारवाई करण्यापूर्वीच निवडणुकीचा निकाल लागला. निवडणुकीत विजयी होऊन अतिक अहमद हे आमदार झाले.त्यांच्यातही मोठी टक्कर होती


माजी आयपीएस अधिकारी म्हणाले की, 25 जानेवारी 2005 रोजी बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) आमदार राजू पाल यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्यासह पाच आरोपींची नावे आहेत. तर चार अज्ञातांना आरोपी करण्यात आले. या प्रकरणात राजू पाल यांचे नातेवाईक उमेश पाल हे मुख्य साक्षीदार होते. 11 आरोपींपैकी अतिक अहमद आणि अशरफ यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सात आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.


राजेश पांडे यांनी सांगितले की, त्यावेळी राजू पाल यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड संताप होता, राजू पाल यांच्या समर्थकांनी हा संपूर्ण प्रकार घडवून आणला असण्याची शक्यता आहे. तपास जसजसा पुढे जाईल तसतशी नावे समोर येतील. एवढेच नाही तर उमेश पाल यांच्या समर्थकांची संख्याही कमी नव्हती. उमेश पाल हा पैसा, सत्ता आणि पदापेक्षाही मोठा माणूस होता. अशा स्थितीत ही सारी घटना त्यांच्याच समर्थकांनी घडवून आणली असावी, ही शक्यता नाकारता येत नाही.
 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-Reason-For-Atiq-Ahmed-Murder</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'त्या' श्री सदस्यांच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/heat-stroke-at-maharashtra-bhushan-award-ceremony-</link>
            <description>

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-17/lokshahi_2023-04_9f505e72-6320-403d-863b-50c726437672_Shweta_SK___2023_04_17T084534_763.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून, रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री आठच्या सुमारास आले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.


यावेळी माध्यम प्रतिनीधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उष्माघाताचा त्रास झाल्याने श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/heat-stroke-at-maharashtra-bhushan-award-ceremony-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 15 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुरोगामी महाराष्ट्रात पावणेदोन कोटी निरक्षर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Over-two-crore-illiterates-in-Maharashtra</link>
            <description>पुरोगामी महाराष्ट्रातील तब्बल १ कोटी ७५ हजार जनता निरक्षर आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राने १00 टक्के साक्षरतेचे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे, याची सवर्ंकष योजना प्रदत्त मंत्रिगट लवकरच तयार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्राची अंदाजित लोकसंख्या १२ कोटी ८ लाख मानली जाते. राज्यातील मोबाईलची संख्या आहे जवळपास १३ कोटी. ही आकडेवारी प्रगतीच्या खुणा दाखवणारी. तरीही या राज्यातील निरक्षर लोकसंख्येचा आकडा आहे १ कोटी ७५ लाख. सध्या भारतात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा आनंदो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-15/education-480.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुरोगामी महाराष्ट्रातील तब्बल १ कोटी ७५ हजार जनता निरक्षर आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राने १00 टक्के साक्षरतेचे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे, याची सवर्ंकष योजना प्रदत्त मंत्रिगट लवकरच तयार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्राची अंदाजित लोकसंख्या १२ कोटी ८ लाख मानली जाते. राज्यातील मोबाईलची संख्या आहे जवळपास १३ कोटी. ही आकडेवारी प्रगतीच्या खुणा दाखवणारी. तरीही या राज्यातील निरक्षर लोकसंख्येचा आकडा आहे १ कोटी ७५ लाख. सध्या भारतात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा आनंदोत्सव साजरा केला जातो आहे. साक्षरतेत नागपूर हे पुण्याच्याही पुढे असल्याचे पाहणीत आढळून आले.

केंद्र सरकारने अमृतकालानिमित्त देशाने साधलेल्या सामाजिक प्रगतीचा आढावा घेतला. त्यात प्रत्येक राज्यातील साक्षरतेचे प्रमाण शोधून अंदाज घेतला असता देशभरात १४ कोटी निरक्षर असल्याची माहिती समोर आली. त्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालय आणि केंद्र सरकारने राज्यवार निरक्षरतेचा आढावा घेणे सुरु केले. अमृतमहोत्सवी वर्षात सर्वसाक्षरतेकडे लक्ष द्या, असे निरोप पाठवितानाच राज्यांना निरक्षरांची आकडेवारी पाठविण्यात आली. निरक्षरांच्या आकड्याचा मंत्र्यांना धक्काच बसला, असे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा आकडा खरा आहे काय, याचा स्रोत कळू शकेल काय, अशी विचारणा केंद्र सरकारला केली असून दुसरीकडे हे निरक्षर हुडकून त्यांना साक्षर करण्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रात ८४ टक्के जनता साक्षर असल्याचे मानले जात होते. कोरोनामुळे २0२१ ची जनगणना अद्याप झाली नसली तरी जी अनुमाने सांख्यिकी विभागाने निश्‍चित केली आहेत, हे प्रमाण १00 टक्क्यांवर नेण्याचा मानस मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. विद्यापीठांचे प्रौढशिक्षण विभाग, निरंतर शिक्षण विभाग यांना कामी लावण्याची योजना आखण्याचेही ठरले. महाराष्ट्रात नंदूरबार या आदिवासी जिल्ह्यात सर्वांत कमी साक्षर असून तेथील साक्षरतेची टक्केवारी ६४.३८ इतकी आहे. जालना, धुळे, परभणी, गडचिरोली, या मानवी निर्देशांकात मागे असलेल्या जिल्ह्यांत निरक्षरांचे प्रमाण जवळपास २५ टक्के असल्याचा अंदाज आहे. या पाहणीत काही विचार करण्यासारखे निष्कर्ष समोर आले असून, नागपूरचे साक्षरता प्रमाण ८८.३९ टक्के इतके असून विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्‍या पुणे जिल्ह्यापेक्षा ते २ टक्क्यांनी जास्त आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Over-two-crore-illiterates-in-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हिंमत असेल चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या: संजय राऊत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Take-Chandrakant-Patil-resignation-Sanjay-Raut</link>
            <description>महाविकास आघाडीत फूट पडत असल्याच्या चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत. कधी मित्रपक्ष काँग्रेस नाराज असल्याची चर्चा असते. तर, कधी अजित पवार हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा असतात. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही तीनही मित्रपक्ष आजही एकत्र आहोत.
आमचा एकमेकांशी संवाद आहे. काँग्रेस </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-13/sanjay-raut-and-patil-90_202111727961.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाविकास आघाडीत फूट पडत असल्याच्या चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत. कधी मित्रपक्ष काँग्रेस नाराज असल्याची चर्चा असते. तर, कधी अजित पवार हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा असतात. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही तीनही मित्रपक्ष आजही एकत्र आहोत.
आमचा एकमेकांशी संवाद आहे. काँग्रेस सोबत आमचा संवाद सुरू आहे. मी स्वत: सोनिया गांधींशी चर्चा केली आहे. स्वत: के सी वेणुगोपाल हे महाराष्ट्रात येऊन प्रमुख नेत्यांशी चर्चा करत आहेत. हे अत्यंत चांगले आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठेही मतभेद नाहीत. आमची वज्रमुठ दुसरी सभा नागपुरात होणार आहे. मी स्वत: सभेसाठी नागपुरात जाणार आहे. तीनही पक्षांचा बरोबरीचा सहभाग या सभेत असणार आहे.
महाविकास आघाडीचे सर्व नेते हे स्वत:हून पुढाकार घेत आहेत. महाराष्ट्रात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये रात्री ८ वाजता तब्बल दीड तास चर्चा झाली. शरद पवार यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे हे सिल्व्हर ओकवर गेले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. या भेटीसंदर्भात माहिती देताना राऊत म्हणाले की, शरद पवारांसोबत मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रदीर्घ बैठक पार पडली. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरविण्यावर चर्चा झाली. शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे मी सांगू शकतो.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Take-Chandrakant-Patil-resignation-Sanjay-Raut</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ यूपी पोलिसांकडून अतिक अहमदच्या मुलाचे एनकाउंटर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Atiq-Ahmed-son-encounter-by-UP-Police</link>
            <description>लखनऊ. उत्तर प्रदेशच्या राजकारणात बाहुबली म्हणून ओळख असलेल्या अतिक अहमद याचा मुलगा असद आणि शार्पशुटर गुलाम यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी झालेल्या चकमकीत ठार मारले. गेल्या काही दिवसांपासून उमेश पाल हत्याप्रकरणात या दोघांचा तपास सुरु होता. असद आणि गुलाम यांना पकडण्यासाठी 5 लाखांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. उत्तर प्रदेश पोलिसांकडून या दोघांचा कसून शोध सुरु होता. अखेर गुरुवारी सकाळी हे दोघेजण झाशीत असल्याचे पोलिसांनी क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-13/ch1740202-AY.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लखनऊ. उत्तर प्रदेशच्या राजकारणात बाहुबली म्हणून ओळख असलेल्या अतिक अहमद याचा मुलगा असद आणि शार्पशुटर गुलाम यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी झालेल्या चकमकीत ठार मारले. गेल्या काही दिवसांपासून उमेश पाल हत्याप्रकरणात या दोघांचा तपास सुरु होता. असद आणि गुलाम यांना पकडण्यासाठी 5 लाखांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. उत्तर प्रदेश पोलिसांकडून या दोघांचा कसून शोध सुरु होता. अखेर गुरुवारी सकाळी हे दोघेजण झाशीत असल्याचे पोलिसांनी कळाले. त्यानुसार उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली. यावेळी झालेल्या चकमकीत असद आणि गुलाम यांचा मृत्यू झाला. या दोघांकडूनही परदेशी बनावटीची पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांकडून सध्या असदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर असदचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात सोपवला जाईल.

गेल्याच महिन्यात 2007 च्या उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिक अहमद आणि आणखी दोघांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. 2005 मध्ये उत्तर प्रदेशातील बसपा आमदार राजू पाल यांची हत्या झाली होती. याप्रकरणात उमेश पाल हे प्रमुख साक्षीदार होते. आज अतिक अहमद याला न्यायालयीन सुनावणीसाठी प्रयागराजला आणण्यात आले. यावेळी अतिकला आपला मुलगा पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाल्याचे कळाले. ही बातमी कानावर पडताच अतिकला कोर्टातच रडू कोसळले. आज न्यायालयीन सुनावणीसाठी अतिकला गुजरातच्या साबरमती कारागृहातून प्रयागराजला आणण्यात आले आहे.
 
दरम्यान, भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करण्यात आले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आणि सामान्य लोकांना सुरक्षित वाटावे, यादृष्टीने ही कारवाई आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले. तर उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनीही या कारवाईनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. पोलिसांनी खूप चांगले काम केले आहे. आता न्याय झाला आहे, पोलिसांचे आभार, अशी प्रतिक्रिया जया पाल यांनी व्यक्त केली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Atiq-Ahmed-son-encounter-by-UP-Police</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात 210 जणांना शासकीय सेवेचे नियुक्तीपत्र प्रदान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/210-government-service-appointment-letters-have-been-awarded-to-210-people-in-Nagpur-by-the-Union-Finance-Minister</link>
            <description>केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते आज नागपुरातील मध्य रेल्वेच्या अजनी येथील रेल्वे सामुदायिक सभागृहात रोजगार मेळा अंतर्गत केंद्रशासनाच्या सेवेत दाखल होणाऱ्या 210 उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधानांचे भाषण सर्वांनी यावेळी ऐकले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक वर्षात १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याच्या संकल्प सिद्धी करिता देशभरात 45 स्थानावर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या चौथ्या रोजगार मेळाव्यात 71 ह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-13/WhatsApp Image 2023-04-13 at 3.07.16 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते आज नागपुरातील मध्य रेल्वेच्या अजनी येथील रेल्वे सामुदायिक सभागृहात रोजगार मेळा अंतर्गत केंद्रशासनाच्या सेवेत दाखल होणाऱ्या 210 उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधानांचे भाषण सर्वांनी यावेळी ऐकले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक वर्षात १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याच्या संकल्प सिद्धी करिता देशभरात 45 स्थानावर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या चौथ्या रोजगार मेळाव्यात 71 हजार हून अधिक नवनियुक्तांना देशभरात विविध ठिकाणी नियुक्त पत्राचे वितरण झाले.
यावेळी बोलताना केंद्र शासनाच्या सेवेत नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांनी आपले ज्ञान वाढवण्यासाठी सतत अभ्यास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, आपल्या अभ्यासाचा जीवनात तसेच समाजासाठी उपयोग, हार्ड वर्क सोबतच स्मार्ट वर्क त्याचप्रमाणे आरोग्याची काळजी या पाच सूत्रीवर लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी केले.
नवनियुक्तांना संबोधित करताना त्यांनी सांगितलं की, भारत हा जगातील सर्वात युवक असलेला देश आहे. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करण्याकरिता केंद्रशासन विशेष लक्ष देत आहे. केंद्र शासनाने आतापर्यंत चार रोजगार मिळावे आयोजन केले असून यापैकी 22 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित पहिल्या मेळाव्यात 75 हजार 226, 22 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित दुसऱ्या रोजगार मेळाव्यात 71 हजार 56, 20 जानेवारी 2023 रोजी तिसऱ्या रोजगार मेळाव्यात 74,426 तर 13 एप्रिल 2023 रोजी आयोजित चौथ्या रोजगार मेळाव्यात 71 हजार 506  उमेदवारांना देशभरात नियुक्तीपत्र दिले जात असल्याची माहिती यावेळी कराड यांनी दिली.
याप्रसंगी कराड यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे राबवल्या जात असणाऱ्या मुद्रा योजना, स्टॅंड अप योजना, स्टार्टअप इंडिया यासारख्या विविध योजनांची माहिती सुद्धा उपस्थितांना दिली. मुद्रा योजनेला यावर्षी आठ वर्षे पूर्ण होत असून या योजनेअंतर्गत दहा लाखापर्यंतचे विनातारण कर्ज युवकांना त्यांचा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी दिले जात असून या योजनेअंतर्गत आतापर्यंत 39 कोटी लोकांनी मुद्रा योजनेचा लाभ घेतला असून 69 टक्के प्रमाण हे महिलांचा आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केलं.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/210-government-service-appointment-letters-have-been-awarded-to-210-people-in-Nagpur-by-the-Union-Finance-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशभरातील ७१ हजार युवकांना मिळणार रोजगार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज नियुक्तीपत्रांचे वाटप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Distribution-of-appointment-letters-by-Prime-Minister-Modi-</link>
            <description>केंद्र सरकारच्या वतीने बुधवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेळाव्यात देशभरातील ७१ हजार युवकांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. पं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-12/pm-modi-at-work-93899867.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केंद्र सरकारच्या वतीने बुधवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेळाव्यात देशभरातील ७१ हजार युवकांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी गतवर्षीच्या २२ ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावा पार पडला होता.

ज्या पदांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत, त्यात ट्रेन मॅनेंजर, स्टेशन मास्तर, वरिष्ठ कर्मशियल कम तिकीट क्लार्क, पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, स्टेनोग्राफर, कनिष्ठ अकाउंटंट, पोस्टल अकाउंटंट, आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, जेई/सुपरवायझर, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, नर्स, प्रोबेशनरी अधिकारी, सहाय्यक, एमटीएस आदी पदांचा समावेश आहे.

रोजगार मेळाव्याचे निमित्त साधत पंतप्रधान यावेळी युवकांना मार्गदर्शनही करणार आहेत. रोजगार प्राप्त युवकांना ह्यकर्मयोगी प्रारंभ च्या माध्यमातून स्वत: प्रशिक्षित करण्याची संधी मिळेल, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. कर्मयोगी प्रारंभ ही नव्याने नेमण्यात आलेल्या लोकांसाठीचा एक ऑनलाईन ओरिएंटेशन कोर्स आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Distribution-of-appointment-letters-by-Prime-Minister-Modi-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मातामृत्यू घटवण्यात महाराष्ट्र देशात दुसरा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Maharashtra-is-second-in-the-country-in-reducing-maternal-mortality</link>
            <description>राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये मातामृत्यूचे प्रमाण प्रतिलाख जन्मांमागे ३८ वरून ३३ पयर्ंत घटले आहे. दोन वर्षांमध्ये प्रमाण १३ टक्क्यांनी कमी झाले आहे. मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यात महाराष्ट्र केरळनंतर देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. सुरक्षित मातृत्वाच्या विविध योजनांमुळे राज्याला उद्दिष्ट गाठण्यात यश येत आहे.
</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-12/CHild-Mother-Mortality.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये मातामृत्यूचे प्रमाण प्रतिलाख जन्मांमागे ३८ वरून ३३ पयर्ंत घटले आहे. दोन वर्षांमध्ये प्रमाण १३ टक्क्यांनी कमी झाले आहे. मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यात महाराष्ट्र केरळनंतर देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. सुरक्षित मातृत्वाच्या विविध योजनांमुळे राज्याला उद्दिष्ट गाठण्यात यश येत आहे.

प्रगत देशांमध्ये मातामृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने २0३0 पयर्ंत सर्व देशांमधील प्रमाण प्रतिलाख जन्मांमागे ७0 पयर्ंत कमी व्हावे, यासाठी उद्दिष्ट ठरवून दिले आहे. २0१८-२0२0 मध्ये देशातील मातामृत्यूचे प्रमाण १0३ इतके होते. त्यानंतर, २0२0-२२ या कालावधीत ९७ पयर्ंत म्हणजेच ६ टक्क्यांनी घटले आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आरोग्य संस्थांचे डिलिव्हरी पॉईंटमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. वर्ग-१ मध्ये उपकेंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे, वर्ग-२ मध्ये ग्रामीण रुग्णालये आणि काही प्रा. आरोग्य केंद्रे, वर्ग-३ मध्ये जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यांचा समावेश आहे. 'लक्ष्य' कार्यक्रमांतर्गत १९५ आरोग्य संस्थांची निवड करण्यात आली असून, प्रसूतीगिह आणि शस्त्रक्रियागृहांचे बळकटीकरण करण्यात आले आहेत.

मातामृत्यूची प्रमुख कारणे आणि टक्केवारी
१) प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीपश्‍चात रक्तस्त्राव : १८ टक्के
२) प्रसूतीदरम्यान वाढणारा रक्तदाब : १६ टक्के
३) प्रसूतीपश्‍चात जंतुदोष : १0 टक्के
४) तीव्र रक्तक्षय : ४ टक्के
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Maharashtra-is-second-in-the-country-in-reducing-maternal-mortality</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्य शासनाची मोठी घोषणा: वि. दा. सावरकरांचा जन्मदिवस आता ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून घोषित   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Veer-savarkars-birthday-is-now-declared-as-swatantryveer-gaurav-din</link>
            <description>वि. दा. सावरकर यांच्याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. नुकतेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली होती. आता २८ मे रोजी वीर सावरकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र सरकारने हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटरवरून ही घोषणा केली. येत्या २८ मे रोजी सावरकरांची जयंती राज्यात 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-11/image (7).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वि. दा. सावरकर यांच्याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. नुकतेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली होती. आता २८ मे रोजी वीर सावरकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र सरकारने हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटरवरून ही घोषणा केली. येत्या २८ मे रोजी सावरकरांची जयंती राज्यात 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरी केली जाईल, असे ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे.


(ट्विट:  https://twitter.com/CMOMaharashtra/status/1645646090577006592?s=20 )


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर गौरव दिनी आयोजित करण्यात येणार आहेत.


देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. वीर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला.


महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये वीर सावरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रातील आदर्श महापुरूष म्हणून ते आजही आदरणीय आहेत. त्यांच्या अतुलनीय योगदानाला आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि तरुण पिढीला त्यांच्या देशभक्ती, धैर्य आणि प्रगतीशील विचारांना पुढे न्यायचे असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस साजरा करणे आवश्यक आहे, असे मंत्री सामंत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा विचार करुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी २८ मे हा त्यांचा जन्मदिवस राज्य शासनाने ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करावा, अशी मागणी उद्योगमंत्री सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार यावर्षांपासून २८ मे हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Veer-savarkars-birthday-is-now-declared-as-swatantryveer-gaurav-din</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ इन्स्टाग्रामवर नोकरीसाठी अर्ज करणार्‍या महिलेची फसवणूक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Fraud-of-a-woman-applying-for-a-job-on-Instagram</link>
            <description>जेव्हा तुम्ही नोकरीच्या शोधात असता, तेव्हा खोट्या जॉब पोस्टला बळी पडण्याची शक्यता अधिक वाढते. कंपन्यांमध्ये सातत्याने सुरू असलेल्या कपातीमुळे हजारो लोक नोकरीच्या शोधात आहेत. मात्र नवी नोकरी शोधताना सावधगिरीने नोकरी शोधायला हवी. नोकरी शोधत असताना संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. याचे कारण म्हणजे, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अर्ज करून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍या दिल्लीतील एका महिलेला तब्बल ८.६ लाख रुपये गंडा घा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-10/RD-instagram-scams-FT-GettyImages-1242479104-JVedit.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जेव्हा तुम्ही नोकरीच्या शोधात असता, तेव्हा खोट्या जॉब पोस्टला बळी पडण्याची शक्यता अधिक वाढते. कंपन्यांमध्ये सातत्याने सुरू असलेल्या कपातीमुळे हजारो लोक नोकरीच्या शोधात आहेत. मात्र नवी नोकरी शोधताना सावधगिरीने नोकरी शोधायला हवी. नोकरी शोधत असताना संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. याचे कारण म्हणजे, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अर्ज करून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍या दिल्लीतील एका महिलेला तब्बल ८.६ लाख रुपये गंडा घालण्यात आला.

दिल्लीत राहणार्‍या एका महिलेने इन्स्टाग्रामवर नोकरीची जाहिरात क्लिक करताच, तिची तब्बल ८.६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डिसेंबर २0२२ मध्ये तिच्या पतीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि सांगितले की त्याच्या पत्नीने इन्स्टाग्रामवर नोकरीची जाहिरात पाहिली आणि दिलेली लिंक उघडली. त्यानंतर तिला एअरलाईनजॉबऑलक्ष्ंडिया नावाच्या दुसर्‍या संकेतस्थळावर पाठवण्यात आले.

तिथे तिची माहिती विचारण्यात आली. महिलेने माहिती टाकल्यानंतर तिला राहुल नावाच्या व्यक्तीचा फोन आला. फसवणूक करणार्‍याने पीडितेला आधी ह्यनोंदणी शुल्क म्हणून ७५0 रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने महिलेला ह्यगेट पास फी, इन्शुरन्स, सिक्युरिटी मनीची मागणी केली. त्यावर महिलेने त्याच्या खात्यात ८.६ लाखांहून अधिक रक्कम ट्रान्सफर केली. मात्र समोरचा व्यक्ती आणखी पैशांची मागणी करतो आहे, हे पाहिल्यावर महिलेला शंका आली. त्यानंतर महिलेने ही घटना पोलिसांना सांगितली.

दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. डीसीपी संजय सैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान असे आढळून आले की, सर्वाधिक पैसे हरियाणातील हिसारमधून काढण्यात आले होते.

आरोपीच्या मोबाइलचे लोकेशनही याच ठिकाणी होते. त्यानंतर पथकातील सदस्यांनी छापा टाकून आरोपीला अटक केली. कोविड-१९ महामारीच्या काळात नोकरी गेल्यानंतर लोकांची फसवणूक सुरू केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Fraud-of-a-woman-applying-for-a-job-on-Instagram</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ श्रीनगरमध्ये मे महिन्यात जी-२0 बैठक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/G20-meeting-in-Srinagar-in-May</link>
            <description>चीन आणि पाकिस्तानाकडून सुरु असर्णाया कांगाव्याकडे दुर्लक्ष करत भारताने श्रीनगरमध्ये होणार्‍या जी-२0 बैठकीच्या तारीख निश्‍चित केल्या आहेत. ही बैठक २२ ते २४ मे दरम्यान श्रीनगरमध्ये होणार आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये जी-२0 बैठका होत आहेत. मात्र जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमधील बैठकांवर चीन आणि पाकि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-10/g20-presidency-c20-inception-conference-to-be-held-in-nagpur-between-march-20-23.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चीन आणि पाकिस्तानाकडून सुरु असर्णाया कांगाव्याकडे दुर्लक्ष करत भारताने श्रीनगरमध्ये होणार्‍या जी-२0 बैठकीच्या तारीख निश्‍चित केल्या आहेत. ही बैठक २२ ते २४ मे दरम्यान श्रीनगरमध्ये होणार आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये जी-२0 बैठका होत आहेत. मात्र जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमधील बैठकांवर चीन आणि पाकिस्तानने थयथयाट सुरु केला होता. याला आता भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या जी-२0 बैठकीवर चीनने आक्षेप घेत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तसेच अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांचे नाव बदलून थयथयाट केला होता. पाकिस्तानने श्रीनगरमधील जी-२0 बैठक घेण्यात येऊ नये यासाठी सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि चीनसारख्या गटातील आपल्या मित्रपक्षांची मदत घेतली होती.

भारताने श्रीनगरमध्ये होणार्‍या जी-२0 देशांच्या बैठकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पर्यटनावरील जी-२0 कार्यगटाची बैठक २२ ते २४ मे दरम्यान श्रीनगरमध्ये होईल, असे भारताच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, जी-२0 बैठकीची तयारी मागील वर्षीच सुरू झाली होती. देशातील सर्व २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये जी-२0 बैठका होत आहेत. अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर हे दोन्ही भारताचे अविभाज्य भाग आहेत, त्यामुळे भारताने आता श्रीनगरमधील बैठकीच्या तारखा जाहीर करत चीन आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/G20-meeting-in-Srinagar-in-May</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विश्वासघाताला भाजपात थारा नाही: चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्ट मत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/bawankule-clearly-said-there-is-no-room-for-betrayal-in-bjp</link>
            <description>विश्वासघाताचं राजकारण उद्धव ठाकरेंकडून झाले असून, भाजपात विश्वासघाती राजकारणाला अजिबात थारा नाही, असे थेट मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, " त्यामुळे भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येतील का? यावर शंका वाटते."



अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे संघटनात्मक दौऱ्यात माध्यमांशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जाहीर सभेत एखाद्या विषयाला घेऊन टिका केल्यास त्यावर  हरकत नाही. आम्ही कुणावर व्यक्तीगत टिका करत नाही. जाणीवपूर्वक व्यक्तिगत टिका टिप्पणी योग्य नाही. शरद प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-10/chandrashekhar-bavankule-on-uddhav-thackerey-202209879136_202211442202.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[विश्वासघाताचं राजकारण उद्धव ठाकरेंकडून झाले असून, भाजपात विश्वासघाती राजकारणाला अजिबात थारा नाही, असे थेट मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, " त्यामुळे भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येतील का? यावर शंका वाटते."



अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे संघटनात्मक दौऱ्यात माध्यमांशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जाहीर सभेत एखाद्या विषयाला घेऊन टिका केल्यास त्यावर  हरकत नाही. आम्ही कुणावर व्यक्तीगत टिका करत नाही. जाणीवपूर्वक व्यक्तिगत टिका टिप्पणी योग्य नाही. शरद पवार व अजित पवार सरकारवर टीका करीत असतात, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र २०२४ मध्ये भाजपा आणि शिवसेनेचे काम बघून अनेकजण इकडे आमच्याकडे उड्या मारतील. उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी अर्थसंकल्प वाचत होते, तेंव्हा विरोधकांचे चेहरे लहान झाले होते. यापुढचा  २०२४-२५ चा अर्थसंकल्प वाचताना विरोधक भाजपाकडेच येतील असा विश्वास मला आहे.



भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी दौऱ्यावर असून ते पदाधिकारी बैठक आणि बूथ बैठक, मोटारसायकल रॅलीसह सामाजिक बैठक व धन्यवाद मोदीजी या कार्यक्रमात सामील झाले. 



• प्रभू रामचंद्रांच्‍या दर्शनाचा अधिकार सर्वांना



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावरून सुरु असलेल्या चर्चेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात  श्री बावनकुळे म्हणाले, अयोध्येच्या दर्शनाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अनेकदा जातात. भव्य राममंदीर बनावे हे देशातील प्रत्येकाची इच्छा आहे. प्रभु रामचंद्र आराध्य दैवत असून त्यांच्या दर्शनाला जाण्याचा अधिकार सर्वांचा असून त्यावर टिका करू नये. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष  नाना पटोले यांनी देखील  दर्शनाला जाणार असे सांगितले. तेव्हा टिका केली का? असा सवाल केला 



• विरोधकांनी सरकारपुढे प्रश्‍न मांडावे 




निवडणूक लढवण्यासाठी कोणतीही डिग्री असण्याचा कायदा नाही. वस्तुस्थीती न स्वीकारता  केवळ टिका केली जाते. तुम्ही विकास झाला पाहिजे यासाठी टिका करा. राज्यात आणि देशातील प्रश्नाबाबत आंदोलन करा. अनेक विषय सरकारपुढे विरोधकांनी मांडावेत. मात्र महाराष्ट्र यापासून दूर जातो. जनतेच्या मनात नकारात्मक विचार पेरले जात आहेत. यातून आपण बाहेर निघायला पाहिजे. विरोधी पक्षाने महाराष्ट्राचे प्रश्न सरकारपुढे मांडायची गरज असून चुकीच्या गोष्टीवर बोलायला हरकत नाही.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/bawankule-clearly-said-there-is-no-room-for-betrayal-in-bjp</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राहुल गांधी, मविआ’च्या सभेने काहीही फरक पडणार नाही: चंद्रशेखर बावनकु ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Chandrasekhar-Bawankule-said-that-the-meeting-of-Rahul-Gandhi-n-Mavia-will-not-make-any-difference</link>
            <description>काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही नागपुरात सभा घ्यावी, त्याने फरकही पडणार नाही. महाविकास आघाडीच्या नागपुरातील सभेला आमचा विरोध नाही. मात्र नियम तोडले तर पोलिस बघतील, सामाजिक तेढ निर्माण झाली तर सरकार बघणार आणि सभेतून त्यांना काय बोलायचे आहे ते बोला..त्यावर काय बोलायचे हे मग मी बघेन, " असा सणसण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-07/image (3).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही नागपुरात सभा घ्यावी, त्याने फरकही पडणार नाही. महाविकास आघाडीच्या नागपुरातील सभेला आमचा विरोध नाही. मात्र नियम तोडले तर पोलिस बघतील, सामाजिक तेढ निर्माण झाली तर सरकार बघणार आणि सभेतून त्यांना काय बोलायचे आहे ते बोला..त्यावर काय बोलायचे हे मग मी बघेन, " असा सणसणीत टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. 


भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. देवेंद्रजी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना भावासारखे प्रेम केले. मात्र सत्ता गेल्यावर नैराश्यातून व्यक्तिगत टीका करीत आहे. त्यांना शेवटचे सांगतो, भाजपच्या नेत्यांवर यापुढे व्यक्तिगत टीका केली तर भारतीय जनता पार्टी त्याचं कसं उत्तर देईल हे पुढच्या काळात दिसेल. 


भाजपा स्थापना दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रात' घर घर चलो' अभियान सुरू करणार असून त्यामाध्यमातून तीन कोटी लोकांना जोडणार आहोत. पुढील काळात समृद्ध सशक्त भारत निर्माण करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत, महाराष्ट्रात भाजपा क्रमांक एकचा पक्ष असेल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश आत्मनिर्भर होत आहे. त्यांच्याबद्दल संजय राऊत बोलून वातावरण खराब करीत आहेत. त्यामुळे राऊतांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आम्हाला रस नाही, असेही  चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Chandrasekhar-Bawankule-said-that-the-meeting-of-Rahul-Gandhi-n-Mavia-will-not-make-any-difference</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 06 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अन्यथा महाराष्ट्रात योजना सुरू करू:बसवराज बोम्मई ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/We-will-start-the-scheme-in-Maharashtra-said-Basavaraj-Bommai</link>
            <description>कर्नाटकमधील मराठी भाषिक गावांमध्ये राबवत असलेले अनेक कार्यक्रम, योजना थांबवण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारला केली आहे. हे कार्यक्रम थांबवले नाही तर आम्ही देखील महाराष्ट्रात असे कार्यक्रम सुरू करू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ मराठी भाषिक गावांतील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-06/Basavaraj-Bommai-2.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कर्नाटकमधील मराठी भाषिक गावांमध्ये राबवत असलेले अनेक कार्यक्रम, योजना थांबवण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारला केली आहे. हे कार्यक्रम थांबवले नाही तर आम्ही देखील महाराष्ट्रात असे कार्यक्रम सुरू करू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ मराठी भाषिक गावांतील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात सीमावर्ती ८६५ गावांत ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता ही योजना सीमा भागातील नागरिकांसाठी लागू करण्यात आली आहे. यानंतर आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारला असे कार्यक्रम थांबवण्याची विनंती केली आहे. मी त्यांना (महाराष्ट्र सरकार) हे कार्यक्रम (कर्नाटकमधील मराठी भाषिक गावांमध्ये) थांबवण्याची विनंती करतो, अन्यथा आम्ही महाराष्ट्रातही असे कार्यक्रम सुरू करू, असे बोम्मई यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या बेळगांव, कारवार, कलबुर्गी व बिदर जिल्ह्यातील १२ तहसीलमधील ८६५ गावांतील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य गटातील कुटुंबे व अन्नपुर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. उपरोक्त कुटुंबांना सदर योजनेचा लाभ हमी तत्त्वावर देण्यास मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. विद्यमान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत भविष्यात लाभार्थ्यांचे काही निकष  बदलल्यासव इतर काही बदल झाल्यास ते बदल महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील लाभार्थी कुटुंबांना लागू राहतील.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/We-will-start-the-scheme-in-Maharashtra-said-Basavaraj-Bommai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नक्की वाचा : असंघटीत कामगारांसाठी महत्वाची बातमी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Integration-of-Umang-mobile-application-in-e-shram-portal</link>
            <description>केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने दिनांक 26.08.2021 रोजी वय वर्षे 16 ते 59 या गटातील असंघटीत कामगारांच्या ई-श्रम या आधार क्रमांकाशी जोडलेल्या राष्ट्रीय माहिती कोषाची सुरुवात केली. दिनांक 26 मार्च 2023 रोजी उपलब्ध माहितीनुसार या पोर्टलवर 28 कोटी 78 लाख असंघटीत कामगारांनी नोंदणी केली आहे. ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीचे राज्यनिहाय तपशील परिशिष्टात दिले आहेत.आर्थिक वर्ष 2019-20 ते 2024-25 या कालावधीत या माहितीकोषाच्या परिचालनासाठी 704.01 कोटी रुपयांची</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-04/kamgar.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने दिनांक 26.08.2021 रोजी वय वर्षे 16 ते 59 या गटातील असंघटीत कामगारांच्या ई-श्रम या आधार क्रमांकाशी जोडलेल्या राष्ट्रीय माहिती कोषाची सुरुवात केली. दिनांक 26 मार्च 2023 रोजी उपलब्ध माहितीनुसार या पोर्टलवर 28 कोटी 78 लाख असंघटीत कामगारांनी नोंदणी केली आहे. ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीचे राज्यनिहाय तपशील परिशिष्टात दिले आहेत.आर्थिक वर्ष 2019-20 ते 2024-25 या कालावधीत या माहितीकोषाच्या परिचालनासाठी 704.01 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 24 मार्च 2023 पर्यंत त्यापैकी सुमारे 418 कोटी रुपयांचा वापर करण्यात आला आहे.
तरतूद केलेल्या निधीचा वापर पुढील काळात अधिक चांगल्या पद्धतीने करता यावा यासाठी मंत्रालयाने अनेक पावले उचलली असून, ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी देशभरातील असंघटित कामगारांना नोंदणीचे बहु-पर्यायी मार्ग उपलब्ध करून देत आहे. गावपातळीवर नोंदणी सुविधा पुरविण्यासाठी सामान्य सेवा केंद्रे-विशेष उद्देश्य सुविधा यांच्याशी जोडलेल्या 4 लाखांहून अधिक ग्रामीण पातळीवरील उद्योजकांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.
ज्या राज्यांमध्ये सामान्य सेवा केंद्रे मोठ्या प्रमाणात कार्यरत नाहीत तेथे राज्य सेवा केंद्रांना असंघटीत कामगारांच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीची सुविधा पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. असंघटीत कामगारांना त्वरित नोंदणी तसेच अद्यायावतीकरण सुविधा पुरविण्यासाठी ई-श्रम पोर्टलमध्ये उमंग मोबाईल अप्लिकेशनचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. नोंदणीकरणाचे काम अधिक वेगाने व्हावे यासाठी सामान्य सेवा केंद्रांशी समन्वयातून नियमितपणे आढावा बैठका घेण्यात येत आहेत. राज्य सरकारांना ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी प्रक्रियेला प्रोत्साहन देणारे उपक्रम सुरु करता यावेत या उद्देशाने मदत म्हणून राज्यांना आयईसी (माहिती, शिक्षण आणि संवाद) निधीचे देखील वितरण करण्यात आले आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम पोर्टल वर अधिकाधिक प्रमाणात  नोंदणी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मंत्रालयातर्फे वेळोवेळी नोंदणी शिबिरे तसेच मोहिमा आयोजित करण्यात येत आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Integration-of-Umang-mobile-application-in-e-shram-portal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतीय महसूल सेवेच्या 75 व्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा NADT नागपूर येथे 5 रोजी समारोप  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/75th-batch-of-Indian-Revenue-Service-concluded-at-nadt--nagpur-on-5th-april-</link>
            <description>नागपूर येथे स्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी- एनएडीटी येथे भारतीय महसूल सेवा –आय.आर.एस. च्या 75व्या तुकडील 47 भारतीय महसूल सेवा-आयआरएस अधिकारी आणि रॉयल भूतान सेवेच्या 02 अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समारोप समारंभ  5 एप्रिल, बुधवार रोजी सकाळी 10 वाजता  होणार असून याप्रसंगी  केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  राहणार आहेत.   आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित राहतील.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर ही  केंद्र  सरकारच्या भारतीय महसूल सेवा (आयकर)  अधिकाऱ्यांसाठी असलेली सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा द्वारे आयआरएस अधिकाऱ्यांची  निवड केली जाते. थेट निवड झालेले हे  अधिकारी  प्रत्यक्ष कामावर रुजु होण्यापुर्वी  सुमारे 16 म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-04/NADT.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर येथे स्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी- एनएडीटी येथे भारतीय महसूल सेवा –आय.आर.एस. च्या 75व्या तुकडील 47 भारतीय महसूल सेवा-आयआरएस अधिकारी आणि रॉयल भूतान सेवेच्या 02 अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समारोप समारंभ  5 एप्रिल, बुधवार रोजी सकाळी 10 वाजता  होणार असून याप्रसंगी  केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  राहणार आहेत.   आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित राहतील.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर ही  केंद्र  सरकारच्या भारतीय महसूल सेवा (आयकर)  अधिकाऱ्यांसाठी असलेली सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा द्वारे आयआरएस अधिकाऱ्यांची  निवड केली जाते. थेट निवड झालेले हे  अधिकारी  प्रत्यक्ष कामावर रुजु होण्यापुर्वी  सुमारे 16 महिन्यांचे  सेवा अंतर्गत प्रशिक्षण घेतात. या प्रशिक्षणादरम्यान, अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर प्रशासनाच्या विविध पैलूंवर प्रशिक्षित केले जाते आणि त्यांना प्राप्तिकर कायद्यांमध्ये तसेच न्यायशास्त्र तसेच सहयोगी कायदे, सामान्य कायदे आणि व्यवसाय कायदे याबाबत विशेष माहिती प्रदान केली जाते.
अधिकारी प्रशिक्षणार्थींना खाती आणि लेखा प्रणालीचे सखोल प्रशिक्षण दिले जाते.  याशिवाय प्रशिक्षणार्थींना कर चोरी आणि  आर्थिक गैरव्यवहार कर प्रकरणे आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये तपासासाठी तयार करण्यासाठी फायनान्शियल फॉरेन्सिक्स आणि सायबर फॉरेन्सिक्समध्ये   देखील प्रशिक्षण  दिले जातात. प्रशिक्षणार्थी विशेषकरून करदात्याच्या सेवांबद्दल संवेदनशील असतात ज्याने करभरणा सुलभ होतो.  प्रशिक्षणाच्या व्यावहारिक बाबींमध्ये आयकर विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांशी तसेच संसदेसह भारतातील विविध घटनात्मक/वैधानिक संस्थांशी संलग्नता समाविष्ट आहे. या मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया. सेबी ,एनएसडीएल यांचा समावेश आहे.   आंतरराष्ट्रीय संघटनासोबत सुद्धा प्रशिक्षणार्थी  तेथील कर अधिकारक्षेत्रांमध्ये प्रचलित असलेल्या सर्वोत्तम पद्धतींशी अवगत होतात  .
भारतीय महसूल सेवेच्या 75 व्या बॅचमध्ये 49 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा तसेच  समावेश आहे भूतान रॉयल सर्व्हिसमधील 2 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. बॅचचे सरासरी वय 28 आहे . या बॅचमध्ये 15 महिला अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत .या  बॅचचे प्रतिनिधित्व भारतातील 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश करतात. सर्वाधिक अधिकारी प्रशिक्षणार्थी केरळ (9) आणि त्यानंतर उत्तर प्रदेश (8),झारखंड (6), महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रत्येकी (4) आणि बिहार (3) राज्यातील  आहेत. 73 टक्के अधिकारी प्रशिक्षणार्थींना अभियांत्रिकीची पार्श्वभूमी आहे.  वैद्यकीय विज्ञान पार्श्वभूमीतून 3 अधिकारी प्रशिक्षणार्थी, वाणिज्य शाखेतील 3 आणि कायद्याच्या  शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले  एक अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत. 53 टक्के अधिकारी प्रशिक्षणार्थी यांना कामाचा अनुभव  आहेत 33 टक्के अधिकारी प्रशिक्षणार्थीं ग्रामीण पार्श्वभूमी आणि बाकीचे  शहरी किंवा  निम-शहरी प्रदेशातून येतात.
अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर अधिकारी म्हणून काम करण्यासाठी आणि महसूल वाढीसाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये यांनी  सुसज्जीत केले जाते.  16 महिन्याचे  प्रशिक्षण  यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर अधिकारी प्रशिक्षणार्थींना देशभरातील आयकर  कार्यालयांमध्ये आयकर विभागाच्या सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त  केले जाते. हे अधिकारी महसूल संकलनाचे संचालन आणि राष्ट्र उभारणीत एक महत्त्वाची भूमिका बजावतात. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/75th-batch-of-Indian-Revenue-Service-concluded-at-nadt--nagpur-on-5th-april-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 Apr 2022 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हार्दिक पटेलच्या डीपी वरून काँग्रेसचा झेंडा गायब ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Congress-flag-disappears-from-Hardik-Patel-DP</link>
            <description>अहमदाबाद : गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार समाजाचे नेते आणि काँग्रेसचे गुजरातमधील कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांच्या व्हॉट्सअपवरील नवीन डीपी ने चर्चेला उधान आलं आहे. हार्दिक पटेल यांनी व्हॉट्सअपला एक नवीन डीपी ठेवला असून यात ते भगवा गमछा परिधान करुन दिसत आहेत. विशेष म्हणजे आपल्या व्हॉट्अप बायोमधून त्यांनी काँग्रेसला गायब केल्याचं दिसून येत आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आपण प्रभू श्रीरामांना मानत असून, रामभक्त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2022-04-25/hardikpatel.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अहमदाबाद : गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार समाजाचे नेते आणि काँग्रेसचे गुजरातमधील कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांच्या व्हॉट्सअपवरील नवीन डीपी ने चर्चेला उधान आलं आहे. हार्दिक पटेल यांनी व्हॉट्सअपला एक नवीन डीपी ठेवला असून यात ते भगवा गमछा परिधान करुन दिसत आहेत. विशेष म्हणजे आपल्या व्हॉट्अप बायोमधून त्यांनी काँग्रेसला गायब केल्याचं दिसून येत आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आपण प्रभू श्रीरामांना मानत असून, रामभक्त असल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. तसेच वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ ४ हजार भगवद्गीता वाटप करणार आहेत. हिंदू असल्याचा गर्व असून राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. याबाबत चिंतन केले जाईल आणि लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही हार्दिक पटेल यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता त्यांच्या भगवाधारी डीपी मुळे विविध राजकीय तर्क लावले जात आहेत. 

गुजरातमधील पक्ष नेतृत्वाला कोणी काम करावे, असे वाटत नाही. पक्षात काम करू देत नाहीत. एखाद्याची पक्षासाठी काम करण्याची, संघर्ष करण्याची इच्छा असेल, तरी पक्ष म्हणून ते करू दिले जात नाही. असेच सुरू राहिल्यास आम्ही पक्ष म्हणून लोकांसाठी आवाज उठवणार तरी कसा, असा सवाल हार्दिक पटेल यांनी केला आहे. काँग्रेसचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेऊन हार्दिक पटेल यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. यासंदर्भात सार्वजनिकरित्या बोलण्यास हार्दिक पटेल यांना पक्षाकडून मनाई करण्यात आली होती. 

गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली असून, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हार्दिक पटेल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेस नेतृत्वाविरोधात विधाने करत आहेत. चांगला विरोधक म्हणून काँग्रेसला संघर्ष करायला हवा. विरोधी पक्ष म्हणून तसे करण्यास आम्ही असमर्थ ठरत असू, तर आम्हाला पर्यायांवर विचार करावा लागेल, असे सूतोवाच हार्दिक पटेल यांनी केले आहे. तसेच भाजप सक्षम पक्ष आहे, त्यांच्याकडे चांगले नेतृत्व आहे. याशिवाय, ते वेळेत आणि योग्य निर्णय घेतात, या शब्दांत हार्दिक पटेल यांनी कौतुक केले आहे. मात्र, याचवेळेस भाजप प्रवेशाचा कोणताही विचार नसल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Congress-flag-disappears-from-Hardik-Patel-DP</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Apr 2022 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Prashant-Kishors-entry-into-Congress-is-almost-certain</link>
            <description>राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे कांग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार पाठीमागच्या काही दिवसांमध्ये प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबीयांमध्ये एक बैठक पार पडली होती.

राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे कांग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2022-04-23/prashar-kishor.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे कांग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार पाठीमागच्या काही दिवसांमध्ये प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबीयांमध्ये एक बैठक पार पडली होती.

राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे कांग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार पाठीमागच्या काही दिवसांमध्ये प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबीयांमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत प्रशांत किशोर यांनी 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेससमोर एक प्रजेंटेशनही सादर केले. यावरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक समितीही बनवली होती. या समितीने एक अहवालही सादर केला आहे.

सांगितले जात आहे की, प्रशांत किशोर यांचा पक्षात प्रवेश करण्याबद्दल अद्यापही एकवाक्यता नाही. काही नेत्यांनी त्यांना पक्षात आल्यावर राजकीय रणनितीसोबतच इतरही काही जबाबदारी द्यावी असे म्हटले आहे. तर काहींनी त्यांना केवळ राजकीय रणनितीवरच लक्ष्य केंद्रीत करावे असे म्हटले आहे. प्रशांत किशोर हे केवळ सोनिया गांधी किंवा पक्षाचा जो कोणी अध्यक्ष असेल त्यांनाच जबाबदार राहून रिपोर्ट करु इच्छितात. त्यांना वाटते की ते आपले म्हणने स्पष्ट अध्यक्षांजवळ व्यक्त करु शकतात असा त्यांना पक्षाने अधिकार द्यावा.
सूत्रांच्या माहितीनुसार त्यांची पक्षातील जबाबदारी ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी विचारविनीमय केल्यानंतरच निश्चित केली जाईल. दरम्यान, यात एक अट आहे की, प्रशांत किशोर यांच्या भूमिकेवरुन जी एक समिती बनवली होती, त्या समितीचे म्हणने असे की, किशोर यांनी त्यांना काँग्रेससोबत काम करताना इतर पक्षांकडून स्वत:ला दूर करायला हवे. तसेच, पूर्णवेळ केवळ काँग्रेससोबतच काम करावे लागेल.

प्रशांत किशोर यांनी यापूर्वी अनेक राजकीय पक्षांसोबत काम केले आहे. यात तृणमूल काँग्रेस, जगमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस, काही प्रमाणात शिवसेना अशा पक्षांसोबत काम केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Prashant-Kishors-entry-into-Congress-is-almost-certain</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Apr 2022 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया या स्वनियमन संस्थेला माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Recognition-of-the-self-regulatory-body-Digital-Media-Publisher-and-News-Portal-Grievance-Council-of-India-by-the-Department-of-Information-and-Broadcasting</link>
            <description>भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठी धोरण आखले आहे. त्यानुसार "डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया" या स्वनियमन संस्थेला केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. या संस्थेशी संलग्न महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलचा मान्यता यादीत समावेश आहे. विशेष म्हणजे यात नागपुरातील 'द ऑनलाईन रिपोर्टर' या न्यूज पोर्टलचाही समावेश आहे.

भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील विभाग 87(2)अन्वये प्राप्त असलेल्या क्षमतेचा वापर करून याआधी अस्तित्वात असलेल्या माहिती तंत्रज्ञान कायदा (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना) नियम 2011च्या ऐवजी माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 (‘नवे माहिती तंत्रज्ञानविषयक नियम’) निश्चित केले. यासंदर्भातील अधिसूचना 25 फेब्रुवारी 2021 ला जारी करण्यात आली. सर्व महत्त्वाच्या मध्यस्थ संस्थांसाठी हे नियम 26 मे 2021 पासून अंमलात आले आहेत. त्यात डिजीटल माध्यमांसंदर्भात त्रि-स्तरीय संहिता देण्यात आली आहे. यात प्रकाशक स्वतः पहिल्या पातळीवर, दुसऱ्या पातळ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2022-04-23/eportal-news.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठी धोरण आखले आहे. त्यानुसार "डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया" या स्वनियमन संस्थेला केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. या संस्थेशी संलग्न महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलचा मान्यता यादीत समावेश आहे. विशेष म्हणजे यात नागपुरातील 'द ऑनलाईन रिपोर्टर' या न्यूज पोर्टलचाही समावेश आहे.

भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील विभाग 87(2)अन्वये प्राप्त असलेल्या क्षमतेचा वापर करून याआधी अस्तित्वात असलेल्या माहिती तंत्रज्ञान कायदा (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना) नियम 2011च्या ऐवजी माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 (‘नवे माहिती तंत्रज्ञानविषयक नियम’) निश्चित केले. यासंदर्भातील अधिसूचना 25 फेब्रुवारी 2021 ला जारी करण्यात आली. सर्व महत्त्वाच्या मध्यस्थ संस्थांसाठी हे नियम 26 मे 2021 पासून अंमलात आले आहेत. त्यात डिजीटल माध्यमांसंदर्भात त्रि-स्तरीय संहिता देण्यात आली आहे. यात प्रकाशक स्वतः पहिल्या पातळीवर, दुसऱ्या पातळीवर स्व-नियमन संस्थ आहे. तिसऱ्या पातळीवर केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय असे स्वरुप आहे. प्रकाशकांनी मिळून स्व-नियमन संस्था उभी करायची होती. ज्याचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश किंवा समकक्ष व्यक्ती असावा. यातील सभासद विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ असावेत. न्यूज पोर्टल चा प्रकाशक हा या  स्वनियमन संस्थेचा सभासद असणे अनिवार्य आहे. न्यूज पोर्टल प्रकाशकांकडून बातम्यांमध्ये चुका झाल्यास किंवा एखाद्या व्यक्तीने, संस्थेने तक्रार केल्यास कायद्याने चौकशीसाठी स्वनियमन संस्था कार्य करेल. पुढील कारवाईची दखल माहिती आणि प्रसारण मंत्रालय घेईल, असे केंद्र शासनाच्या धोरणात सांगितले आहे. 
 
या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यातील पोर्टलधारकांनी (प्रकाशकांनी) मिळून स्व-नियमन संस्था उभी केली. त्यास केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मंत्रालयाने 20 एप्रिल 2022 च्या पत्राद्वारे मान्यता दिलेली आहे. तशी माहिती माहिती व प्रसारण खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. 

डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया या स्वनियमन संस्थेचे अध्यक्ष म्हणून मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे ख्यातनाम व ज्येष्ठ अधिवक्ता श्री. फिरदोस मिर्झा यांची निवड करण्यात आली आहे. तसेच या  स्वनियमन संस्थेचे सदस्य म्हणून श्री ई. झेड. खोब्रागडे (निवृत्त सनदी अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवा) श्री. विनायक देशपांडे, (कुलगुरू जी.एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती, महाराष्ट्र), श्री. डॉ. विकास पाठक, (माजी प्राध्यापक, एशियन स्कूल ऑफ जर्नलिझम आणि उपराजकीय संपादक, आउटलुक मासिक, नवी दिल्ली), श्री. आनंद देशपांडे, (अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ), डॉ. कल्याण कुमार, (सचिव, एल्गार प्रतिष्ठान तथा अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ), श्री. देवनाथ गंडाटे, (पत्रकार तथा डिजिटल मीडिया अभ्यासक) यांचा समावेश आहे.


▪️मान्यता प्राप्त अधिकृत न्यूज पोर्टल यादी

1. khabarbat.in
2 . bramhawarta.in 
3. thevidarbhagazette.com 
4. news34.in 
5. aatmnirbharkhabar.com 
6. publicpanchanama.com 
7. dakhalnewsbharat.com 
8. policewalaa.com 
9. purogamisandesh.in 
10. yuvamarathanews.com 11. politicsspeciallive.com 12. varhaddoot.com 
13. mybhuminews.com 
14. suryamarathinews.com 15. chandradhun.com 
16. indiadastaknewstv.com 17. loktantrakiawaaz.co.in 18. chandrapurvarta.in 
19. vidarbhaathawadi.in 
20. adharnewsnetwork.com 21. mh34updatenews.com
22. impact24news.com 
23. abhivrutta.com 
24. khabarbatchikhalichi.com 25. mbnews24taas.in 
26. bhumiputrachihak.com
27. wazir.org.in 
28. chandrapurkranti.in
29. mahadarpannews.com 30. rashtrahitnews.in 
31. purogamiekta.in 
32. safarkikhabar.com 
33. chandrapurexpress.in 
34. lokwachaknews.com 
35. rokhthok.com
36. maharashtra24marathi.in
 37. jwalasamachar.in 
38. hasariduniya.com
39. aamchavidarbha.com
40. janlakshya.com
41. khabardarmaharashtra.com
42. kasamadetimes.in
43. pratikarnews.com
44. chandabusiness.in
45. vadgaonnews.in
46. pmdigitalnews.in
47. marathienewsnetwork .com
48. globalmaharashtranews.com
49. exposedbylimeshkumar.com  
50. theonlinereporter.com
51. vansamachar.in
52. crimetapasdiary.in
53. Lokbatmidar.com
54. vidarbhawatan.com
55. dincharyanews.in
56. Lokdarshan.in
57. thegdv.com
58. godavaritimes.live
59. vruttwani.com
60. vidarbhakrantinews.com
61. dedhakkaexpress.com
62. patrakarshakti.com
63. thechandrapurtimes.com
64. Gondwanadarpan.com
65. Publicsamachar.in
66. policepatrakar.in
67. bsmews24.com
68. shivshaktitimesnews.com
69. Politicaltadka.com
70. whnews.in
71. ibmtv9.in
72. crimeoperation.com ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Recognition-of-the-self-regulatory-body-Digital-Media-Publisher-and-News-Portal-Grievance-Council-of-India-by-the-Department-of-Information-and-Broadcasting</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 28 Sep 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंजाब काँग्रेसमध्ये भूकंप, नवज्योत सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Navjot-Singh-Sidhu-Resigns-As-Punjab-Congress-Chief-</link>
            <description>नवी दिल्ली: पंजाब काँग्रेसमध्ये मंगळवारी (ता. २८) राजकीय भूकंप आला. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी पदाचा राजीनामा दिला.

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सर्वांसमोर सिद्धूंना विरोध केला होता. इतकच नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना पंजाबचे मुख्यमं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-09-28/Sidhu.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: पंजाब काँग्रेसमध्ये मंगळवारी (ता. २८) राजकीय भूकंप आला. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी पदाचा राजीनामा दिला.

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सर्वांसमोर सिद्धूंना विरोध केला होता. इतकच नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना पंजाबचे मुख्यमंत्री होऊ देणार नाही असंही म्हटलं होतं. आता वाद टोकाला पोहोचला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्ली दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान ते अमित शहांची भेट घेऊ शकतात, अशा चर्चा देखील सुरू आहेत. 

एकीकडे राजकीय वर्तुळात या चर्चा सुरू असताना सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील वाद मुख्यमंत्रिपदावरून होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी सिद्धू नाही तर चरणजीत सिंह चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. 

पंजाबच्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान सिद्धू यांचा सल्ला न घेतल्यानं नाराज आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याशिवाय सुखविंदर रंधावा यांना गृह खाते देण्यात आलं. सिद्धू आणि त्यांचे समर्थक यापूर्वीच या गोष्टीचा विरोध करत होते. मात्र सिद्धू आणि त्यांच्या समर्थकांना डावलून हा निर्णय घेण्यात आला. इतकच नाही तर पंजाबमधील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे नाराज असल्याचीही चर्चा सुरू आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Navjot-Singh-Sidhu-Resigns-As-Punjab-Congress-Chief-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 02 Feb 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Oxford Hindi word of the year 2020 म्हणून 'आत्मनिर्भरता' शब्दाची यंदा निवड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Oxford-Hindi-word-of-the-year-2020-The-word-self-reliance-was-chosen-this-year-</link>
            <description>Oxford Hindi word of the year च्या यादीमध्ये यापूर्वी 2019 साली संविधान, 2018 साली नारी शक्ती, 2017 साली आधार हा शब्द पहायला मिळाला होता.
कोरोना वायरस संकटकाळात भारताला पुन्हा आपल्या पायावर उभं करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत'(Aatmanirbhar Bharat)  चा नारा दिला. आता याच ' आत्मनिर्भरता' या शब्दाला ऑक्सफर्डा लॅग्वेजेसने Hindi Word of </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-02-02/oxford.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[Oxford Hindi word of the year च्या यादीमध्ये यापूर्वी 2019 साली संविधान, 2018 साली नारी शक्ती, 2017 साली आधार हा शब्द पहायला मिळाला होता.
कोरोना वायरस संकटकाळात भारताला पुन्हा आपल्या पायावर उभं करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत'(Aatmanirbhar Bharat)  चा नारा दिला. आता याच ' आत्मनिर्भरता' या शब्दाला ऑक्सफर्डा लॅग्वेजेसने Hindi Word of the Year 2020 चा बहुमान दिला आहे. Aatmanirbharta या शब्दामध्ये आत्म + निर्भरता त्याचा अर्थ दडला आहे. स्वयंपूर्ण व्हा आणि स्वतःच्या पायावर उभे रहा असा नारा यामधून देण्यात आला आहे. पंतप्रधानांनी त्याची सुरूवात केल्यानंतर आता समाजात अनेकांच्या ओठांवर हा शब्द आला आहे. दरम्यान advisory panel of language experts कृतिका अग्रवाल. पूनम निगम सहाय आणि Imogen Foxell यांनी या शब्दाची निवड केली आहे.

Oxford Hindi word of the year मध्ये असा शब्द निवडला जातो जो मागील वर्षभर जनसामान्यांमध्ये लोकप्रिय, प्रभाव टाकणारा असेल. तसेच त्यामध्ये सांस्कृतिक छाप असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये आत्मनिर्भरता या शब्दाचा उल्लेख आल्यानंतर हळूहळू त्याची लोकप्रियता वाढत गेली आहे. भारतामध्ये अनेक लहान -मोठ्या गोष्टींवर त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. याचं सर्वात मोठ यश हे भारताने कोविड 19 विरुद्ध लस निर्मिती करून दाखवण्यातही बघायला मिळते. राजपथावर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी Department of Biotechnology च्या आत्मनिर्भर भारत कॅम्पेनमध्येही त्याची झलक पहायला मिळाली आहे.

Oxford Hindi word of the year च्या यादीमध्ये यापूर्वी 2019 साली संविधान, 2018 साली नारी शक्ती, 2017 साली आधार हा शब्द पहायला मिळाला होता. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Oxford-Hindi-word-of-the-year-2020-The-word-self-reliance-was-chosen-this-year-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 02 Feb 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेना खासदारांचं शिष्टमंडळ गाझीपूर बॉर्डर वर राकेश टिकैत यांच्या भेटीला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/A-delegation-of-Shiv-Sena-MPs-including-MP-Sanjay-Raut-called-on-Rakesh-Tikait-at-Ghazipur-border</link>
            <description>दिल्ली- उत्तर प्रदेश गाझीपूर बॉर्डर वर आंदोलन करत असलेल्यांना शेतकर्‍यांच्या भेटीला आज (2 फेब्रुवारी) संजय राऊत यांच्यासह शिवसेना खासदारांचं एक शिष्टमंडळ पोहचलं होतं. या भेटीमध्ये राकेश टिकैत यांची भेट घेऊन संजय राऊत यांनी शिवसेनेचा शेतकरी आंदोलनाला असलेला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान यावेळी मीडीयाशी बोलताना संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ' शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-02-02/srut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दिल्ली- उत्तर प्रदेश गाझीपूर बॉर्डर वर आंदोलन करत असलेल्यांना शेतकर्‍यांच्या भेटीला आज (2 फेब्रुवारी) संजय राऊत यांच्यासह शिवसेना खासदारांचं एक शिष्टमंडळ पोहचलं होतं. या भेटीमध्ये राकेश टिकैत यांची भेट घेऊन संजय राऊत यांनी शिवसेनेचा शेतकरी आंदोलनाला असलेला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान यावेळी मीडीयाशी बोलताना संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ' शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून आम्ही आज राकेश टिकैत यांना भेटून आमचा पाठिंबा दर्शवण्यासाठी आलो आहोत असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संसदेमधील लढाई तेथे पण आज आम्ही थेट युद्ध भूमीत येऊन आमचा पाठिंबा शेतकर्‍यांना दर्शवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळेस त्यांनी ही वेळ शेतकर्‍यांचा उत्साह वाढवण्याची आहे त्यामुळे यापूर्वी केवळ फोनवर बोलणं होत आहे मात्र आता शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यावेळेस सिंधू बॉर्डर वर रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आल्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया देताना जर हे चीनच्या सीमेवर ठोकले असते तर त्यांची भारतात घुसण्याची हिंमत झाली नसती असं म्हणत केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकारने शेतकर्‍यांशी नीट बोलावं, अहंकाराने देश चालवू शकत नाही.असे नमूद केले आहे.
गाझीपूर बॉर्डरवर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत अन्य खासदारांमध्ये अनिल देसाई, अरविंद सावंत, राजन विचारे यांचादेखील समावेश होता. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आझाद मैदानात जमलेल्या शेतकर्‍यांच्या मोर्च्यामध्ये शिवसेना नेते अनुपस्थित होते. त्यामुळे काही काळ शिवसेनेच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला होता पण आज शिवसेनेने थेट राकेश टिकैत यांचं मनोबल वाढवण्यासाठी गाझीपूर बॉर्डरवर त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राकेश टिकैत यांनी मात्र सध्या प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/A-delegation-of-Shiv-Sena-MPs-including-MP-Sanjay-Raut-called-on-Rakesh-Tikait-at-Ghazipur-border</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 29 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिल्लीतील इस्त्रायल दुतावासाजवळ स्फोट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Explosion-near-Israeli-embassy-in-Delhi-</link>
            <description>दिल्लीतील औरंगजेब रोडवर स्फोट, 4-5 गाड्यांचं मोठं नुकसान, इस्त्रायल दुतावासाजवळ स्फोट झाल्याची माहिती. (Blast outside Israil Embassy in Delhi)  दिल्लीती</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-29/delhispot.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दिल्लीतील औरंगजेब रोडवर स्फोट, 4-5 गाड्यांचं मोठं नुकसान, इस्त्रायल दुतावासाजवळ स्फोट झाल्याची माहिती. (Blast outside Israil Embassy in Delhi)  दिल्लीतील अब्दुल कलाम मार्गावर हा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकायला आला. या स्फोटामुळे उभ्या असलेल्या काही गाड्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. हा परिसर VVIP असल्यामुळे इथली सुरक्षा व्यवस्था कडक असते. या स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

कमी तीव्रतेचा हा स्फोट आहे. संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटात कुणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Explosion-near-Israeli-embassy-in-Delhi-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 29 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठीच, प्रजासत्ताक दिनी जे घडलं ते दुर्दैवी : राष्ट्रपती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/New-agricultural-laws-for-the-benefit-of-farmers-unfortunately-what-happened-on-Republic-Day--President-</link>
            <description>नवी दिल्ली : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. देशाचा अर्थसंकल्प 1 जानेवारी 2021 रोजी संसदेत सादर करण्यात येणार आहे. यंदा देशासमोर कोरोनाचं मोठं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रांमध्ये चालणार आहे. पहिलं सत्र 15 फेब्रुवारीपर्यंत तर दुसरं सत्र 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणासोबत आज बजेट सत्राची सुरुवात झाली. अभिभाषणाची सुरुवात करताना राष्ट्रपतींनी सर्वात आधी गेल्या वर्षभारता कोरोना, देशाच्या सीमा भागांतील तणाव यांसारख्या अनेक संकटांचा उल्लेख केला. त्याचसोबत राष्ट्रपती म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-29/presiden.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. देशाचा अर्थसंकल्प 1 जानेवारी 2021 रोजी संसदेत सादर करण्यात येणार आहे. यंदा देशासमोर कोरोनाचं मोठं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रांमध्ये चालणार आहे. पहिलं सत्र 15 फेब्रुवारीपर्यंत तर दुसरं सत्र 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणासोबत आज बजेट सत्राची सुरुवात झाली. अभिभाषणाची सुरुवात करताना राष्ट्रपतींनी सर्वात आधी गेल्या वर्षभारता कोरोना, देशाच्या सीमा भागांतील तणाव यांसारख्या अनेक संकटांचा उल्लेख केला. त्याचसोबत राष्ट्रपती म्हणाले की, "एवढ्या संकटांनंतरही देश एकजुटीने उभा आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आव्हान कितीही मोठं असलं तरीही आम्ही थांबणार नाही आणि भारतही थांबणार नाही."


राष्ट्रपतींनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि कोरोनामुळे सहा खासदारांसह देशातील अनेक दिग्गजांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचसोबत राष्ट्रपती यांनी कोरोना काळातील सरकारच्या कामगिरीचाही उल्लेख केला आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा उल्लेख करत सांगितलं की, केंद्र सरकार संकटकाळात देशाच्या सामान्य जनतेसोबत उभी राहिली. त्याचसोबत त्यांनी आत्मनिर्भर भारताचा मंत्र पुढे घेऊ जाण्याचंही आवाहन केलं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, "राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात होणारं हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. नवीन वर्ष आणि नवं दशक आहे. यावर्षी आपण स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत आहोत."
नव्या कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठीच, प्रजासत्ताक दिनी जे घडलं ते दुर्दैवी : राष्ट्रपती

राष्ट्रपतींनी यावेळी शेतकरी आंदोलन आणि 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, "सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान किसान योजनेचा देशातील लहान शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. संसदेने कृषी विधेयकं मंजूकर केली असून या नव्या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे." तसेच 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान होणं ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा 10 कोटी छोट्या शेतकऱ्यांना लाभ झाल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी बोलताना सांगितलं. "केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करेल. पूर्वीच्या कायद्यातील कोणत्याही सुविधा रद्द करण्यात आलेल्या नाहीत. कृषी कायद्यांविषयी गैरसमज पसरवण्यात आले आहेत. ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील.", असंही ते म्हणाले. तसेच पुढे बोलताना, सरकारने कृषीमालांना दीडपट हमी भाव दिला असून सरकारी खरेदी केंद्रही वाढवली असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, "पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 8 महिन्यांत 80 कोटी जनतेला महिन्याला 5 किलो अतिरिक्त रेशन फुकट मिळालं. सरकारने प्रवासी कामगार, मजूर आणि आपल्या घरापासून लांब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही काळजी घेतली." ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/New-agricultural-laws-for-the-benefit-of-farmers-unfortunately-what-happened-on-Republic-Day--President-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आता मतदारांना मिळणार ऑनलाईन e-EPIC कार्ड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Voters-will-now-get-an-online-e-EPIC-card</link>
            <description>राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय निवडणूक आयोगाने ही नवीन सुविधा सुरू केली आहे. डिजिटल मतदार कार्डमध्ये दोन क्यूआर कोड असतील. एकामध्ये मतदारांचा फोटो आणि लोकसंख्येशी संबंधित माहिती असेल तर दुसर्‍यामध्ये डायनॅमिक डेटा असेल.

मतदार ओळखपत्र आता डिजिटल होणार आहे. निवडणूक आयोग उद्या e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) हा उपक्रम राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सुरू करणार आहे. आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी डिजिटल EPIC Service द</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-25/voting-card.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय निवडणूक आयोगाने ही नवीन सुविधा सुरू केली आहे. डिजिटल मतदार कार्डमध्ये दोन क्यूआर कोड असतील. एकामध्ये मतदारांचा फोटो आणि लोकसंख्येशी संबंधित माहिती असेल तर दुसर्‍यामध्ये डायनॅमिक डेटा असेल.

मतदार ओळखपत्र आता डिजिटल होणार आहे. निवडणूक आयोग उद्या e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) हा उपक्रम राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सुरू करणार आहे. आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी डिजिटल EPIC Service देशभरातील मतदारांना उपलब्ध होईल. आयोग पॅनेल ई-ईपीआयसी उपक्रम दोन टप्प्यात सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात (January 25-31) ज्या मतदारांनी मतदार-ओळखपत्रासाठी अर्ज केला असेल आणि फॉर्म -6 मध्ये त्यांचा मोबाईल क्रमांक नोंदविला असेल त्यांचा मोबाइल नंबर अधिकृत करुन ई-ईपीआयसी डाउनलोड करण्यास सक्षम असेल.

1 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या दुसर्‍या टप्प्यात सामान्य मतदार ई-ईपीआयसीसाठी अर्ज करू शकतात. ज्यांनी आपला मोबाईल क्रमांक दिलेला आहे (लिंक केलेला आहे) ते आपले ई-ईपीआयसी डाउनलोड करू शकतात,” असे मतदान अधिकाऱ्याने सांगितले आहे.

e-EPIC म्हणजे काय?

e-EPIC एक संपादन न करता येण्यासारखा सुरक्षित पोर्टेबल दस्तऐवज स्वरूप (पीडीएफ) आवृत्ती आहे. यात सिक्युरिटी क्यूआर कोड असेल. ज्यात फोटो आणि अनुक्रमांक, भाग क्रमांक इ. असेल. तुम्ही मोबाइल किंवा संगणकावर वर ई-ईपीआयसी कार्ड डाउनलोड करू शकता. याशिवाय हे कार्ड संगणक आणि डिजिटल संग्रहित केले जाऊ शकते. या संदर्भात जिल्हा उप निवडणूक अधिकारी अनिल कुमार तिवारी म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या नव्या सुविधेमुळे मतदारांना ईपीआयसी बनविण्यामध्ये बरीच सुविधा मिळू शकेल. या सुविधेद्वारे मतदार कोठूनही ऑनलाइन मतदार ओळखपत्र डाउनलोड करू शकतील.

डिजिटल मतदार कार्डमध्ये दोन क्यूआर कोड असतील -

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय निवडणूक आयोगाने ही नवीन सुविधा सुरू केली आहे. डिजिटल मतदार कार्डमध्ये दोन क्यूआर कोड असतील. एकामध्ये मतदारांचा फोटो आणि लोकसंख्येशी संबंधित माहिती असेल तर दुसर्‍यामध्ये डायनॅमिक डेटा असेल. मतदारांना ई-ईपीआयसी डाउनलोड करण्यासाठी मतदार पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. हे कार्ड मतदारांना पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असेल. मतदार हे संगणक किंवा मोबाइलवरून डाउनलोड करू शकतील. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Voters-will-now-get-an-online-e-EPIC-card</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Covid-19 Vaccine पुरवल्याबद्दल हनुमानाचा फोटो ट्विट करत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष Jair Bolsonaro यांनी मानले भारताचे आभार; पंतप्रधान मोदींनी दिले 'हे' उत्तर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Brazilian-President-Jair-Bolsonaro-thanked-India-for-tweeting-a-photo-of-Hanumana-for-providing-Covid-19-Vaccine</link>
            <description>भारताकडून कोविड-19 लस पुरवल्याबद्दल ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्वीट करत उत्तर दिले आहे.

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगाला ग्रासले होते. या महामारीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर बहुतांशजण कोरोनाच्या कचाट्यात सापडले. दरम्यान, भारतात लसीकरण मोहिमेला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-23/brasilpm.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारताकडून कोविड-19 लस पुरवल्याबद्दल ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्वीट करत उत्तर दिले आहे.

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगाला ग्रासले होते. या महामारीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर बहुतांशजण कोरोनाच्या कचाट्यात सापडले. दरम्यान, भारतात लसीकरण मोहिमेला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर भारत अनेक देशांना कोविड-19 वरील लसीचा पुरवठा करत आहे. ब्राझीलने देखील लसीची मागणी केली होती. त्या मागणीचा मान राखत भारताकडून कोविड-19 लस पुरवल्याबद्दल ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो (Brazil President Jair Bolsonaro) यांनी हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारो यांनी लसीची मागणी केली होती. त्यानंतर भारतानं लस पुरवण्यास सुरुवात केली. त्यावर संजीवनी घेऊन येणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्विट करत राष्ट्रपतींनी भारताचे आभार मानले आहेत. यासाठी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, "नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, जागतिक संकटावर मात करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये एक पार्टनर मिळाल्याने ब्राझीलला अभिमान वाटत आहे. भारतातून ब्राझीलला लस पाठवल्याबद्दल धन्यवाद."

यावर पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रिट्विट करत उत्तर दिले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "राष्ट्रपती बोलसोनारोजी, कोविड-19 संकटात एकत्रित लढा देण्यासाठी ब्राझीलचा विश्वासू सहकारी होणं हा आमचा सन्मान आहे. आरोग्यसेवेतील सहकार्य भारत अधिक प्रबळ करत राहील."

ब्राझील शिवाय भारताने बांग्लादेश, मालदीव या देशांनाही कोविड-19 लसीचा पुरवठा केला आहे. त्याचबरोबर भारतातही पहिल्या टप्प्यातील लसीकरण सुरु असून त्यात आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स यांचा समावेश करण्यात आला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Brazilian-President-Jair-Bolsonaro-thanked-India-for-tweeting-a-photo-of-Hanumana-for-providing-Covid-19-Vaccine</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Warkari-Saint-Tradition-Chitrarath-ready-for-Republic-Day</link>
            <description>नवी दिल्ली,: महाराष्ट्राच्या वतीने ‘वारकरी  संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी 72 व्या प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथासोबत सहभागी होणाऱ्या कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत असून चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि 15 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 32 चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी नम्पीबौ मरिनमई यांनी आज कँटॉन्मेंट परिसरातील राष्ट्रीय रंगशाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रजासत्ताक दिनी दरवर्षी राजपथावर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-23/chitrarath.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली,: महाराष्ट्राच्या वतीने ‘वारकरी  संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी 72 व्या प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथासोबत सहभागी होणाऱ्या कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत असून चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि 15 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 32 चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी नम्पीबौ मरिनमई यांनी आज कँटॉन्मेंट परिसरातील राष्ट्रीय रंगशाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रजासत्ताक दिनी दरवर्षी राजपथावर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर आणि विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या वारकरी संतांची थोर परंपरा दर्शविणारा चित्ररथ सादर करण्याचा निर्णय झाला आणि विभागाने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत सुंदर व सुबक चित्ररथ तयार केल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक ‍बिभीषण चवरे यांनी  परिचय केंद्राशी  बोलताना सांगितले.
वारकरी संत व समकालीन संतांनी जाती व्यवस्था, विषमता आणि अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवत समाज प्रबोधनाचे महान कार्य केले आहे. हीच संतपरंपरा दर्शविणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 8 फुट उंचीची आसनस्थ मूर्ती खास आकर्षण आहे. संत ज्ञानेश्वरांच्या मूर्ती समोर ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या मध्यभागी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस झालेले संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारीत ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे प्रत्येकी 8 फूट उंचीचे फिरते पुतळे आहेत. या चित्ररथावरील राज्यातील वारकरी संतांचे व भक्तांचे दैवत असणाऱ्या पांडुरंगाची कटेवर हात असणारी 8.5 फुट उंचीची लोभस मूर्ती भक्तीभावाचे मुर्तीमंत रुप घेवून अवतरली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात 8 फुट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे व यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत.
चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या मूर्ती  उभारण्यात आल्या आहेत.

 या कलाकारांनी उभारला चित्ररथ
राज्याच्या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती नागपूर येथील टीम शुभचे रोशन इंगोले (केळझर, वर्धा)  आणि तुषार प्रधान (यवतमाळ) या कलाकारांनी तयार केले आहेत. कला दिग्दर्शक नरेश चरडे आणि पंकज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 30 कारागिरांनी अतिशय आकर्षक चित्ररथ उभारला आहे.


तांत्रिक कौशल्यही विशेष               
या चित्ररथावर एकूण चार फिरत्या मुर्त्या साकारण्यात आल्या असून त्यासाठी यवतमाळ येथील राजेश टेंभरे आणि अंकुश टेंभरे या पिता-पुत्रांनी तंत्रज्ञ म्हणून चोख भूमिका वठवली आहे. टाकाऊ वस्तुंचा वापर करून या पिता-पुत्रांनी चित्ररथावरील शिवाजी महाराज व तुकाराम महाराजांच्या भेटीची मूर्ती, पांडुरंगाच्या कटीवर हात असलेली मूर्ती, संत जनाबाई आणि संत चोखामेळा यांच्या फिरत्या मुर्त्या उत्तमरित्या कार्यान्वित केल्या आहेत.

 चित्ररथावर चार कलाकार देणार प्रस्तुती
वारकऱ्यांच्या वेशात मृदंग, टाळ आणि विणाधारी चार कलाकार चित्ररथावर प्रस्तुती देणार आहेत. याशिवाय चित्ररथाच्या उजव्या व डाव्या बाजुला प्रत्येकी चार कलाकार वारकऱ्यांच्या भूमिका साकारणार आहेत. ठाणे येथील कलांकुर ग्रुपचे 12 कलाकार या भूमिका साकारणार आहेत.

‘ विठुचा गजर…‘ गीत आणि वारकऱ्यांचा नामघोष असणार आकर्षण
राजपथावरील प्रमुख पाहुण्यांसमोर चित्ररथ येताच येथे होणाऱ्या सादरीकरणात ‘विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ हे विठ्ठलाचा महिमा सांगणारे गीत ऐकायला मिळणार आहे. यासोबत ‘ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग-पांडुरंग’ हे वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध नामघोष ऐकविण्यात येणार आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Warkari-Saint-Tradition-Chitrarath-ready-for-Republic-Day</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 22 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा! केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकास 15 ऑगस्ट 2022 पर्यंत घर उपलब्ध करुन देईल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-central-government-will-provide-housing-to-every-citizen-of-the-country-by-15-August-2022</link>
            <description>गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत 10 कोटीहून अधिक परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत (Ujjwala Scheme) 13 कोटीहून अधिक गरीब कुटुंबांना एलपीजी सिलिंडर प्रदान केले आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकास घर देईल, असा विश्वास केंद्रीय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-22/sarvanaghr.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत 10 कोटीहून अधिक परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत (Ujjwala Scheme) 13 कोटीहून अधिक गरीब कुटुंबांना एलपीजी सिलिंडर प्रदान केले आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकास घर देईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी व्यक्त केला आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील शिलज येथे एक किमी लांबीच्या ओव्हरब्रिजच्या आभासी उद्घाटन प्रसंगी अमित शहा बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मोदी सरकार ग्रामीण व शहरी भागात गृहनिर्माण प्रकल्प चालवित आहे. म्हणून मला खात्री आहे की 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील प्रत्येकाला घर प्राप्त होईल.

शाह यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अहमदाबादच्या थलतेज-शिलज भागात रेल्वे रुळावरील ओव्हरब्रिजचे उद्घाटन केले. यावेळी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल ओव्हरब्रिज साइटवर उपस्थित होते. गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत 10 कोटीहून अधिक परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत (Ujjwala Scheme) 13 कोटीहून अधिक गरीब कुटुंबांना एलपीजी सिलिंडर प्रदान केले आहेत. आमच्या सरकारने देशातील सर्व खेड्यामध्ये वीजपुरवठा आणला आहे. आता आम्ही 2022 पर्यंत देशातील प्रत्येक घरात पाण्याची कनेक्टिव्हीटी आणण्याचे काम करत आहोत.

गृहमंत्री शहा पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सुमारे एक लाख रेल्वे क्रॉसिंग संपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत आम्ही ओव्हरब्रिज किंवा अंडरब्रिज बांधण्याचे काम केले असून, यामध्ये राज्य सरकारबरोबर 50-50 टक्के खर्च भागविला जातो.  देशातील मानवरहित रेल्वेमार्ग हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी अपेक्षा आहे की 2022 पर्यंत देशात एकही मानवरहित रेल्वेमार्ग असणार नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-central-government-will-provide-housing-to-every-citizen-of-the-country-by-15-August-2022</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 21 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या टप्प्यात मिळणार कोविड-19 लस ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Chief-ministers-of-all-states-including-Prime-Minister-Narendra-Modi-will-get-the-Covid-19-vaccine-in-the-second-phase</link>
            <description>पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री (Chief Ministers of All State) यांना कोविड-19 ची लस (Covid-19 Vaccine) लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती रिपोर्ट्समधून समोर येत आहे. त्याचबरोबर 50 वर्षांवरील इतर राजकीय नेत्यांना दुसऱ्या टप्प्यात लस मिळणार आहे. दरम्यान, देशात 16 जानेवारीपासून कोवि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-21/vaccine-to-pm.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री (Chief Ministers of All State) यांना कोविड-19 ची लस (Covid-19 Vaccine) लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती रिपोर्ट्समधून समोर येत आहे. त्याचबरोबर 50 वर्षांवरील इतर राजकीय नेत्यांना दुसऱ्या टप्प्यात लस मिळणार आहे. दरम्यान, देशात 16 जानेवारीपासून कोविड-19 लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाच्या या पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर्स, 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षांखालील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.

लसीकरण  सुरु झाल्यापासून मंगळवार पर्यंत एकूण 4,54,049 इतक्या लोकांना लस देण्यात आली असून त्यापैकी 0.18 टक्के लोकांवर किरकोळ दुष्परिणाम दिसून आले. तर 0.002 टक्के लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. लस घेतल्यानंतर ज्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला त्यासाठी लस कोणत्याही प्रकारे जबाबदार ठरली नाही.

आरोग्य मंत्रालयाच्या लेटेस्ट अपडेटनुसार, आज देशात 15,223 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 151 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 19,965 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,06,10,883 इतका झाला असून त्यापैकी 1,92,308 सक्रीय रुग्ण आहेत. तर 1,02,65,706 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आतापर्यंत 8,06,484 जणांना लस देण्यात आली आहे. दरम्यान, 16 जानेवारीपासून सुरु झालेले लसीकरण दोन दिवसांसाठी थांबवण्यात आले होते. त्यानंतर 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Chief-ministers-of-all-states-including-Prime-Minister-Narendra-Modi-will-get-the-Covid-19-vaccine-in-the-second-phase</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रसिद्ध अभिनेता Kamal Haasan रुग्णालयात भरती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Famous-actor-Kamal-Haasan-hospitalized</link>
            <description>अभिनेता कमल हासन यांना सध्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. हासन बहिणींनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी कमल हसन यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्याचं म्हटलं आहे.

दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता कमल हासन (Kamal Haasan) यांना सध्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. यासंदर्भात कमल हासन यांच्या दोन मुली अभिनेत्री श्रुति हासन आणि अक्षरा हासन यांनी माहिती दिली आहे. हासन बहिणींनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अका</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-19/kamalhasan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेता कमल हासन यांना सध्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. हासन बहिणींनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी कमल हसन यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्याचं म्हटलं आहे.

दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता कमल हासन (Kamal Haasan) यांना सध्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. यासंदर्भात कमल हासन यांच्या दोन मुली अभिनेत्री श्रुति हासन आणि अक्षरा हासन यांनी माहिती दिली आहे. हासन बहिणींनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी कमल हसन यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्याचं म्हटलं आहे. श्रृति हासन यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'वडिलासांठी आपण काळजी आणि प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. आज सकाळी श्री रामचंद्र हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक डॉ. मोहन कुमार आणि डॉ. जेएसएन मूर्ती यांनी त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया केली. डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापन आमच्या वडिलांची चांगली काळजी घेत आहेत. ते त्यांच्या चांगल्या आणि जलद पुनर्प्राप्तीसाठी काम करीत आहे.'

निवेदनात पुढे असंही म्हटलं आहे की, 'ते पुढील चार ते पाच दिवसांत घरी परत येतील. काही दिवस विश्रांती आणि शस्त्रक्रियेनंतर ते नेहमीप्रमाणे लोकांशी संवाद साधण्यास तयार असतील. त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल सर्वांचे मनापासून आभार. तुमची चांगली उर्जा त्याच्या जलद पुनर्प्राप्तीचा एक मोठा भाग असेल. याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.' इंग्रजी वेबसाइट टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कमल हासन काही वर्षांपूर्वी अपघाताचे बळी पडले होते. ज्यामुळे त्यांना आता शस्त्रक्रिया करावी लागली.

श्रृतिने प्रसिद्ध केलेलं हे निवेदन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कमल हासनचे अनेक चाहते त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. यापूर्वी कमल हासन ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्या राजकारणात प्रवेश करण्याविषयी वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले होते. अलीकडेचं रजनीकांत यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली. आरोग्याचे कारण सांगून त्यांनी हा निर्णय घेतला. राजकारणाशिवाय ते पूर्वीप्रमाणेचं तामिळनाडूच्या जनतेसाठी काम करत राहतील, असं आश्वासन रजनीकांत यांनी दिलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Famous-actor-Kamal-Haasan-hospitalized</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुण्याच्या अयाती शर्माचा ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात’ देशात द्वितीय क्रमांक; लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते सन्मान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Pune-Ayati-Sharma-ranks-second-in-the-country-in-National-Youth-Parliament-Festival</link>
            <description>नवी दिल्ली  : राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्सची विद्यार्थीनी अयाती शर्माने बाजी मारत देशात द्वितीय क्रमांक पटकावला. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या हस्ते आज अयाती यांना ‘राष्ट्रीय युवा संसद पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आज दुसऱ्या ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव-२०२१’ समारोप कार्यक्रमात पहिल्या तीन विजेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोद</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/PashchimMaharashtra/2021-01-13/yuva-savad.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली  : राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्सची विद्यार्थीनी अयाती शर्माने बाजी मारत देशात द्वितीय क्रमांक पटकावला. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या हस्ते आज अयाती यांना ‘राष्ट्रीय युवा संसद पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आज दुसऱ्या ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव-२०२१’ समारोप कार्यक्रमात पहिल्या तीन विजेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत व लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल-निशंक, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू  यावेळी उपस्थित होते.

या महोत्सवात सहभागी झालेल्या युवकांपैकी अंतिम फेरीत देशातील २९ युवकांमधून सर्वोत्तम तीन पुरस्कार विजेत्यांमध्ये दोन मुली आणि एक मुलगा असून पुण्याच्या अयाती शर्माला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २ लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लखनऊ (उत्तर प्रदेश) ची मुदीता मिश्रा प्रथम, तर  कांचनगंगा (सिक्कीम) चा अविना मंगत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाची संकल्पना साकारली असून पहिल्या महोत्सवात नागपूर येथील श्वेता उमरे या विद्यार्थिनीने पहिल्या क्रमांकाचा ‘राष्ट्रीय युवा संसद पुरस्कार’ पटकावला होता.

संसद भवनात सोमवारी (११ जानेवारी २०२१) आयोजित अंतिम स्पर्धेत ‘व्होकल फॉर लोकल’ या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतून निवड झालेल्या २९ प्रतिनिधींचा सहभाग होता. याच स्पर्धेत अयाती शर्माने देशात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे व लोकसभाअध्यक्षांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात अयाती शर्मासह विजेत्या स्पर्धकांची भाषणेही झाली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी  श्री. ओम बिरला, डॉ. रमेश पोखरियाल-निशंक, श्री.किरेन रिजीजू यांनीही उपस्थितांना संबोधित केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Pune-Ayati-Sharma-ranks-second-in-the-country-in-National-Youth-Parliament-Festival</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 09 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतात करोना लसीकरणाची तारीख ठरली, केंद्र सरकारकडून महत्त्वाची घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Corona-vaccination-date-set-in-India</link>
            <description>नवी दिल्ली : सध्या देशात सर्वांचेच लक्ष लसीकरणाच्या कार्यक्रमाकडे लागले आहे. लसीकरण हाच करोना व्हायरसचा फैलाव रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. या व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत कोटयवधी लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. लॉकडाउन हा या आजाराचा फैलाव रोखण्याचा एक मार्ग आहे. भारतात या लॉकडाउनमुळे आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. जिवीतहानी बरोबर आर्थिक हानी देखील मोठी झाली आहे. कोटयवधी लोकांचे रोजगार बुडाले. त्यामुळे सर्वांचेच ल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-09/covaccine.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : सध्या देशात सर्वांचेच लक्ष लसीकरणाच्या कार्यक्रमाकडे लागले आहे. लसीकरण हाच करोना व्हायरसचा फैलाव रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. या व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत कोटयवधी लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. लॉकडाउन हा या आजाराचा फैलाव रोखण्याचा एक मार्ग आहे. भारतात या लॉकडाउनमुळे आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. जिवीतहानी बरोबर आर्थिक हानी देखील मोठी झाली आहे. कोटयवधी लोकांचे रोजगार बुडाले. त्यामुळे सर्वांचेच लक्ष लसीकरणाकडे लागलेले असताना सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

सरकारने कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन करोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मर्यादीत वापर करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आज याबाबत महत्त्वाची घोषणा केली. देशात येत्या १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात होणार आहे.

लसीकरणात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांच्या लसीकरणाची योजना आहे. त्यानंतर ५० वर्षावरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० पेक्षा कमी वयाच्या लोकांना लसीचे डोस दिले जातील.


“आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना लसीकरणात पहिले प्राधान्य असेल. त्यांची संख्या तीन कोटीच्या घरात असण्याचा अंदाज आहे. त्यानंतर ५० वर्षावरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० पेक्षा कमी वयाचे लोक. या सर्वांची मिळून संख्या २७ कोटीच्या घरात असण्याचा अंदाज आहे” असे केंद्राने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पाडली. त्यात देशातील करोनाची सद्य स्थिती तसेच लसीकरणासाठी केंद्रशासित प्रदेश व राज्यांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुख्य लसीकरणाला सुरुवात होण्याआधी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा ड्राय रन पार पडला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Corona-vaccination-date-set-in-India</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 07 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्र सरकारसोबत उद्या शेतकऱ्यांची ९वी बैठक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Farmers-agitation-meeting-with-centre-tomorrow</link>
            <description>नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाचा आज गुरुवारी ४३वा दिवस होता. दरम्यान, उद्या ८ जानेवारी रोजी केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची ९वी बैठक होणार आहे.

नवीन कृषी काय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-07/setkari-aadolan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाचा आज गुरुवारी ४३वा दिवस होता. दरम्यान, उद्या ८ जानेवारी रोजी केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची ९वी बैठक होणार आहे.

नवीन कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या या शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या चहु बाजूने आज ‘ट्रॅक्टर मार्च’ काढला. यामध्ये ५० हजारावर ट्रॅक्टर सामील झाल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

दरम्यान, सरकारने मागण्या मान्य न केल्यास येत्या २६ जानेवारीला दिल्लीत ‘ट्रॅक्टर परेड’ होईल, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. या परेडचे नेतृत्व महिला करतील. यासाठी हरियाणातील २५० महिला ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत, अशी माहिती शेतकरी नेत्यांनी दिली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Farmers-agitation-meeting-with-centre-tomorrow</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 07 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुकुल वासनिक, नितीन राऊत काँग्रेसचे निरीक्षक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/assembly-elections-2021-congress-appoints-Mukul-Wasnik-and-Nitin-Raut-as-observers</link>
            <description>‌नवी दिल्ली : २०२१मध्ये काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुकुल वासनिक आणि डॉ. नितीन राऊत या महाराष्ट्रातील दोन नेत्यांकडे मोठी जबाबदारी सोपविली आहे. या दोन्ही नेत्यांची निरीक्षक म्ह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-07/nrmw.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[‌नवी दिल्ली : २०२१मध्ये काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुकुल वासनिक आणि डॉ. नितीन राऊत या महाराष्ट्रातील दोन नेत्यांकडे मोठी जबाबदारी सोपविली आहे. या दोन्ही नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्याकडे आसाम, तर राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे तामिळनाडू व पुद्दुचेरीची जबाबदारी देण्यात आली आहे.

या शिवाय छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची वरिष्ठ निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

या वर्षी पश्चिम बंगालसह आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.

आज गुरुवारी जाहीर झालेल्या या रचनेत, आसामसाठी भूपेश बघेल, मुकुल वासनिक, शकील अहमद खान, केरळसाठी अशोक गेहलोत, लुझिनो फलेरियो आणि डॉ.जी.परमेश्वर, तामिळनाडू व पुद्दुचेरीत डॉ.वीरप्पा मोईली, एम.एम.पल्लम राजू, डॉ. नितीन राऊत यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पश्चिम बंगालची जबाबदारी बी.के.हरिप्रसाद, आलमगीर खान, विजय इंदर सिंगला यांना देण्यात आली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/assembly-elections-2021-congress-appoints-Mukul-Wasnik-and-Nitin-Raut-as-observers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 07 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जगातील पहिली १.५ किमीची कंटेनर ट्रेन भारतात! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/world’s-first-double-stack-container-train-launched-in-India</link>
            <description>अटेली : विजेवर चालणारी 1.5 किमी लांबीची जगातील सर्वात पहिली ‘डबल स्टेक कंटेनर ट्रेन’ भारतात आज गुरुवारपासून प्रारंभ झाली.

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यू अटेली ते न्यू किशनगढ दरम्यान दीड किलोमीटर लांबीच्या या कंटेनर रेल्वेगाडीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज गुरुवारी झाला. राजस्थान आणि हरियाणा या दरम्यान न</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-07/trn.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अटेली : विजेवर चालणारी 1.5 किमी लांबीची जगातील सर्वात पहिली ‘डबल स्टेक कंटेनर ट्रेन’ भारतात आज गुरुवारपासून प्रारंभ झाली.

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यू अटेली ते न्यू किशनगढ दरम्यान दीड किलोमीटर लांबीच्या या कंटेनर रेल्वेगाडीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज गुरुवारी झाला. राजस्थान आणि हरियाणा या दरम्यान नव्याने तयार करण्यात आलेल्या रेल्वे कॉरिडॉरचे लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले.

‘डबल स्टेक कंटेनर ट्रेन’ ही ‘डबल डेकर’ प्रमाणे दोन मजल्यांची असते. या विक्रमी लांबीच्या गाडीमुळे भारत आता जगातील मोजक्याच प्रगत देशांच्या पंक्तीत बसला आहे. 

भारतीय रेल्वेद्वारे पश्चिम भारतातील मालवाहतूक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राजस्थान आणि हरियाणा राज्यादरम्यान न्यू मदार – न्यू रेवाडी हा रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्यात आला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या या ३०६ किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरचे लोकार्पण उत्साहात झाले.

या मालवाहतुकीच्या नवीन मार्गावर ९ स्थानके तयार करण्यात आली असून, यामुळे राजस्थान आणि हरियाणामधील उद्योगांना मालवाहतुकीसाठी फायदा होणार आहे. तसेच गुजरातमधील विविध बंदरात येणाऱ्या मालाची वाहतूकही सोयीची होणार आहे. 

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे केवळ मालवाहतूकीसाठी समर्पित लोहमार्गांचे जाळे उभारण्यासाठी स्थापन झालेले भारत सरकारचे महामंडळ आहे. २००६ साली स्थापन करण्यात आलेली ही कंपनी भारतीय रेल्वेच्या मालकीची असून तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/world’s-first-double-stack-container-train-launched-in-India</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 07 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना लसीकरण: उद्या आणखी एक देशव्यापी ‘ड्राय रन’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Second-dry-run-on-January-8-in-all-districts-of-the-country</link>
            <description>नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा आणखी एक ‘ड्राय रन’ उद्या ८ जानेवारी रोजी (शुक्रवार) होणार आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे नियोजन आणि व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी,</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-07/dryrun2.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा आणखी एक ‘ड्राय रन’ उद्या ८ जानेवारी रोजी (शुक्रवार) होणार आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे नियोजन आणि व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी, ही रंगीत तालीम आहे.

या देशव्यापी व्यापक ‘ड्राय रन’मध्ये प्रत्येक जिल्ह्यातील किमान तीन ठिकाणांचा समावेश करण्यात येणार आहे. सरकारी आरोग्य केंद्र, खासगी आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राचा यामध्ये समावेश राहणार आहे.

देशभरात कोरोनावरील लसीकरण राबवण्यासाठी आरोग्य मंत्रालय सर्व आवश्यक ती पडताळणी करीत असून,  भारताच्या औषध महानियंत्रकांनी दोन लसींच्या आपत्कालीन वापराला सध्या परवानगी दिली आहे.

देशभर ही व्यापक मोहीम राबवण्यासाठी ‘कोविन’ नामक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून, अहोरात्र काम करणारे कॉल सेंटरही तयार करण्यात आले आहे, हे विशेष.

या मोहिमेसाठी, तब्बल १ लाख ७० हजार आरोग्य सेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Second-dry-run-on-January-8-in-all-districts-of-the-country</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १४ जानेवारीपर्यंत कोरोना लसीकरणाचे संकेत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-First-vaccine-shots-likely-before-January-14</link>
            <description>नवी दिल्ली: १४ जानेवारीपर्यंत कोरोनाविषयक लसीकरणास देशात सुरूवात होण्याचे संकेत आज मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेत.

३ जानेवारी रोजी लसींना मंजुरी देण्यात आली होती. मंजुर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-05/vaccen.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: १४ जानेवारीपर्यंत कोरोनाविषयक लसीकरणास देशात सुरूवात होण्याचे संकेत आज मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेत.

३ जानेवारी रोजी लसींना मंजुरी देण्यात आली होती. मंजुरी मिळाल्याच्या दहा दिवसांमध्ये प्रत्यक्ष लसीकरणास सुरूवात होऊ शकते, असे आज आरोग्य मंत्रालयाने पत्रपरिषदेत सांगितले. त्याचप्रमाणे कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची गरज नसेल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दहा दिवसांमध्ये लसीकरणासाठी आम्ही सज्ज असून, आता अंतिम निर्णय सरकारला घ्यायचा आहे, असे आरोग्य मंत्रालय सचिव राजेश भूषण यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लसींना देशात आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे, हे येथे उल्लेखनीय.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-First-vaccine-shots-likely-before-January-14</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  ममतांना पुन्हा हादरा! मंत्री शुक्ला यांचा राजीनामा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Jolt-to-Mamta,-TMC-minister-Shukla-quits</link>
            <description>कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा एक राजकीय हादरा बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला यांनी पश्चिम बंगालच्या क्रीडा मंत्रीपदाचा आज मंगळवारी राजीनामा दिला.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-05/mantrishukla.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा एक राजकीय हादरा बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला यांनी पश्चिम बंगालच्या क्रीडा मंत्रीपदाचा आज मंगळवारी राजीनामा दिला..

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.

आपल्याला राजकारणापासून दूर जायचे असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे शुक्ला यांच्यातर्फे सांगण्यात येत आहे, मात्र, त्यांनी राजीनामा देताना केलेल्या घाईमुळे अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. शुक्ला यांनी मंत्रिपदाशिवाय हावडाच्या तृणमूल जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे, हे विशेष.

यापूर्वी राज्याचे परिवहन विभागाचे मंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला होता. सुवेंदू यांच्यासोबत ११ आमदार, एक खासदार आणि एक माजी खासदार यांनी भाजपामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता, हे येथे उल्लेखनीय.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Jolt-to-Mamta,-TMC-minister-Shukla-quits</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चार राज्यांत बर्ड फ्ल्यू कहर, केरळात ‘राज्य आपत्ती’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/bird-flu-kerala-declares-state-disaster</link>
            <description>तिरुवनन्तपूरम: कोरोनाच्या सावटातून देश बाहेर पडत असतानाच आता नवे संकट समोर उभे झाले आहे. देशातील चार राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूने थैमान घातले आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-05/birdflue.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[तिरुवनन्तपूरम: कोरोनाच्या सावटातून देश बाहेर पडत असतानाच आता नवे संकट समोर उभे झाले आहे. देशातील चार राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूने थैमान घातले आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूने कहर माजवला आहे. या राज्यांनी अॅलर्ट जारी केला असून, केरळने बर्ड फ्ल्यूला ‘राज्य आपत्ती’ म्हणून घोषित केले आहे.

केरळमध्ये बर्ड फ्ल्यूचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या एक किलोमीटर परिसरातील बदक, कोंबड्या आणि पाळीव पक्ष्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. एच५एन८ व्हायरसमुळे पक्ष्यांच्या श्वसनयंत्रणेत बिघाड होऊन त्यांचा मृत्यू होता. माणसांनाही याचा संसर्ग होऊ शकतो.

दरम्यान, मध्य प्रदेशात बर्ड फ्ल्यूमुळे ३७६ कावळ्यांचा मृत्यू झाला असून, काही ठिकाणी चिकन आणि अंडी विक्री बंदचेही आदेश देण्यात आले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/bird-flu-kerala-declares-state-disaster</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सौरव गांगुली घरी जाणार! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Sourav-Ganguly-to-be-discharged-from-hospital-on-Wednesday</link>
            <description>कोलकाता : बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली ६ जानेवारी अर्थात बुधवारी घरी जाऊ शकेल, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज मंगळवारी सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-05/saurav-ganguli.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोलकाता : बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली ६ जानेवारी अर्थात बुधवारी घरी जाऊ शकेल, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज मंगळवारी सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत रूग्णालय प्रशासनाकडून ही नवी माहिती जारी करण्यात आली.

सौरव गांगुलीला शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला कोलकाता येथील रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. सौरव गांगुली व्यायामशाळेत वर्कआऊट करीत असताना त्याला भोवळ आली होती. त्यानंतर त्याच्यावर अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्याला डिस्चार्ज कधी मिळणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असताना ही दिलासा देणारी बातमी आली आहे. कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयातील नऊ डॉक्टर्सच्या चमूने त्याची तपासणी केली. त्यानुसार,गांगुलीची प्रकृती स्थिर असून बुधवारी त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्याच्या प्रकृतीबाबत पत्नी डोना गांगुली आणि भाऊ स्नेहाशिष  यांनाही यावेळी डॉक्टरांनी माहिती दिली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Sourav-Ganguly-to-be-discharged-from-hospital-on-Wednesday</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सीएनजीचे जाळे दुप्पट करू: पंतप्रधान मोदी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/PM-Modi-promises-to-double-India-CNG-network</link>
            <description>नवी दिल्ली: आगामी सहा वर्षांमध्ये देशातील दाबाखालील नैसर्गिक वायू अर्थात सीएनजीचे जाळे दुप्पट करण्याची ग्वाही आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कोच्ची–मंगळुरू नैसर्गिक गॅस पाईपलाईनचे लोकार्पण करण्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-05/cng.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: आगामी सहा वर्षांमध्ये देशातील दाबाखालील नैसर्गिक वायू अर्थात सीएनजीचे जाळे दुप्पट करण्याची ग्वाही आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कोच्ची–मंगळुरू नैसर्गिक गॅस पाईपलाईनचे लोकार्पण करण्यात आले. ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा दिवस असल्याचे प्रतिपादन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

विकासाच्या मुद्द्यावर राज्य आणि केंद्राने सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी ते म्हणाले, २०१४पर्यंत देशात फक्त २५ लाख पीएनजी कनेक्शन होते. आज देशात ७२ लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये गॅस पाईपलाईन पोहोचली आहे. येत्या काळात आम्ही सीएनजी स्थानकांची संख्याही वाढविणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) हे एक वायुरूप इंधन असून, संबंधित पाईपलाईन ४५० किलोमीटर लांबीची आहे. दररोज १२ दशलक्ष मेट्रिक घनमीटर वायू पोहोचवण्याची या पाईपलाईनची क्षमता आहे. केरळमधील कोच्ची येथील टर्मिनलमधून हा नैसर्गिक वायू कर्नाटकमधील मंगळुरूपर्यंत पोचविल्या जाणार आहे. या योजनेसाठी ३ हजार कोटी रुपये खर्च आला असून, त्याद्वारे १२ लाख मनुष्यदिन रोजगाराची निर्मिती झाली आहे, हे विशेष.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/PM-Modi-promises-to-double-India-CNG-network</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोविडबाधितांच्या संख्येतील उतार कायम ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/India-Continuous-Decline-in-daily-Covid-cases</link>
            <description>नवी दिल्ली: दररोज नोंदल्या जाणाऱ्या भारतातील नव्या कोविडबाधितांच्या संख्येतील घसरण कायम आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रतिदिन नोंद होणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत घसरण झाल्याम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-04/covidreport.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: दररोज नोंदल्या जाणाऱ्या भारतातील नव्या कोविडबाधितांच्या संख्येतील घसरण कायम आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रतिदिन नोंद होणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत घसरण झाल्यामुळे, देशातील सक्रीय कोविडग्रस्तांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे.  सध्या देशात फक्त २.३६% सक्रीय रुग्ण आहेत.

मागील २४ तासांत एकूण कोविडग्रस्तांची संख्या ३ हजार २६७ ने कमी झाली आहे. भारतात आतापर्यंत संख्या साडेसतरा कोटींहून जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, हे विशेष.  देशभरात सध्या २हजार २९९ प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या केल्या जात आहेत.

देशात मागील ११ दिवसांमध्ये एक कोटी चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे सक्रीय कोविडग्रस्तांच्या एकत्रित प्रमाणात ५.८९% घट दिसून आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांच्या अवधीत १९ हजार ५५७ रुग्ण बरे झाले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/India-Continuous-Decline-in-daily-Covid-cases</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना लस केवढ्याला?  पुनावालांनी सांगितले! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Adar-Poonawalla-clarifies-Covishield-vaccine-price</link>
            <description>नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्या सीरम संस्थेने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीच्या मर्यादित आणि आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. दरम्यान, ही लस उपलब्ध झाल्यानंतर किती पैसे मोजावे लागत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-04/adar-punaawala.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्या सीरम संस्थेने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीच्या मर्यादित आणि आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. दरम्यान, ही लस उपलब्ध झाल्यानंतर किती पैसे मोजावे लागतील, याचीही चर्चा सुरु आहे. सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी एका वृत्तवाहिनीला आज सोमवारी दिलेल्या मुलाखतीत याबद्दल माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने आम्हाला किरकोळ विक्री करण्याची परवानगी दिली तर, कोरोना लस एक हजार रुपयांमध्ये उपलब्ध असेल, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

सरकारला आम्ही हीच लस २०० रुपयांमध्ये देत आहोत.  केंद्र सरकारला सीरम कंपनी १० कोटी लसीचे डोस देणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, आम्ही सरकारला जे डोस देणार आहोत, ते लोकांना मोफत देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आम्हाला खासगी बाजारपेठेत याची विक्री करण्याची परवानगी मिळाली, तर, प्रत्येक डोसची किंमत एक हजार रुपये असेल, असे ते म्हणाले. येत्या एका महिन्यात सुमारे आठ कोटी लसनिर्मिती होईल, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Adar-Poonawalla-clarifies-Covishield-vaccine-price</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 02 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सौरव गांगुली रूग्णालयात, हृदयविकाराचा झटका, सायंकाळी शस्त्रक्रिया ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Sourav-Ganguly-at-the-hospital-heart-attack</link>
            <description>कोलकाता : बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला आज शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने कोलकाता येथील रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी सौरव गा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-02/saurav-ganguli.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोलकाता : बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला आज शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने कोलकाता येथील रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी सौरव गांगुली व्यायामशाळेत वर्कआऊट करीत असताना त्याला त्रास जाणवू लागला आणि त्याला भोवळ आली. त्यानंतर त्याला त्वरित दक्षिण कोलकातास्थित एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आजच सांयकाळी त्याच्यावर अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्याला गंभीर त्रास असल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील सूत्रांनुसार, गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीच्या प्रकृतीबाबत चौकशी करून काळजी व्यक्त केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Sourav-Ganguly-at-the-hospital-heart-attack</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 02 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Congress-leader-and-former-Union-Minister-Sardar-Buta-Singh-dies</link>
            <description>नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचे आज शनिवारी दीर्घ आजाराने येथे निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. बुटासिंग यांचा दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-02/buta-sing.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचे आज शनिवारी दीर्घ आजाराने येथे निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. बुटासिंग यांचा दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये समावेश होता. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विविध नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंजाबच्या मुस्तफापूर गावात बुटा सिंग यांचा जन्म झाला होता. आजच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

बुटा सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री तसेच कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री ही पदे भूषवितानाच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपदही सांभाळले होते. ते काही काळ बिहारचे राज्यपालही होते. ते तब्बल आठ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी इंदिरा गांधी यांच्यासह राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाची खाती सांभाळली होती. 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Congress-leader-and-former-Union-Minister-Sardar-Buta-Singh-dies</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 02 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ न्यू इयर गिफ्ट! संपूर्ण देशवासियांना मिळणार मोफत कोरोना लस! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/New-Year-Gift-The-whole-country-will-get-free-corona-vaccine</link>
            <description>नवी दिल्ली: केंद्र सरकारने संपूर्ण देशवासियांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. संपूर्ण देशवासियांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची अत्यंत महत्वाची घोषणा आज शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली. आज देशभरात कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन सुरू आहे. दरम्यान, याचा आढावा डॉ. हर्षवर्धन यांनी घ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-02/vacfree.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: केंद्र सरकारने संपूर्ण देशवासियांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. संपूर्ण देशवासियांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची अत्यंत महत्वाची घोषणा आज शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली. आज देशभरात कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन सुरू आहे. दरम्यान, याचा आढावा डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला. त्यांनंतर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळेल, अशी घोषणा केली.

कोरोना लसींना मान्यता देण्यात येत असताना ही लस मोफत असणार की शुल्क मोजावे लागणार, असा सवाल उपस्थित केला जात होता. त्याचे दिलासा देणारे उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले.

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी सध्या मंजुरी देण्यात आली आहे. इतरही लसी या परवानगीच्या रांगेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारी सुरू केली आहे. आज देशभरात ड्राय रन करण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून आज ड्राय रनचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, पोलिओ लसीकरणाच्या वेळी विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या, मात्र, लोकांनी हीच लस घेतली आणि भारत पोलिओमुक्त झाला. माझे देशातील नागरिकांना आवाहन आहे की, कोणत्याही अफवांकडे त्यांनी लक्ष देऊ नये. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/New-Year-Gift-The-whole-country-will-get-free-corona-vaccine</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 02 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रपती भवनाचे वस्तुसंग्रहालय 5 जानेवारीपासून जनतेसाठी खुले  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-Rashtrapati-Bhavan-Museum-is-open-to-the-public-from-January-5</link>
            <description>नवी दिल्ली : कोविड-19 मुळे 13 मार्च 2020, पासून बंद ठेवण्यात आलेले राष्ट्रपती भवन वस्तुसंग्रहालय संकुल 5 जानेवारी 2021 पासून जनतेसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. हे संकुल सोमवार आणि सरकारी सुट्यांचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी खुले राहील. या वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यासाठी अभ्यागतांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी, खालील संकेतस्थळांना भेट द्यावी लागेल.

https</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-02/MUSIUM.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कोविड-19 मुळे 13 मार्च 2020, पासून बंद ठेवण्यात आलेले राष्ट्रपती भवन वस्तुसंग्रहालय संकुल 5 जानेवारी 2021 पासून जनतेसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. हे संकुल सोमवार आणि सरकारी सुट्यांचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी खुले राहील. या वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यासाठी अभ्यागतांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी, खालील संकेतस्थळांना भेट द्यावी लागेल.

https://presidentofindia.nic.in or https://rashtrapatisachivalaya.gov.in/ or https://rbmuseum.gov.in/

त्यासाठी पूर्वीप्रमाणेच प्रतिव्यक्ती रु. 50/- इतके नाममात्र नोंदणी शुल्क आकारले जाईल. पूर्वी उपलब्ध असलेली प्रत्यक्ष जागेवर नोंदणी करण्याची सुविधा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्यासाठी आगाऊ नोंदणीची चार सत्रे निश्चित करण्यात आली आहेत. सकाळी 9.30 ते 11.00, 11.30 ते दुपारी 1.00, दुपारी 1.30 ते 3.00, दुपारी 3.30 ते संध्याकाळी 5.00 या वेळांमध्ये प्रत्येक सत्रामध्ये केवळ 25 अभ्यागतांनाच प्रवेशाची परवानगी दिली जाईल. या भेटीदरम्यान अभ्यागतांना मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे, आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणे या कोविडविषयक मार्गदर्शक नियमांचे पालन करावे लागेल. कोविड-19 चा सर्वात जास्त धोका असलेल्या गटातील व्यक्तींना प्रवेशाची अनुमती नसेल.

राष्ट्रपती भवन वस्तुसंग्रहालय संकुल हे एक घटनांवर आधारित कहाणी सांगणारे वस्तुसंग्रहालय असून त्यामध्ये कला, संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि इतिहासाचे प्रतीक असणाऱ्या अतिशय दुर्मीळ आणि मौल्यवान पुरातन वस्तू पाहायला मिळतात. याविषयीचा अधिक तपशील https://rbmuseum.gov.in/. या संकेतस्थळावर पाहता येईल.

  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-Rashtrapati-Bhavan-Museum-is-open-to-the-public-from-January-5</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 02 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ' विक्रमी ' सुनीत शर्मा रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Sunit-Sharma-has-been-appointed-as-the-new-chairman-of-the-Railway-Board</link>
            <description>सुनीत शर्मा यांनी रेल्वे बोर्डाचे (रेल्वे मंत्रालय) नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-02/SUNIT-SHARMA.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सुनीत शर्मा यांनी रेल्वे बोर्डाचे (रेल्वे मंत्रालय) नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि केंद्र सरकारचे पदसिद्ध प्रधान सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. सुनीत शर्मा यांची रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करायला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली आहे. यापूर्वी सुनीत शर्मा हे पूर्व रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून काम करत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Sunit-Sharma-has-been-appointed-as-the-new-chairman-of-the-Railway-Board</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 01 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सीरमच्या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Permission-for-immediate-use-of-serum-vaccine-a-major-decision-of-the-Central-Government</link>
            <description>नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची बातमी समोर येते आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. करोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2021-01-01/covishild.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची बातमी समोर येते आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. करोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकील कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानागी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लसीला मान्यता देण्यात आल्याने लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.

फायझर, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्युट या तिन्ही संस्थांनी एकापाठोपाठ लस, त्याचे होणारे परिणाम यासंदर्भातलं एक प्रेझेंटेशन दिलं होतं. आता सीरमच्या कोविशिल्ड ला आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. २ जानेवारीला देशातल्या प्रत्येक राज्यात ड्राय रन होणार आहे. करोना लसीची तयारी करण्याबाबत केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. याआधी पंजाब, आसाम, गुजरात आंध्र प्रदेशात ड्राय रन राबवला गेला होता. आता कोविशिल्ड लसीला परवानगी देण्यात आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. कोविशिल्ड लसीला आपात्कालीन वापरासाठी मान्यता देण्याबाबत समितीच्या याआधीही दोन बैठका झाल्या आहेत. त्या बैठकांमध्ये लस उत्पादक कंपन्यांकडून काही माहिती मागवण्यात आली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Permission-for-immediate-use-of-serum-vaccine-a-major-decision-of-the-Central-Government</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 31 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ PM lays Foundation Stone of AIIMS at Rajkot ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/PM-lays-Foundation-Stone-of-AIIMS-at-Rajkot</link>
            <description>AIIMS Rajkot will boost health infrastructure and provide employment opportunities in Gujarat : PM

Gujarat has shown the path in fighting COVID : PM

Work on 10 New AIIMS and construction of super speciality hospitals underway : PM

2020 was the year of health challenges, 2021 is going to be the year of health solutions: PM

India will strengthen its role as the nerve centre of the global health in 2021:PM

Remembers frontline corona warriors on the last day of the year

The Prime Minister, Shri Narendra Modi laid the foundation stone of AIIMS Rajkot through a video conference today. Union Minister Dr Harsh Vardhan, Governor Gujarat Acharaya Devvrat, Chief Minister Gujarat, Shri Vijay Rupani were present on the occasion.

Speaking on the occasion, the Prime Minister remembered the efforts of the millions of doctors, health workers, scavengers and other frontline corona warriors who have constantly put their lives at stake to protect humanity. He lauded the efforts of the scientists and all those who provided food to the poor in this difficult period with full dedication.

The Prime Minister remarked that this year showed that when India unites, it can effectively cope up with the most difficult crisis. He said India i</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-12-31/foundation-stone.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[AIIMS Rajkot will boost health infrastructure and provide employment opportunities in Gujarat : PM

Gujarat has shown the path in fighting COVID : PM

Work on 10 New AIIMS and construction of super speciality hospitals underway : PM

2020 was the year of health challenges, 2021 is going to be the year of health solutions: PM

India will strengthen its role as the nerve centre of the global health in 2021:PM

Remembers frontline corona warriors on the last day of the year

The Prime Minister, Shri Narendra Modi laid the foundation stone of AIIMS Rajkot through a video conference today. Union Minister Dr Harsh Vardhan, Governor Gujarat Acharaya Devvrat, Chief Minister Gujarat, Shri Vijay Rupani were present on the occasion.

Speaking on the occasion, the Prime Minister remembered the efforts of the millions of doctors, health workers, scavengers and other frontline corona warriors who have constantly put their lives at stake to protect humanity. He lauded the efforts of the scientists and all those who provided food to the poor in this difficult period with full dedication.

The Prime Minister remarked that this year showed that when India unites, it can effectively cope up with the most difficult crisis. He said India is in a much better position as a result of the effective steps and India's record of saving victims of Corona has been much better than other countries. He said in India, every necessary preparation about the vaccine is going on. He said that efforts are in the final stages for making the vaccine made in India, rapidly reaching every nook and corner. He said India's preparation is in full swing, to run the world’s largest immunization campaign. He called to move forward together to make vaccination successful just the way last year we tried to prevent infection.

Shri Modi said AIIMS Rajkot will boost health infrastructure, medical education and provide employment opportunities in Gujarat. He said about 5 thousand direct jobs and many indirect jobs would be created. Lauding the efforts of Gujarat in fighting COVID, the Prime Minister said Gujarat has shown the path in fighting COVID. He credited the robust medical infrastructure in Gujarat, for Gujarat’s better handling of Corona challenge. He said two decades of relentless effort, dedication and resolve is behind this success of Gujarat in the medical sector.

The Prime Minister said even after so many decades after independence, only 6 AIIMS were established in the country. During Atal ji's government in 2003, steps were taken to establish 6 more AIIMS. He added that in the last 6 years, work on 10 new AIIMS has started and many have been inaugurated. He said along with AIIMS, 20 Super Specialty Hospitals are also being constructed.

The Prime Minister emphasized that before 2014, different aspects of our health sector were working towards different directions and approaches. He said after 2014, the health sector has worked holistically and emphasis was on preventive care, while also giving priority to modern treatment facilities. He said that the Government reduced the cost of treating the poor and at the same time, also emphasized on increasing the number of doctors rapidly.

The Prime Minister said under Ayushman Bharat scheme, the work to establish about 1.5 million Health and Wellness Centers in remote areas is being undertaken and among those about 50000 centers have already started functioning. About 5 thousand among those are in Gujarat alone. He said about 7000 Jan Aushadhi Center provided medicines at low cost to about 3.5 lakh poor patients. He listed the initiatives of the Government for improving the health of the people.

The Prime Minister said if 2020 was the year of health challenges, 2021 is going to become the year of health solutions. The world will move towards health solutions with better awareness. The Prime Minister stressed, India will play a major role in the health solutions as it played in the meeting the challenges of 2020. He said India’s contribution for the health solutions of 2021 will be critical for the scaling of the solutions. Given the competence of Indian medical professionals and service motivation, along with expertise like mass immunization experience India will provide smart and affordable solutions to the world. Health startups are integrating health solutions and technology and making health care accessible.  “India is going to play an important role in both the future of health and health of the future” Shri Modi said. 

The Prime Minister said that as the diseases are becoming globalised, it is time for coordinated global response for global health solutions.  India has done this as a global player. India proved its mettle by adapting, evolving and expanding as per demand. India moved with the world and did value addition in the collective efforts. India is emerging as the nerve centre of global health, in 2021 we need to further strengthen this role of India, the Prime Minister added. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/PM-lays-Foundation-Stone-of-AIIMS-at-Rajkot</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 31 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सुस्साट! 180 किमी ताशी वेगाने धावणारी ट्रेन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Sussat-Train-running-at-a-speed-of-180-km-per-hour</link>
            <description>नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railway) ने 180 किमी ताशी वेगाने धावणाऱ्या एका ट्रेनची चाचणी पूर्ण केली आहे. या गाडीतील कोच विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
  
विस्टाडोम कोच (Vistadome Coach) मध्ये आरामदायक प्रवासासाठी बोगीला एअर स्प्रिंग सस्पेन्शनवर तयार केले आहे. या ट्रेनच्या कोचमध्ये मोठ्या काचेच्या खिडक्या आणि ग्लास रुफ देखील आहे, जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नियंत्रणात ठे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-12-31/superfast-train.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railway) ने 180 किमी ताशी वेगाने धावणाऱ्या एका ट्रेनची चाचणी पूर्ण केली आहे. या गाडीतील कोच विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
  
विस्टाडोम कोच (Vistadome Coach) मध्ये आरामदायक प्रवासासाठी बोगीला एअर स्प्रिंग सस्पेन्शनवर तयार केले आहे. या ट्रेनच्या कोचमध्ये मोठ्या काचेच्या खिडक्या आणि ग्लास रुफ देखील आहे, जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नियंत्रणात ठेवले जाइल. प्रवासी या पारदर्शी छतातून पॅनोरॅमिक व्ह्यूचा नजारा पाहू शकतात.  
रेल्वेच्या या डब्यांतील रिक्लायनिंग सीट्सना विशिष्ट पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे, ज्या 180 डिग्री पर्यंत वळवता येतील.  
एकूण या ट्रेनमध्ये 10 रेल्वेडबे असतील. या संपूर्ण कोच 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे.  
विशेष म्हणजे या डब्यातील सीट्सच्या आर्मरेस्टच्या बरोबर खाली एक चार्जिंग सॉकेट देण्यात आले आहे. मनोरंजन प्रणालीमध्ये डिजिटल डिस्प्ले स्क्रीन आणि स्पीकर्सची सुविझा आहे. शिवाय प्रवाशांना त्यांच्या वैयक्तिक डिव्हाइसवर वायफायची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल.  
यामध्ये GPS शी जोडलेली पब्लिक अॅड्रेस कम पॅसेंजर इन्फर्मेशन सिस्टम (PAPIS) देखील आहे. यामध्ये एलईडी डेस्टिनेशन बोर्ड देखील असणार आहे. पॅसेंजर एरियाबाहेर सामान ठेवण्यासाठी स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात आलेलं मल्टी टियर लगेज रॅक देखील आहे.  
या ट्रेनच्या डब्ब्यांमध्ये सीसीटीव्ही देखील असणार आहे. खास बाब म्हणजे या ट्रेनच्या डब्यांचे इंटिरियर विशेष डिझाइन करण्यात आलं आहे.  
पॅसेंजर्ससाठी मिनी पँट्रीची सुविधा देखील दिली जाणार आहे. सर्व्हिस एरियामध्ये हॉट केस, मायक्रोव्हेव ओव्हन, कॉफी मेकर, बॉटल कुलर, फ्रिज आणि वॉश बेसिन असेल. 
या डब्यांमध्ये एफआरपी मॉड्यूलप टॉयलेटमध्ये प्रेशराइज्ड फ्लशिंग सिस्टम असेल आणि बायो टँक देखील असणार आहे. फाय डिटेक्शन आणि अलार्म सिस्टिम देखील मिळमार आहे.  
दिव्यांग व्यक्तींसाठी मोठी दरवाजे आणि व्हीलचेअर या सुविधा देखील मिळतील. रेल्वे डब्याच्या दोन्ही बाजूला एंट्रीच्या ठिकाणी ऑटोमॅटिक स्लायडिंग दरवाजे असतील. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Sussat-Train-running-at-a-speed-of-180-km-per-hour</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Ban-on-international-flights-till-January-31-big-decision-of-Modi-government</link>
            <description>नवी दिल्ली:आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे.  करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. आधी ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-12-30/vimanpravas.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली:आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे.  करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. आधी ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. मोदी सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

करोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही पाऊलं ठेवलं आहे. भारतात जवळपास २० करोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या शरीरात करोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. आता आंतरराष्ट्रीय विमानांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनसोबतची हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. भारतानेही नव्या करोनाचा धोका लक्षात घेऊन ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती. मात्र, त्यापूर्वीच भारतात दाखल झालेल्या प्रवाशांच्या माध्यमातून करोनाच्या नव्या विषाणूनं देशात शिरकाव केला आहे. मंगळवारी सहा करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नवा विषाणू आढळून आला होता. ही संख्या आज (३० डिसेंबर) २० वर गेली आहे. त्याचबरोबर या पॉझिटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेले नागरिकही पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Ban-on-international-flights-till-January-31-big-decision-of-Modi-government</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पत्रकारांना आनंदाची ‌बातमी.....!  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/good-news-to-the-journalists</link>
            <description> मुंबई : महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यात 54 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.. यातील जवळपास 50 पत्रकारांचा मृत्यू कोरोनानं झाला आहे.. कोरोनानं निधन झाल्यास संबंधित पत्रकाराच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत देण्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली होती.. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-12-30/patrakar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ मुंबई : महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यात 54 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.. यातील जवळपास 50 पत्रकारांचा मृत्यू कोरोनानं झाला आहे.. कोरोनानं निधन झाल्यास संबंधित पत्रकाराच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत देण्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली होती.. मात्र 54 पैकी एकाही पत्रकाराच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून दमडीही मिळाली नाही..
या पार्श्वभूमीवर दिल्लीहून एक दिलासा देणारी बातमी आली आहे.. ज्या पत्रकाराचं निधन कोरोनानं झालंय अशा पत्रकारांच्या नातेवाईकांना केंद़ सरकार आर्थिक मदत देणार आहे.. Journalist welfare scheme अंतर्गत ही मदत दिली जाणार आहे.. मृतमुखी पडलेला पत्रकार हा अधिस्वीकृती धारक पत्रकार असलाच पाहिजे असे कोणतेही बंधन नाही.. मात्र दिवंगत व्यक्ती पत्रकार होता याचे पुरावे द्यावे लागतील.. शिवाय मृत्यूचे प़माणात आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र देखील द्यावे लागेल..
अर्ज Additional Director General, press facilities, PIB यांच्या नावाने prspib101@gmail.com या मेलवर पाठवायचा आहे...
राज्यात ज्या पत्रकाराचे कोविड 19 ने निधन झाले आहे त्यांच्या नातेवाईकांनी अथवा मित्रांनी वर नमूद केलेल्या मेल आयडीवर आपला अर्ज पाठवावा...! ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/good-news-to-the-journalists</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 25 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काँग्रेसचे संकटमोचक अहमद पटेल यांच कोरोनामुळे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Ahmed-Patel-a-Congress-troublemaker--died-due-to-corona</link>
            <description>नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं निधन झालं आहे. ते 71 वर्षांचे होते. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या वेदांता रुग्णाल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-11-25/ahmed-patel-1200.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं निधन झालं आहे. ते 71 वर्षांचे होते. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, अखेर मृत्यूशी असलेला त्यांचा लढा अपयशी ठरला असून पहाटे  3 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्वीट करत सांगितलं की, 'वडील अहमद पटेल यांचं आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी निधन झालं आहे. एका महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान एकाच वेळी त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं, त्यांनंतर त्यांच्या शरीराचे अनेक अवयव निकामी होत गेले आणि त्याची प्रकृती आणखी खालावली. आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, कोरोनाच्या गाइडलाइन्सचं पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.'
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Ahmed-Patel-a-Congress-troublemaker--died-due-to-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 24 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ ला पुण्यात ? कोरोना लसीच्या प्रक्रियेचा घेणार आढावा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Narendra-Modi-in-Pune-on-the-28-th--A-review-of-the-corona-vaccine-process</link>
            <description>पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येऊन सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरती वॅक्सीन तयार केलं जातं आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-11-24/bp3k1ov1fe8sutmn_1597466124.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येऊन सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरती वॅक्सीन तयार केलं जातं आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून विभागीय आयुक्त कार्यालयात त्यासाठी काल एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या दौऱ्यात इतर काही देशांचे राजदूतही सहभागी होण्याची शक्यता आहे.
लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक  कोरोना संक्रमित आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, दिल्ली या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाची वर्तमान स्थितीची माहिती तसेच कोरोना लस वितरणासंदर्भातील तयारीबाबत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Narendra-Modi-in-Pune-on-the-28-th--A-review-of-the-corona-vaccine-process</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 12 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिनेता आसिफ बसरा यांची आत्महत्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Actor-Asif-Basra-commits-suicide</link>
            <description>बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

आसिफ बस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-11-12/937171-asif-basra.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

आसिफ बसरा यांचा मृतदेह हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


अभिनेते आसिफ बसरा हे गेल्या पाच वर्षांपासून मॅक्लोडगंजमध्ये एका मैत्रिणीसोबत भाडे तत्त्वावर घेतलेल्या घरात राहत होते. त्यांची मैत्रिण परदेशी असून ते दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे म्हटले जाते.

आसिफ हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आशिकी २, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, ब्लॅक फ्रायडे, काय पो चे अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Actor-Asif-Basra-commits-suicide</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 12 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अर्णब गोस्वामीचे कमबॅक : ठाकरे सरकारवर टीकास्त्र  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Arnab-Goswami-comeback-Criticism-of-Thackeray-government</link>
            <description>मुंबई – अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी तुरूंगात असलेले अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. जामीन मिळाल्यानंतर अर्णब गोस्वामीने पुन्हा चॅनलवर येऊन ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. माझ्यावर खोटे आरोप लावत माझ्यावर गुन्हा लादण्याचा प्रकार सरकार करत असल्याचे अर्णब गोस्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-11-12/ArnabGoswami_Stylised_261020_1200x800_Facebook_RepublicTV.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी तुरूंगात असलेले अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. जामीन मिळाल्यानंतर अर्णब गोस्वामीने पुन्हा चॅनलवर येऊन ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. माझ्यावर खोटे आरोप लावत माझ्यावर गुन्हा लादण्याचा प्रकार सरकार करत असल्याचे अर्णब गोस्वामी यांनी म्हटले. 
अर्णब गोस्वामी यांनी बोलताना, उद्धव ठाकरे माझे ऐका तुमचा पराभव झालायं... आता गेम सुरू झाला, अशा प्रखर शब्दात गोस्वामी यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. मी सर्व भाषांमध्ये रिपब्लिक टिव्ही चॅनल काढणार आहे. माझी आंतरराष्ट्रीय, सर्व वृत्तवाहिन्यांस्तरावर ओळख असल्याचे अर्णब गोस्वामी यांनी सांगितले. 
तळोजा कारागृहात माझी तीन टप्प्यांमध्ये चौकशी करण्यात आली. मला पुन्हा अटक केल्या जाऊ शकते अशी शक्यताही अर्णब गोस्वामी यांनी व्यक्त केली. माझा जामीन मंजूर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, असेही अर्णब गोस्वामी यांनी सांगितले. 
अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आपल्याला झालेली अटक ही 'अवैध' असल्याचं सांगत अर्णब गोस्वामी यांनी यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही टीका केली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Arnab-Goswami-comeback-Criticism-of-Thackeray-government</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 12 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सत्तास्थापनेसाठी एनडीएची आज बैठक : महाआघाडी करणार पराभवाची समीक्षा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/NDA-to-meet-today-RJD-to-review-defeat</link>
            <description>पाटना – बिहार निवडणूकीत एनडीएला बहुमत मिळाले. सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि जदयू यांच्यात सत्तास्थापनेसाठी बैठक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पराभवाची समीक्षा करण्यासाठी महाआघाडीची बैठक माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या घरी होणार आहे. ही बैठक तेजस्वी यादव यांच्या अध्यतेत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बिहारची</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-11-12/nitish-teju.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पाटना – बिहार निवडणूकीत एनडीएला बहुमत मिळाले. सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि जदयू यांच्यात सत्तास्थापनेसाठी बैठक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पराभवाची समीक्षा करण्यासाठी महाआघाडीची बैठक माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या घरी होणार आहे. ही बैठक तेजस्वी यादव यांच्या अध्यतेत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बिहारची निवडणूक ही रंगतदार झाली. शेवटच्या क्षणी एनडीएला बहुमत मिळाले. 
महाआघाडीच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज तेजस्वी यादव यांच्या अध्यतेखाली होणार आहे. यामध्ये महाआघाडीची पुढील वाटचाल कशी राहील यावर विचार करण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये पराभवाची समीक्षा करण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
जेडीयूच्या आमदरांचीही बैठक आज होण्याची शक्यता आहे. मुख्यमंमत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यात येणार आहे. निवडणूकीचे निकाल आल्यानंतर नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 
बिहारमध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर काल दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा हे दिग्गज नेते उपस्थित होते. बिहारच्या जनतेने अपेक्षित निकाल दिला. बिहारची  जनता सुज्ञ असल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/NDA-to-meet-today-RJD-to-review-defeat</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 11 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिहार निवडणूक : एनडीएला स्पष्ट बहुमत,तेजस्वी यादव ठरला ‘हिरो’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bihar-Election-NDA-clearly-Majority-tejsavi-Yadav-Shine-</link>
            <description>
पाटना – शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या निवडणूकीत भाजपाप्रेणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपाने यंदा जोरदार कमबॅक करत ७३ जागांवर विजय प्राप्त केला आहे.  काल मध्यरात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहार निवडणूकीत मतदान केंद्र वाढविण्यात आले होते. आता २४३ ही जागेचे निकाल हाती आल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १२५, महागठबंधनला ११०, इ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-11-11/nitish-teju.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
पाटना – शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या निवडणूकीत भाजपाप्रेणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपाने यंदा जोरदार कमबॅक करत ७३ जागांवर विजय प्राप्त केला आहे.  काल मध्यरात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहार निवडणूकीत मतदान केंद्र वाढविण्यात आले होते. आता २४३ ही जागेचे निकाल हाती आल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १२५, महागठबंधनला ११०, इतर पक्षाला ८ जागा मिळाल्या आहेत. 
एनडीएच्या १२५ जागांपैकी भाजपाला ७४ जागा, नितीशकुमार यांच्या जदयूला ४३ तर इतर पक्षाला ८ जागा मिळाल्या. तर महाआघाडीमध्ये तेजस्वी यादव यांनी जोरदार कमबॅक करत ७५ जागा मिळाल्या. कॉंग्रेसने ७० जागा लढवत १९ जागांवर विजय प्राप्त केला आहे. यंदाच्या निवडणूकीत एमआयएमला पाच जागा मिळाल्या तर बसपा, लोजपा यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. डाव्या पक्षांना ११ जागांवर विजय मिळवता आला. यंदाच्या निवडणूकीत शिवसेनेचे पानिपत झाल्याचे पाह्यला मिळाले. त्यामुळे आता बिहारमध्ये पुन्हा नितीशराज येणार हे स्पष्ट झाले आहे. 

तेजस्वी यादव ठरला हिरो 
बिहार निवडणूकीची रणधुमाळी अतिशय रंगतदार होती. मतमोजमी ही मध्यरात्री उशीरापर्यंत सुरू होती. एनडीए आणि महाआघाडी यांच्यात चुरस बघायला मिळाली. शेवटी एनडीएला १२५ जागांसह बहुमत मिळाले. या निवडणूकीत एनडीएला बहुमत मिळाले असले तरिही सर्वत्र तेजस्वी यादवचे कौतुक पाहल्याला मिळत आहे. तेजस्वी यादवच्या राजदने ७५ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष समोर आलेला आहे. तेजस्वी यादवच्या सभांना होणारी गर्दी व त्यांना मिळणारा प्रतिसाद यामुळे तेजस्वी यादव नक्कीच विजयी होतील, असा विश्वास सर्वांना होता. मतमोजणीच्या दिवशी सकाळपासून कॉंग्रेस आणि शिवसेनेने तेजस्वी यादव विजयी होतील, असा दावा केला होता.   
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bihar-Election-NDA-clearly-Majority-tejsavi-Yadav-Shine-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 18 ऑगस्टनंतर कोरोना बाधितांचा आकडा पहिल्यांदाच कमी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/For-the-first-time-since-August-18-the-number-of-Corona-victims-has-dropped</link>
            <description>नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळले असून एका दिवसात आढळलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा बऱ्याच दिवसांनंतर इतका कमी असल्याचं आढळलं आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 71,75,880 इतकी झाली आहे. 
</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-13/corona-virus.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळले असून एका दिवसात आढळलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा बऱ्याच दिवसांनंतर इतका कमी असल्याचं आढळलं आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 71,75,880 इतकी झाली आहे. 

 18 ऑगस्ट्ला यापूर्वी 55,079 इकते रुग्ण दिवसभरात आढळले होते. दरम्यान, मागील चोवीस तासांमध्ये कोरोनामुळं दगावलेल्या रुग्णांची संख्या 706 इतकी असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. जवळपास 18 ऑगस्टनंतर पहिल्यांदाच 55 हजारांच्या घरात रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्येनं 71.75 लाखांचा आकडा ओलांडला आहे. तर, या व्हायरसवर मात करत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 62 लाखांवर पोहोचली आहे. 

आतापर्यंत देशात कोरोनानं 1,09,856 जणांचा बळी घेतला आहे. देशामध्ये कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या मागीत चोवीस तासांमध्येही जास्त असल्याचं पाहायाला मिळालं. जवळपास 77,760 रुग्णांनी चोवीस तासांत कोरोनावर मात केली.
 
कोरोनावर मात करणाऱ्यांमध्ये देशातील तब्बल 62,27,295 रुग्णांचा समावेश आहे. तर, सध्याच्या घडीला कोरोनासाठी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 8,38,729 इतकी आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 86.78 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर, मृत्यूदर 1.53 वर कायम आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/For-the-first-time-since-August-18-the-number-of-Corona-victims-has-dropped</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्राच्या जनतेला विशेष आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Modi-special-appeal-to-the-people-of-Maharashtra</link>
            <description>नवी दिल्ली : चेहऱ्यावर मास्क, पुन्हा-पुन्हा हात धुणे, स्वच्छता ठेवणं, सोशल डिस्टंसिंग या नियमांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. जोपर्यंत औषध नाही, तोपर्यंत निष्काळाजीपणा नाही. ही लढाई नक्की जिंकू. जिंकायचीच आहे आणि जिंकणारच.' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-13/PM-modi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : चेहऱ्यावर मास्क, पुन्हा-पुन्हा हात धुणे, स्वच्छता ठेवणं, सोशल डिस्टंसिंग या नियमांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. जोपर्यंत औषध नाही, तोपर्यंत निष्काळाजीपणा नाही. ही लढाई नक्की जिंकू. जिंकायचीच आहे आणि जिंकणारच.' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे.

भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुस्तकाचं प्रकाशनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्या कामाचं कौतूक केलं. 

पंतप्रधान पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या लोकांना एक गोष्ट विशेषपणे सांगू इच्छित आहे. कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. महाराष्ट्रात हे संकट जरा अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या जनतेने काळजी घ्यावी अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही थांबवण्याचं नाव घेत नाहीये. राज्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेला विशेष आव्हान केलं आहे.

डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Modi-special-appeal-to-the-people-of-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चीनच्या पाठिंब्याने जम्मू-काश्मीरात पुन्हा कलम 370 : फारूक अब्दुल्ला  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Article-370--Farooq-Abdullah-again-in-Jammu-and-Kashmir-with-Chinese-support</link>
            <description>जम्मू -काश्मीर : चीनच्या पाठिंब्याने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू होईल. कलम ३७० आणि अनुच्छेद ३५ ए  ची पुन्हा अंमलबजावणी करण्यासाठी आणि जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यास आपण वचनबद्ध असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी वक्तव्य केले आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल यांनी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-13/farookhAbdullha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जम्मू -काश्मीर : चीनच्या पाठिंब्याने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू होईल. कलम ३७० आणि अनुच्छेद ३५ ए  ची पुन्हा अंमलबजावणी करण्यासाठी आणि जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यास आपण वचनबद्ध असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी वक्तव्य केले आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल यांनी रविवारी वादग्रस्त वक्तव्य करून पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले.

फारुख अब्दुल्ला म्हणाले की, काश्मीरमधील परिस्थितीवर बोलण्यासाठी संसद भवनात वेळ मागुणपण देण्यात आला नाही. देशातील लोकांना हे कळू द्या की लोक खरोखर कसे जगतात आणि तेथील परिस्थिती काय आहे? तो उर्वरित देशासह पुढे किंवा मागे गेलेला आहे? संसदेच्या पावसाळी अधिवेशनात फारूक अब्दुल्ला यांनी ५ ऑगस्ट २०१९ पूर्वी जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत करण्याची मागणी केली होती. 
 
संसद अधिवेशनात फारुख अब्दुल्ला म्हणाले होते की, काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारलेली नाही. इंटरनेट उर्वरित देशात ४ जी वापरत आहे, ५ जी येत आहे. मात्र काश्मिरात अद्यापही येथील लोकांच्या सेवेत फक्त २ जी च आहे. याप्रकारे कश्मीरी युवक पुढे कसे जाईल. देशाला तेथील परिस्थितीबद्दल सांगायचे आहे. आम्ही इतर लोकांना सुविधा का देत नाही? आपण कसे पुढे जाऊ? युग बदलला आहे. फारुख अब्दुल्ला यांनी लोकसभेत सांगितले की, भारताने पाकिस्तानशी बोलणी केली पाहिजे. ज्याप्रकारे चीनशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तशाच सामील मुद्द्यांबाबत पाकिस्तानशी चर्चा झाली पाहिजे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Article-370--Farooq-Abdullah-again-in-Jammu-and-Kashmir-with-Chinese-support</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोविड योद्ध्याचा कोरोनामुळे मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Covina-warrior-dies-from-corona-burying-corona-patients</link>
            <description>नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करणारा व्यक्ती देखील कोविड वॉरियर आहे, असं म्हणावं लागणार आहे. कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करणारे आरिफ खान हे कोरोना रुग्णांची सेवा करत असताना त्यांना देखील कोरोनाची बाधा झाली आणि कोरोना व्हायरसने त्यांचा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-13/covidyodhha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करणारा व्यक्ती देखील कोविड वॉरियर आहे, असं म्हणावं लागणार आहे. कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करणारे आरिफ खान हे कोरोना रुग्णांची सेवा करत असताना त्यांना देखील कोरोनाची बाधा झाली आणि कोरोना व्हायरसने त्यांचा देखील बळी घेतला आहे.

 आरिफ खान यांनी आतापर्यंत २०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.  कोरोना रुग्णांना मोफत रुग्णवाहिका पुरवण्याचं काम करत होते. आरिफ खान हे मागील २५ वर्षांपासून शहीद भगत सिंग सेवा दलासोबत रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत होते. सेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी ९० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. 

ज्या कुटुंबाकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नव्हते, त्यांना देखील आरिफ खान यांनी आर्थिक मदत केली. रुग्णांची सेवा करताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्याच्यावर दिल्लीतील हिंदू राव रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. एवढचं नाही तर या धोकादायक व्हायरसमुळे दररोज जवळपास हजारो रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. या युद्धामध्ये कोरोना वॉरियर आपल्या जीवाची पर्वा न करता अनके दिवसांपासून काम करत आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Covina-warrior-dies-from-corona-burying-corona-patients</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वायुसेनेचा ८८ वा स्थापना दिवस, राफेल आणि तेजससह ५६ एअरक्राफ्टनी घेतला सहभाग ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/88th-founding-day-of-Air-Force-56-aircraft-including-Raphael-and-Tejas-participated</link>
            <description>
नवी दिल्ली : 


भारतीय वायुसेना आज ८८ वा स्थापना दिवस साजरा होत आहे. भारताच्या गौरवशाली इतिहासाशी कार्यक्रमाला सुरुवात झालीय. चीन आणि पाकिस्तान असं दुहेरी आव्हान घेणारी वायुसेना आपल्या कामगिरीचे प्रात्यक्षिक दाखवत आहे. या कार्यक्रमात ५६ एअरक्राफ्टनी सहभाग घेतला आहे. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-08/iaf-1570505275.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
नवी दिल्ली : 


भारतीय वायुसेना आज ८८ वा स्थापना दिवस साजरा होत आहे. भारताच्या गौरवशाली इतिहासाशी कार्यक्रमाला सुरुवात झालीय. चीन आणि पाकिस्तान असं दुहेरी आव्हान घेणारी वायुसेना आपल्या कामगिरीचे प्रात्यक्षिक दाखवत आहे. या कार्यक्रमात ५६ एअरक्राफ्टनी सहभाग घेतला आहे. यामध्ये राफेल, जॅगुवार, तेजस, सुखोई आणि मिराजचा देखील समावेश आहे. 

स्टेटिक डिस्प्लेमध्ये राफेलला मध्यभागी स्थान देण्यात आले आहे.फ्लाय पास्टच्या फॉर्मेशनमध्ये देखील राफेलला स्थान दिले आहे.आज आकाशातून साऱ्या जगाला राफेल आणि स्वदेशी तेजसची ताकद बघायला मिळत आहे.

विजय फॉर्मेशनमध्ये राफेलसोबत मिराज-२००० आणि जॅगुआर फायटर सारखे जेट्स आहेत. तर ट्रांसफॉर्मर फॉर्मेशनमध्ये तेजस आणि सुखोई विमान देखील असतील. सर्व फायटर ५-५ च्या फॉर्मेशनमध्ये उड्डाण भरताना दिसणार आहेत. भारतीय वायुसेनेचा पराक्रम जगाने अनेकदा पाहीला आहे. आज वायुसेना स्थापना दिनानिमित्त संपूर्ण जग हा थरार पाहत आहे. वायुसेनेने रंगीत तालमीवेळी आपल्या शक्ती प्रदर्शनाची झलक दाखवली आहे.

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वायुसेना स्थापना दिनानिमित्त ट्वीट करत अभिमान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/88th-founding-day-of-Air-Force-56-aircraft-including-Raphael-and-Tejas-participated</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ४० जणांची स्टार प्रचारक यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/NCP-announces-list-of-40-star-campaigners-for-Bihar-elections</link>
            <description>

मुंबई  -

 बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी दिल्ली केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे असणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.


दरम्यान</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-08/sp-bihar-alliance-l.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

मुंबई  -

 बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी दिल्ली केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे असणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणुक लढवणार असून याबाबतची माहिती लवकरच राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक जाहीर करणार आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, के. के. शर्मा, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राजीव झा, नरेंद्र वर्मा, राजेंद्र जैन, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. जे. जोसेमन, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, पुष्पेंद्र मलिक, सीमा मलिक, विरेंद्र सिंग, गोविंदभाई परमार, वेदपाल चौधरी, उमाशंकर यादव, एस. पी. शर्मा, मुरलीमनोहर पांडे, नवलकिशोर साही, राहत काद्री, जितेंद्र पासवान, ललिता सिंग, संजय केशरी, इस्तियाक आलम, अकबर अली, मनोज जैस्वाल, खुशारो आफ्रीदी, ब्रिजबिहारी मिश्रा, शकील अहमद, अझर आलम, इंदू सिंग, चांदबाबू रहेमान, चंद्रेश कुमार, चंद्रशेखर सिंग आदींचा समावेश आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/NCP-announces-list-of-40-star-campaigners-for-Bihar-elections</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हाथरस हत्याकांड :  आम्ही निर्दोष ! आरोपींचे यूपी पोलिसांना पत्र  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Hathras-massacre-We-are-innocent-Accused-letter-to-UP-police</link>
            <description>हाथरस – हाथरस येथील हत्याकांड प्रकरणातील आरोपींनी उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहलं आहे. या पत्रामध्ये आम्ही निर्दोष असल्याचे आरोपींनी नमूद केले आहे. 
आरोपींनी लिहलेल्या पत्रामध्ये आरोपींची आणि पीडितेची मैत्री होती. त्यांचे आणि पीडितेचे बोलणेही सुरू होते. या कारणावरूनच तिच्या भावाने व तिच्या आईने तिला मारले असल्याचा उल्लेख केला आहे. ज्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-08/10-4-696x463.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हाथरस – हाथरस येथील हत्याकांड प्रकरणातील आरोपींनी उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहलं आहे. या पत्रामध्ये आम्ही निर्दोष असल्याचे आरोपींनी नमूद केले आहे. 
आरोपींनी लिहलेल्या पत्रामध्ये आरोपींची आणि पीडितेची मैत्री होती. त्यांचे आणि पीडितेचे बोलणेही सुरू होते. या कारणावरूनच तिच्या भावाने व तिच्या आईने तिला मारले असल्याचा उल्लेख केला आहे. ज्यादिवशी पीडितेला मारल्या गेले त्या दिवशी आम्ही तिथे होतो. तिला पाणीदेखील आम्ही पाजले असल्याचा निर्वाळा आरोपींनी पोलिसांना लिहलेल्या पत्रात केला आहे. या पत्रामध्ये चारही आरोपींच्या सह्या व अंगठ्यासे ठसे आहेत. 
या प्रकरणात आम्हाला विनाकारण अडविण्यात आले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकरणात नवनवीन खुलासे दररोज होताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शवविच्छेदन अहवाल समोर आला होता. त्या अहवालात बलात्कार झालाच नसल्याचे उघड होते. काल पीडितेच्या भावाचे आणि आरोपींचे कॉल रेकॉर्ड उघडकीस आले होते. 
पीडितेच्या कुटूंबीयांनी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आम्हाला विश्वास न घेता मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आला. आम्हाला कुणाला भेटता येत नाही. आम्हाला डांबून ठेवण्यात आले असल्याने हायकोर्टात याचिका सादर करणार असल्याचे पीडितेची बाजू मांडणाऱ्या संघटनेने सांगितले आहे. 
याप्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत सुरू आहे. कालच एसआयटी आपला अहवाल योगी सरकारकडे सोपविणार होती. परंतु याप्रकरणी आणखी सखोल तपास करण्यासाठी एसआयटीला १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Hathras-massacre-We-are-innocent-Accused-letter-to-UP-police</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  हाथरस प्रकरणी कॉल डिटेल्समधून मोठी माहिती उघड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Big-details-revealed-from-call-details-in-Hathras-case</link>
            <description>नवी दिल्ली : 

हाथरस हत्याकांड प्रकरणाला वेगळ वळण मिळण्याची शक्यता आहे. पीडित मुलीच्या भावाचे आणि मुख्य आरोपीचे सहा महिन्यांचे कॉल डिटेल्स तपास यंत्रणेच्या हाती लागले आहे. त्यामुळे या कॉल डिटेल्समधून मोठी माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-07/10-4-696x463.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : 

हाथरस हत्याकांड प्रकरणाला वेगळ वळण मिळण्याची शक्यता आहे. पीडित मुलीच्या भावाचे आणि मुख्य आरोपीचे सहा महिन्यांचे कॉल डिटेल्स तपास यंत्रणेच्या हाती लागले आहे. त्यामुळे या कॉल डिटेल्समधून मोठी माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या दरम्यान पिडीतेच्या भावाच्या नावे असलेल्या मोबाईलवरून मुख्य आरोपीला १०० फोन करण्यात आले होते. यात आरोपीशी पीडितेचा भाऊच संवाद साधत होता की आणखी कोणी हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पीडितेच्या कुटुंबातील व्यक्तीकडून आरोपीशी संपर्क साधला होता. काही संभाषणं १५ मिनिटांहून अधिक कालावधीसाठीही झाली होती. 


हाथरस येथे घडलेल्या हत्याकांडाचे तीव्र पडसाद साऱ्या देशात उमटले. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी राजकीय पुढारी समोर सरसावले असताना हा धक्कादायक खुलासा पुढे आला आहे. दरम्यान, याप्रकरणी देशातील वातावरण पाहता स्थापन केलेली स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तपासाचा तपशील आणि महत्त्वाचा अहवाल सोपवणार आहे. या प्रकरणी एका आठवड्याच्या आत एसआयटीनं अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Big-details-revealed-from-call-details-in-Hathras-case</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  रिया चक्रवर्तीला अखेर जामीन  मंजूर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Riya-Chakraborty-finally-granted-bail-Approved</link>
            <description>मुंबई :

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थ प्रतिबंक कायद्याअंतर्गत अटकेत असलेल्या मुख्य संशय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-07/07_10_2020-rhea-arrest_20847907.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थ प्रतिबंक कायद्याअंतर्गत अटकेत असलेल्या मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीला अखेर हायकोर्टाने बुधवारी मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी रियाला 1लाखाच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर करून पासपोर्ट जमा करन्यास सांगून मुंबईबाहेर पोलिसांच्या परवानगीशिवाय जाण्यास  मनाई केली .
तसेच सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंतचाही जामीन मंजूर करताना रियाचा भाऊ शौविक आणि परिहारचा जामीन मात्र फेटाळून लावला आहे . ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Riya-Chakraborty-finally-granted-bail-Approved</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्राला ८ सीएनजी स्टेशन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/8-CNG-stations-to-Maharashtra</link>
            <description>नवी दिल्ली – पर्यावरणपूरक नॅचरल गॅसची व्यापकता वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे देशात ४२ सीएनजी स्टेशन आणि ३ टोरेंट गॅस स्टेशनचे लोकार्पण करण्यात आले. मंगळवार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-07/WhatsApp Image 2020-10-06 at 10.07.17 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – पर्यावरणपूरक नॅचरल गॅसची व्यापकता वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे देशात ४२ सीएनजी स्टेशन आणि ३ टोरेंट गॅस स्टेशनचे लोकार्पण करण्यात आले. मंगळवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सर्व ४२ स्टेशनचे लोकार्पण केली. ४२ पैकी ८ सीएनजी स्टेशन हे महाराष्ट्रात असणार आहे. 

एकत्र जोडलेल्या गेलेल्या ४२ सीएनजी स्टेशनमध्ये १४ स्टेशन उत्तरप्रदेश, ८ महाराष्ट्र, ६ गुजरात, ४ पंजाब, आणि तेलगणा आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ५ अशी जोडली गेली आहे. तर सात घटक राज्य आणि एक केंद्रशासित राज्यांमधील ३२ जिल्ह्यांमध्ये टोरेंट गॅसला सिटी गॅस वितरणमार्फत पसरविण्याचे अधिकार आहेत. महाराष्ट्र, पंजाब, उत्तरप्रदेश या राज्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी एक सिटी स्टेशन देण्यात आले आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/8-CNG-stations-to-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिहार निवडणूक : भाजपा १२१ तर जेडीयू १२२ जागा लढविणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Bihar-elections-BJP-to-contest-121-seats-JDU-to-contest-122-seats</link>
            <description>पाटना – बिहार निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. भारतीय जनता पक्ष यांनी नितीशकुमार यांच्या जेडीयूची युती करून समसमान जागेवर निवडणूक लढविणार आहे. भाजपा १२१ तर जेडीयू १२२ जागा लढविणार असल्याची मा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-06/download (3).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पाटना – बिहार निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. भारतीय जनता पक्ष यांनी नितीशकुमार यांच्या जेडीयूची युती करून समसमान जागेवर निवडणूक लढविणार आहे. भाजपा १२१ तर जेडीयू १२२ जागा लढविणार असल्याची माहिती मिळाली आहे. 
बिहारमध्ये विधानसभा निवडणूकीची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. या निवडणूकीत भाजपा आणि जदयू यांनी युती केली आहे. या निवडणूकीत जेडीयूने भाजपाला महत्व दिल्याचे दिसून येत आहे. जेडीयूच्या जागांपैकी ७ जागा हिंदूस्थानी अवाम मोर्चा लढवणार आहे. भाजपाच्या ९ जागा विकासशील इन्सान पार्टीला देण्यात येणार आहे. जेडीयूचे सर्वेसर्वा तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 
बिहार विधानसभेच्या एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यानिवडणूकीत कॉंग्रेस ७० जागा लढवणार आहे त्यांचे सहयोगी डावे पक्ष तीस जागा लढवणार आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Bihar-elections-BJP-to-contest-121-seats-JDU-to-contest-122-seats</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १५ ऑक्टोंबरपासून शाळा  सुरू होणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/School-will-start-from-October-15</link>
            <description>
नवी दिल्ली : 

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर आता देशातील विविध राज्यांमध्ये येत्या १५ ऑक्टोंबरपासून शाळा उघडणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने १५ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने द</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-06/_113871459_school_reu.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
नवी दिल्ली : 

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर आता देशातील विविध राज्यांमध्ये येत्या १५ ऑक्टोंबरपासून शाळा उघडणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने १५ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने देशातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल सामाजिक अंतर पाळणे, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेणे ही शाळांची जबाबदारी असणार असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने  स्पष्ट केले आहे. शाळेमध्ये दिला जाणारा मध्यान आहार स्वच्छ आणि सुरक्षित आहे किंवा नाही याचीही जबाबदारी राज्यांवर आणि शाळांवर सोपविण्यात आली आहे. 



अगोदर मोठ्या वर्गाच्या आणि नंतर हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरु करण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना   या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायच्या आहेत. पालकांची लेखी संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत हजर राहण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा असेही आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत दररोज हजर असण्याबाबतची मुभा देण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/School-will-start-from-October-15</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रियाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Increase-in-Rhea-judicial-custody</link>
            <description>मुंबई :

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थ प्रतिबंक कायद्या अंतर्गत अटकेत आलेल्या मुख्य संशयित आरोपी  रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह सहा  आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

या सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीची मुदत आज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-06/rhea-1594884237.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थ प्रतिबंक कायद्या अंतर्गत अटकेत आलेल्या मुख्य संशयित आरोपी  रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह सहा  आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

या सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपल्याने मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. बी.गुरव यांनी त्यांच्या  न्यायालयीन कोठडीत आणखीन 14 दिवसाची वाढ केली. त्यामुळे रियाचा मुक्काम हा  भायखळा जेलमध्येच  असणार आहे .दरम्यान रियासह अन्य आरोपी हे उच्च न्यायालयात केलेल्या जामीन अर्जाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहे.

एनसीबीने  ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली  रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती,सुशांतचा मैनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा नोकर दिपेश सावंत आणि ड्रग्ज पेडलर झैद विलात्रा आणि बासित परिहार यांना अटक केली. या आरोपींची न्यायालयीन कोठडीत आज संपल्याने त्यांना मुंबई सत्र न्यायालात हजर करण्यात आले. असता न्यायालयाने या सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबर पर्यंत वाढ केली. दरम्याने  रियासह सर्व आरोपीसह जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जांवर उभयपक्षांच्या युक्तीवादानंतर निर्णय राखून ठेवला आहे. तो लवकरच येण्याची शक्यताअसल्याने या निर्णयाच्या प्रतिक्षेतसर्व आरोपी आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Increase-in-Rhea-judicial-custody</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुलवामा येथे पुन्हा आतंकवादी हल्ला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Terrorist-attack-again-at-Pulwama</link>
            <description>जम्मु काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पंपोरच्या कांधीजल पुलाजवळ आतंकवादी हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. सीआरपीएएफच्या ११० बटालीयनचे जवान तैनात असताना अं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-05/Srinagar_Soura_encounter_PTI_650.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जम्मु काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पंपोरच्या कांधीजल पुलाजवळ आतंकवादी हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. सीआरपीएएफच्या ११० बटालीयनचे जवान तैनात असताना अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या आतंकवादी हल्ल्यात  पाच जवान जखमी झाले आहेत. गोळीबार झाल्यानंतर भारतीय सैन्याने हा परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे. परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. 



पुलवामा येथे दोन आतंकवादी मारले 
२७ सप्टेंबर रोजी पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा परिसरात आतंकवादी आणि जवानांसोबत चकमक झाली होती. परिसरात दोन ते तीन आतंकवादी लपले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईनंतर सेनेने दोन आतंकवादी ठार केले होते. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Terrorist-attack-again-at-Pulwama</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींना अटक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Rahul-Gandhi-arrested-while-his-way-to-visit-victims-family</link>
            <description>हाथरस मुद्द्यावरुन राजकारणातही बरीच वादळं येत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-01/rahul-gandhi-arrested.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हाथरस मुद्द्यावरुन राजकारणातही बरीच वादळं येत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्या रोखानं त्यांनी प्रवासही सुरु केला. पण, त्यापूर्वीच उत्तर प्रदेश पोलिसांकडून कारवाई करत राहुल आणि प्रियंका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Rahul-Gandhi-arrested-while-his-way-to-visit-victims-family</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कारानंतर तरुणीचा मृत्यू, दोघांना अटक   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Young-woman-dies-after-gang-rape-in-Balrampur-two-arrested</link>
            <description>लखनऊ : 

हाथरस येथील १९ वर्षीय गरीब तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त होत असताना, मंगळवारी (२९ सप्टेंबर) उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये एका दुसर्‍या तरुणीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

बलरामपूरच्या गायसरी गावात ही घटना घडली. २२ वर्षीय पीडित विद्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-10-01/WhatsApp Image 2020-09-30 at 9.11.43 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लखनऊ : 

हाथरस येथील १९ वर्षीय गरीब तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त होत असताना, मंगळवारी (२९ सप्टेंबर) उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये एका दुसर्‍या तरुणीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

बलरामपूरच्या गायसरी गावात ही घटना घडली. २२ वर्षीय पीडित विद्यार्थी बीकॉमच्या द्वितीय वर्षात शिकत होती. विद्यार्थिनीनीवर तिच्या कॉलेजमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती एका खासगी कंपनीत नोकरी करत असे.

महिलेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ती घरी परत येत असताना तिचे अपहरण केले. बेशुद्ध अवस्थेत ती रिक्षातून घरी परत आली. तिची अवस्था वाईट झालेली होती. तिला उभी राहण्याची ताकदही नव्हती. अत्याचार करणाऱ्यांनी तिचे घरी येत असताना अपहरण केले, असा दावा पीडितेच्या कुटूंबाने केला आहे. मुलीची प्रकृती पाहून पालक काळजीत पडले आणि त्यांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु तिचे रुग्णालयात जात असतानाच निधन झाले.

२२ वर्षीय पीडित तरुणीवर तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी तिला विषाचे इंजेक्शन देखील देण्यात आले होते, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ही मुलगी मंगळवारी वेळेवर घरी आली नाही म्हणून त्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. काही काळानंतर ती हाताला ग्लूकोज ड्रिपसह रिक्षातून घरी आली. त्यावेळी तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. बलरामपूर पोलीस अधीक्षक देव रंजन वर्मा यांनी सांगितले की, नातेवाईकांनी तिला रूग्णालयात नेले पण तिचा वाटेवर मृत्यू झाला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Young-woman-dies-after-gang-rape-in-Balrampur-two-arrested</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बाबरी विध्वंस प्रकरणी सर्व दोषींची निर्दोष मुक्तता  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Innocent-acquittal-of-all-convicts-in-Babri-demolition-case</link>
            <description>लखनऊ – बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेचा अंतिम निकाल आज न्यायालयाने सुनावला. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह ३२ आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिद पाडल्यानंतर भाजप, आरएसएस, विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि कारसेवक यांच्यावर कारवाई करण्यात आली. 
या प्रकरणी सुनावणी करताना कोर्टाने बाबरी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-30/uam.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लखनऊ – बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेचा अंतिम निकाल आज न्यायालयाने सुनावला. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह ३२ आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिद पाडल्यानंतर भाजप, आरएसएस, विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि कारसेवक यांच्यावर कारवाई करण्यात आली. 
या प्रकरणी सुनावणी करताना कोर्टाने बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे. लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ही घटना अचानक घडली असं देखील कोर्टानं म्हटलं आहे. 


32 आरोपींपैकी 26 आरोपी न्यायालयात उपस्थित 

न्यायाधीश एस. के. यादव यांच्या न्यायालयात 32 आरोपींपैकी 26  आरोपी न्यायालयात उपस्थित होते. अनुपस्थित आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश दिले. या सहा जणांमध्ये लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सहा जण गैरहजर होते. एक सप्टेंबर रोजी हा निकाल पूर्ण झाला असल्याची माहिती होती. दोन हजार पानांचं निकालपत्र असल्याची माहिती आहे.  6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने फैसला सुनावला. या प्रकरणात एकूण  49 आरोपी  होते, ज्यापैकी 17 आरोपींचा मृत्यू झाला आहे.

या निकालानंतर विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदू संघटनांनी सेलिब्रेशन सुरु केलं आहे. मुंबई भाजप कार्यालयात देखील जल्लोष केला आहे. तसंच निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपींनी देखील आनंद व्यक्त केला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Innocent-acquittal-of-all-convicts-in-Babri-demolition-case</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हाथरस गॅंगरेपमधील पीडितेच्या कुटूंबाला विश्वासात न घेता केला अंत्यसंस्कार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-family-of-the-victim-of-the-Hathras-gangrape-was-cremated-without-trust</link>
            <description>हाथरस: उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले आहेत. याबाबत पीडितेच्या परिवारानं आरोप केले आहेत, तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर आरोप केले आहेत.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-30/182705-poweb.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हाथरस: उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले आहेत. याबाबत पीडितेच्या परिवारानं आरोप केले आहेत, तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर आरोप केले आहेत. हाथरसमधील अत्याचार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.


'भारत की बेटी' वर अत्याचार करुन हत्या केली जाते. सत्य लपवलं जातंय आणि शेवटी तिच्या परिवाराचा अंत्यसंस्कार करण्याचा हक्क देखील हिरावला जातोय, असं ट्वीट राहुल गांधींनी एक व्हिडीओ शेअर करत केलंय. युपीतील वर्ग-विशेष जंगलराजने आणखी एका तरुणीची हत्या केली. ही फेक न्यूज आहे असं सांगत सरकारने पीडितेला मरण्यासाठी सोडून दिलं. दुर्दैवाने ही घटना फेक न्यूज नव्हती, ना पीडितेचा मृत्यू आणि ना सरकारची क्रूरता, असं ट्विट करत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.


आमची दिशाभूल केली जातेय- पीडितेचा भाऊ


सफदरजंगमध्ये धरणे आंदोलन करणाऱ्या पीडितेच्या परिवाराला काल पोलिसांनी तिथून हटवलं. परिवाराकडून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत हॉस्पिटलसमोर आंदोलन सुरु केलं होतं. पीडितेच्या भावाचं म्हणणं आहे की, आमची दिशाभूल केली जात आहे. आम्हाला न्याय हवा आहे. हॉस्पिटलबाहेर काँग्रेस, भीम आर्मी आणि अन्य संघटनांनी देखील आंदोलनं केली. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणी न्याय व्हावा, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, असं त्यांनी म्हटलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-family-of-the-victim-of-the-Hathras-gangrape-was-cremated-without-trust</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  मुंबईत गुंडेगिरी ! अनुराग अजुनही मोकळा फिरतोय  – कंगनाचे ट्विटरवरून टीकास्त्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Kangana-on-Twitter</link>
            <description>मुंबई – महाराष्ट्र सरकार व कंगना वाद पुन्हा एकदा उफाळून येताना दिसून येऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईबाबत वादग्रस्त विधानामुळे कंगना चांगलीच चर्चेत आली होती. पुन्हा एकदा कंगनाने आपल्या ट्विटरद्वारे पोस्ट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत गुंडेगिरी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-29/thequint_2020-07_88c3a6ac-75a9-4e13-9959-47b2689a309d_Untitled_design___2020_07_21T134510_480.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – महाराष्ट्र सरकार व कंगना वाद पुन्हा एकदा उफाळून येताना दिसून येऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईबाबत वादग्रस्त विधानामुळे कंगना चांगलीच चर्चेत आली होती. पुन्हा एकदा कंगनाने आपल्या ट्विटरद्वारे पोस्ट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत गुंडेगिरी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असून त्यांना कोणीही विचारत नाही, अशी टीका कंगनाने केली आहे.
ठाकरे सरकारवर टीका केल्याप्रकरणी हरियाणातील साहिल चौधरीला अटक करण्यात आली. त्यानंतर कंगनाने हे ट्विट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या टीमने आमच्यासाठी काय केले ? आमचे घर तोडले याला जबाबदार कोण असा प्रश्न कंगनाने विचारला आहे. 
  ‘साहिलनं महाराष्ट्र सरकारला त्यांच्या कामावरून प्रश्न विचारले म्हणून कुणीतरी त्यांच्याविरोधात अचानक गुन्हा दाखल केला, जो की त्याचा लोकशाही अधिकार आहे. त्यानंतर साहिलला तात्काळ तुरूंगात टाकण्यात आलं. पण, पायल घोषनं अनुराग कश्यपविरोधात अनेक दिवसांपूर्वी बलात्तकाराचा गुन्हा दाखल केला आहे. पण, तो मुक्तपणे फिरतोय. हे सगळं काय आहे,’ असा सवाल कंगनानं काँग्रेसला केला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सातत्यानं बॉलिवूडमधील काही कलाकारांवर टीका करणाऱ्या कंगना रणौतनं मुंबई पोलिसांवर टीका केली होती. त्याचबरोबर मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. विशेष म्हणजे तिने नंतर मुंबईची तुलना पीओकेशी नाही, तर सीरियाशी करायला हवी होती, असं विधान केलं होतं. याप्रकरणात कंगना सातत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Kangana-on-Twitter</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘नमामि गंगे’ अभियानाअंतर्गत उत्तराखंडमध्ये सहा महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-PM-inaugurates-six-ambitious-projects-in-Uttarakhand-under-Namami-Ganga-campaign</link>
            <description>नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नमामि गंगे या अभिनव प्रकल्पांअंतर्गत उत्तराखंडमध्ये सहा महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ सिवेज ट्रिटमेंट प्लांट, हरिद्वार व ऋषीकेश म्यूझीयमचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे केले. यावेळी राज्यपाल, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत प्रामुख्याने उपस्थित होते. गंगा जल मिशन या माहितीपुस्त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-29/ugphlenfrxk0dmzm_1576249847.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नमामि गंगे या अभिनव प्रकल्पांअंतर्गत उत्तराखंडमध्ये सहा महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ सिवेज ट्रिटमेंट प्लांट, हरिद्वार व ऋषीकेश म्यूझीयमचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे केले. यावेळी राज्यपाल, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत प्रामुख्याने उपस्थित होते. गंगा जल मिशन या माहितीपुस्तकाचे विमोचन यावेळी करण्यात आले. 
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उत्तराखंडमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या नमामि गंगे या उपक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या विकामकामांची माहिती दिली. गंगा नदी संपूर्णपणे शुद्ध करण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न केला नसून हा सर्वात मोठा नदी संरक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नमामि गंगे अंतर्गत चारही बाजूंनी गंगा शुद्धीकरणासाठी कामे सुरू करण्यात आली आहे. गंगेमध्ये अशुद्ध पाणी येणापासून प्रतिबंध लावण्यात आलेला आहे. गंगेमध्ये सिवेज ट्रिटमेंट प्लांटचे जाळे विस्तारित करण्यात आले आहे. येणाऱ्या १५ वर्षापर्यंत सहजपणे सिवेज ट्रिटमेंट प्लांटचे कार्य विकसित करेल. गंगेच्या किनाऱ्यावर असणाऱ्या १०० शहरांना व ५ हजार खेड्यांना हागणदारीमुक्त गाव व शहर करण्याचा निर्धार करणार आहे. गंगा नदीच्या उपनद्यांमध्येही प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नमामि गंगे अंतर्गत उत्तराखंडमध्ये गंगोत्री ते पश्चिम बंगालच्या गंगासागरापर्यंत गंगेचा विकास करण्यात येणार आहे. 


२ ऑक्टोबर पासून जल –नल योजना 
२ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर जल से नल तक ही योजना १०० दिवस लागू करणार आहे. यायोजनेअतंर्गत प्रत्येक शाळेत, अंगणावाडी, शिक्षण केंद्र, आरोग्य केंद्रात नळ जोडणी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. राज्य सरकारने या अभियानात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-PM-inaugurates-six-ambitious-projects-in-Uttarakhand-under-Namami-Ganga-campaign</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राहुल गांधी साधणार शेतकऱ्यांशी संवाद  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Rahul-Gandhi-will-interact-with-farmers</link>
            <description>केंद्र सरकारने कृषी विधेयके मंजूर करताना शेतकऱ्यांचे हित पाहिलेले नाही, असा आरोप </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-29/rahul-gandhi-interact.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[केंद्र सरकारने कृषी विधेयके मंजूर करताना शेतकऱ्यांचे हित पाहिलेले नाही, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. शेतकरी प्रश्नावर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. कृषी कायद्यावरून देशातलं राजकारण तापले असताना राहुल गांधी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Rahul-Gandhi-will-interact-with-farmers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[    सुशांतच्या आत्महत्येचा अंतिम रिपोर्ट एम्सने सीबीआयकडे सोपविला  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/AIIMS-hands-over-final-report-of-Sushant-suicide-to-CBI</link>
            <description>मुंबई : 

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वत्र एकच खळबळ माजली . दरम्यान सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सीबीआय कसून चौकशी करत आहे. 

सोमवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेल्या सर्व बाजू सीबीआयकडे सोपव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-29/ssr-sushant-singh-rajput.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वत्र एकच खळबळ माजली . दरम्यान सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सीबीआय कसून चौकशी करत आहे. 

सोमवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेल्या सर्व बाजू सीबीआयकडे सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचे मत म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. 

सुशांत आत्महत्येप्रकरणी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसेच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.



सुशांत सिंह राजपूतने १४ जुन रोजी त्याच्या वांद्रे राहत्या घरी गळफास घेतला. त्याच्या मृत्यूनंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी व्यक्त केला. सुशांतच्या आत्महत्येमागचं नक्की कारण काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिल्लीतील एम्स रुग्णालय करत आहे. एम्स रुग्णालयाने सुशांतच्या आत्महत्येचा अंतिम रिपोर्ट सीबीआयच्या हाती दिला असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. या रिपोर्टमध्ये सुशांतच्या शरीरात कुठेलही विषारी पदार्थ आढळून नाही आल्याचे सांगितले आहे.  सध्या याप्रकरणी सीबीआई (CBI), ईडी (ED), एनसीबी (NCB) या तीन केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/AIIMS-hands-over-final-report-of-Sushant-suicide-to-CBI</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ड्रग्ज गॅंगमध्ये सारा चे नाव आल्याने बाप सैफ नाराज : मदत न करण्याचा घेतला निर्णय  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Father-Saif-upset-over-Sarah-name-in-drug-gang</link>
            <description>मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या ड्रग्स कनेक्शनमधमध्ये NCB ने २० लोकांना अटक केली आहे. एनसीबीने शनिवारी चौकशीसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला बोलावलं होतं. चौकशीत साराचं नाव पुढे आल्यावर साराचे वडी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-29/901514-sara-ali-khan-kareena-kapoor-aunty-saif-ali-khan-stop.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या ड्रग्स कनेक्शनमधमध्ये NCB ने २० लोकांना अटक केली आहे. एनसीबीने शनिवारी चौकशीसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला बोलावलं होतं. चौकशीत साराचं नाव पुढे आल्यावर साराचे वडील म्हणजे सैफ अली खान अतिशय नाराज झाला. त्यामुळे आपण कोणतीही मदत न करण्याच ठरवलं असल्याचं त्याने सांगितलं. 
सारा अली खानवर वडिल सैफ अली खान नाराज असल्याचं वृत्त बॉलिवूडलाईफ डॉट कॉमने दिली आहे. सारा अली खानच्या वडिलांनी म्हणजे सैफने तिला या ड्रग्स कनेक्शनमधून वाचवण्यासाठी आपले हात मागे घेतले आहेत. सैफने साराला या प्रकरणात मदत न करण्याच ठरवलं आहे. 
या प्रकरणात साराचं नाव समोर आल्यामुळे सैफ फक्त सारावरच नाही तर त्याची एक्स पत्नी म्हणजे अभिनेत्री अमृता सिंहवरही रागावलं आहे. यानंतर आता सैफ आणि त्याची गर्भवती पत्नी म्हणजे करिना तैमूरसह दिल्लीला रवाना झाले आहेत. 
करिना सध्या लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. जोपर्यंत करिना या सिनेमाचं शुटिंग करणार आहे. तोपर्यं सैफ तिच्यासोबत असेल. सारासाठी हा खडतर काळ आहे यावेळी तिच्यासोबत वडिल नसले तरीही आजी आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर सोबत खंबीरपणे उभी आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Father-Saif-upset-over-Sarah-name-in-drug-gang</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कृषी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, विरोधकांच्या आंदोलनला हिंसक वळण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/President-approval-of-agriculture-bill-violent-turn-of-opposition-movement</link>
            <description>नवी दिल्ली – केंद्र सरकारने संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकांना दोन्ही सदनात पारित झाल्यानंतर आता विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी प्रदान केली आहे. सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकावरून देशात गदारोळ सुरू आहे. कृषी विधेयकाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण प्राप्त झाले असून नवी दिल्लीमध्ये इंडिया गेटवर आंदोलकांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-28/927725-923190-ram-nath-kovind-new.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – केंद्र सरकारने संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकांना दोन्ही सदनात पारित झाल्यानंतर आता विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी प्रदान केली आहे. सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकावरून देशात गदारोळ सुरू आहे. कृषी विधेयकाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण प्राप्त झाले असून नवी दिल्लीमध्ये इंडिया गेटवर आंदोलकांनी ट्रॅक्टर पेटवला.  
दरम्यान देशभरातील २५० पेक्षा जास्त शेतकरी संघटनांनी देशभरात आंदोलनाला सुरूवात केली आहे. पंजाब व हरियाणामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. पंजाब व हरियाणा राज्यात चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील राजपथावरही शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. कॉंग्रेसने या आंदोलनात पुढाकार घेतला असून देशभरातील कॉंग्रेसचे शिष्ट्यमंडळ त्या त्या राज्यातील राज्यपालांना भेटणार आहे. दरम्यान राहुल गांधींनी कृषी विधेयक म्हणजे शेतकऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा असल्याची टीका केली आहे. 
हे विधेयक पारित झाल्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध होणारी बाजारपेठ बंद होईल. या विधेयकाचा कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांचे वर्चस्व वाढेल, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. 
या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजूरी दिल्यानंतर शिरोमणी अकाली दलाचे सुखबीर बादल यांनी नाराजी व्यक्त केली असून या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूरी मिळणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. आम्हाल अपेक्षा होती की, राष्ट्रपती मंजूरी न देता परत संसदेत चर्चेसाठी पाठवतील, मात्र तसे झाले नाही, असे बादल यांनी म्हटले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/President-approval-of-agriculture-bill-violent-turn-of-opposition-movement</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 26 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दीपिका चौकशीत सहकार्य करत नाही –एनसीबी : श्रद्धा कपूरने ड्रग्ज पार्टी झाल्याची दिली कबुली  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Deepika-is-not-cooperating-in-the-investigation--NCB-Shraddha-Kapoor-confesses-to-having-a-drug-party</link>
            <description>मुंबई – बॉलीवुड ड्रग्जगॅंगमध्ये दीपिका पदूकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांना एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान चौकशीत दीपिका सहकार्य करत नसल्याचा खुलासा एनसीबीच्या सूत्रांकडून करण्यात आला आहे. तर छिछोरे सिनेमाच्या यशस्वीनंतर पवना डॅमवर झालेल्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-26/927501-deepika-padukone-shraddha-kapoor-sara-ali-khan-ncb.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – बॉलीवुड ड्रग्जगॅंगमध्ये दीपिका पदूकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांना एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान चौकशीत दीपिका सहकार्य करत नसल्याचा खुलासा एनसीबीच्या सूत्रांकडून करण्यात आला आहे. तर छिछोरे सिनेमाच्या यशस्वीनंतर पवना डॅमवर झालेल्या पार्टित ड्रग्ज पार्टी झाली असल्याची कबुली श्रद्धा कपूरने दिली आहे. मात्र आपण ड्रग्ज घेत नसल्याचे श्रद्धा कपूरने सांगितले. 
ड्रग्जचॅट आढळून आल्यानंतर दीपिकाला एनसीबीने चौकशीसाठी बोलवले होते. अधिकाऱ्यांचा सांगण्यानुसार दीपिकाने पहिले चॅट मान्य करायला नकार दिला होता. पंरतु करिश्माला सामोरे आल्यानंतर दीपिकाने चॅट माझेच असल्याचे कबुल केले. 
चॅट माझे असले तरी मी ड्रग्जचे सेवन करत नाही, असे दीपिकाने सांगितले आहे. 
सारा अली खानने चौकशी दरम्यान सुशांत ड्रग्जचे सेवन करायचा, अशी कबुली दिली. त्यामुळे रिया चक्रवर्तीने सुशांतच्या ड्रग्जसेवनाबाबत केलेल वक्तव्य खरे असल्याचे समजते आहे. दरम्यान सुशांत सिंह सोबत रिलेशनमध्ये होतो अशीही कबुली सारा अली खानने दिली आहे. सारा अली खान चौकशी दरम्यान चिंताग्रस्त असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकऱ्यांनी दिली.  
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Deepika-is-not-cooperating-in-the-investigation--NCB-Shraddha-Kapoor-confesses-to-having-a-drug-party</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 26 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[   राम मंदिरापाठोपाठ आता कृष्ण मंदिराचा वाद न्यायालयात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Following-the-Ram-temple-the-Krishna-temple-case-is-now-in-court</link>
            <description>मथूरा – अयोध्येतील बहुप्रतिक्षित वाद संपल्यानंतर आता मथूरेच्या कृष्ण मंदिराचा वाद पुढे येताना दिसून येतो आहे. मथूरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान असलेल्या विवादित जागेसाठी मथूरा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान एवम् मंदिर अशी एकूण १३.३७ एकर जागेची मालकी श्रीकृष्ण जन्मस्थानाला मिळावी आणि त्याठिकाणी असलेली मशिद हटविण्यात यावी, अशी याचिका भगवान श्रीकृष्ण विराजमान, कटरा देव खेवाट, मथूरा बाजार शहर यांच्यासह रंजना अग्निहोत्री आणि सहा भाविकांनी केली आहे. 
१९९१ मध्ये तत्कालीन पी. व्ही. नरसिंहराव सरकारने पारित केलेल्या Places of Worship (Special Provisions) Act, १९९१, कायद्यानुसार सर्व प्रार्थना स्थळांच्याबाबत जैसे थे भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे अयोध्या वगळता इतर सर्व ठिकाणी १५ ऑगस्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-26/649193-mathura-shri-krishna-janmbh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मथूरा – अयोध्येतील बहुप्रतिक्षित वाद संपल्यानंतर आता मथूरेच्या कृष्ण मंदिराचा वाद पुढे येताना दिसून येतो आहे. मथूरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान असलेल्या विवादित जागेसाठी मथूरा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान एवम् मंदिर अशी एकूण १३.३७ एकर जागेची मालकी श्रीकृष्ण जन्मस्थानाला मिळावी आणि त्याठिकाणी असलेली मशिद हटविण्यात यावी, अशी याचिका भगवान श्रीकृष्ण विराजमान, कटरा देव खेवाट, मथूरा बाजार शहर यांच्यासह रंजना अग्निहोत्री आणि सहा भाविकांनी केली आहे. 
१९९१ मध्ये तत्कालीन पी. व्ही. नरसिंहराव सरकारने पारित केलेल्या Places of Worship (Special Provisions) Act, १९९१, कायद्यानुसार सर्व प्रार्थना स्थळांच्याबाबत जैसे थे भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे अयोध्या वगळता इतर सर्व ठिकाणी १५ ऑगस्ट १९४७ रोजी ची परिस्थिती जशी आहे तशीच ठेवण्यात येईल, असे या कायद्यात सांगण्यात आले आहे. या कायद्यान्वये कुठल्याही प्रार्थनास्थळाचे रूपांतर दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळात करता येत नाही. दरम्यान मथुरा,काशीसह सर्व वादांवरील निर्णय थांबवण्यात आले होते.
गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला अयोध्यावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने काशी मथुरासह सह अन्य विवादित जागांसाठी न्यायालयाचे दरवाजे बंद केले होते. रंजना अग्निहोत्री यांच्यामार्फत दाखल केलेला याचिकेत उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाचे सदस्य, ट्रस्ट मस्जिद ईदगाह किंवा मुस्लिम समाजातील कोणत्याही सदस्याला कटरा केशव देव यांच्या मालमत्तेत रस किंवा अधिकार नाही असा दावा करण्यात आला आहे. इतिहासकार यदूनाथ सरकार यांच्या अभ्यासाचा हवाला देत १६६९-७० मध्ये औरंगजेबाने श्रीकृष्णाच्या जन्माचे श्रीकृष्ण मंदिर कटरा केशवदेव येथे पाडले आणि एक इमारत बांधली गेली आणि त्यास ईदगाह मशीद असं म्हटलं गेलं. शंभर वर्षांनंतर मराठ्यांनी गोवर्धनची लढाई जिंकली आणि आग्रा व मथुराच्या संपूर्ण प्रांताचे राज्यकर्ते बनले. मराठ्यांनी मशिदीची तथाकथित रचना पाडून टाकल्यानंतर कटरा केशवदेव येथे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान विकसित केले व त्याचे नूतनीकरण केले. १८०३ मध्ये इंग्रजांनी मथुरा ताब्यात घेतल्यानंतर त्या जागेवर कोणताही बदल करण्यात आला नाही. ब्रिटिशांनी १८१५ मध्ये १३.३७ एकर जागेचा लिलाव करत बनारसच्या राजा पाटणी मल यांना ती जमीन विकली. ते या जमिनीचे मालक झाले, असं याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
१९२१ मध्ये काही मुस्लिमांनी जमिनीवर मालकी हक्क सांगणारी याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळून लावली. फेब्रुवारी १९४४ मध्ये राजा पाटणी मल यांच्या वारसदारांनी ही जमीन पंडित मदनमोहन मालवीय, गोस्वामी गणेश दत्त आणि भिकण लालजी अत्रे यांना १९,४०० रुपयांना विकली, ज्याचे पैसे जुगल किशोर बिर्ला यांनी दिले. ऑक्टोबर १९६८ मध्ये श्री कृष्णा जन्मस्थान सेवा संघ आणि शाही मशीद ईदगाह सोसायटी यांच्यात या जागेचा मालकी नसतानाही करार झाला. याचिकेनुसार ट्रस्ट मशिद ईदगाहच्या काही मागण्या मान्य केल्या गेल्या.
जुलै १९७३ मध्ये मथुरा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या कराराच्या आधारे प्रलंबित खटल्याचा निर्णय घेतला आणि सध्या असलेल्या संरचनांमध्ये बदल करण्यास मनाई केली. रंजना अग्निहोत्रीमार्फत दाखल केलेल्या याचिकेत मशीद हटवण्यासाठी आणि अतिक्रमण केल्याचा आरोप रद्द करण्याची मागणी केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Following-the-Ram-temple-the-Krishna-temple-case-is-now-in-court</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 26 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे जनता दलात प्रवेश करणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bihar-DGP-Gupteswar-Pandey-will-join-Janata-Dal</link>
            <description>पाटना - बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. अपेक्षेप्रमाणे गुप्तेश्वर पांडे यांनी नितीशकुमार यांच्या जनता दल पक्षात प्रवेश करणार आहे. सुशांत सिंह राजपुत प्रकरणात महाराष्ट्र सरकार व मुंबई पाोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेव्हापासून ते चर्चेत होते. दरम्यान महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी पां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-26/gupteshwar_pandey_571_855.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पाटना - बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. अपेक्षेप्रमाणे गुप्तेश्वर पांडे यांनी नितीशकुमार यांच्या जनता दल पक्षात प्रवेश करणार आहे. सुशांत सिंह राजपुत प्रकरणात महाराष्ट्र सरकार व मुंबई पाोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेव्हापासून ते चर्चेत होते. दरम्यान महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी पांडे हे पक्षप्रवेश करतील असा अंदाज वर्तविला होता. त्यांचा तो अंदाज आता खरा होताना दिसून येतो आहे. 
 
बिहार विधानसभेच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती

बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी (22 सप्टेंबर) स्वेच्छानिवृत्ती घेतली. बिहार निवडणुकांच्या तोंडावर व्हीआरएस  घेतल्याने पांडे राजकारणातून सेकंड इनिंग सुरु करण्याची शक्यता बळावली होती. गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली.

गुप्तेश्वर पांडे बिहार विधानसभेच्या रिंगणात?

दरम्यान, नुकतंच बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान तर 10 नोव्हेंबरला निकाल आहे. या निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे जनता दलाकडून रिंगणात उतरु शकतात.
गुप्तेश्वर पांडे यांनी याआधी 2009 मध्येही व्हीआरएस घेतली होती. भाजपच्या तिकिटावर बिहारमधील बक्सर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र त्यांची महत्त्वाकांक्षा अपुरी राहिल्याने नऊ महिन्यांनी बिहार सरकारकडे त्यांनी आपली निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली.

नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यावेळी पांडे यांचा विनंती अर्ज मंजूर केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते बिहार पोलिस महासंचालकपदी रुजू झाले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bihar-DGP-Gupteswar-Pandey-will-join-Janata-Dal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 26 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ड्रग्ज प्रकरणात आज आणखी मोठे खुलासे होणार? दीपिका एनसीबीच्या कार्यालयात  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Will-there-be-even-bigger-revelations-today-in-the-drugs-case-Deepika--at-the-NCB-office</link>
            <description>मुंबई – ड्रग्ज प्रकरणात आज आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांच्यासह सात जाणांना समन्स बजावला होता. आज दीपिका आणि श्रद्धा कपूरची चौकशी एन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-26/0c881d00-6f74-4b48-b737-66d049301983.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – ड्रग्ज प्रकरणात आज आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांच्यासह सात जाणांना समन्स बजावला होता. आज दीपिका आणि श्रद्धा कपूरची चौकशी एनसीबीद्वारे सुरू झाली आहे. दरम्यान चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दीपिका आणि श्रद्धा दोघीही एनसीबीच्या कार्यालयात पोहचल्या आहेत. 
ड्रग्सबाबत चर्चा करणारी काही व्हॉट्सअॅहप चॅट एजन्सी रडारवर आहे. दीपिक पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि “डी” यांच्यात हे व्हॉट्सअॅप चॅट झाले आहेत, असं सूत्रांनी सांगितले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावं यात समोर आली आहेत.
यापूर्वी दीपिकाची मॅनेजर करिश्मा यांचीही एनसीबीद्वारे चौकशी करण्यात आली होती. आज दीपिका आणि करिश्मा यांना आमने सामने ठेवून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीदरम्यान तेथे एक महिला अधिकारीही उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. चौकशीला जाताना दीपिकाचा मोबाईलहा वेगळा ठेवायला सांगितला असल्याचे सांगण्यात आले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Will-there-be-even-bigger-revelations-today-in-the-drugs-case-Deepika--at-the-NCB-office</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रियाचा  भायखळा जेलमधील मुक्काम वाढला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Riya-stay-in-Byculla-jail-was-extended</link>
            <description>अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी  अटकेत  असलेल्या मुख्य संशयित आरोपी  रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या ज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-25/Rhea-Chakrborty-jail-extended.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी  अटकेत  असलेल्या मुख्य संशयित आरोपी  रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जाची उच्च न्यायालयाने दखल घेतली. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोला (एनसीबी) भूमीका स्पष्ट करण्याचे  निर्देश  देताना अन्य आरोपी सुशांतचा मैनेजर सॅम्युअल मिरांडा,सुशांतचा नोकर दिपेश सावंत यांनी दाखल केलेल्या अर्जासोबत 29 सप्टेंबर राजी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे रिया चक्रवर्तीचा भायखळा जेलमधील मुक्कम वाढला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Riya-stay-in-Byculla-jail-was-extended</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[   बिहार निवडणूकीचे बिगूल वाजले : तीन टप्प्यात होणार मतदान  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Bihar-election-declared--Polling-will-be-held-in-three-phases</link>
            <description>नवी दिल्ली – बिहार निवडणूकीचे बिगूल वाजले आहेत. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणूकीच्या तारखा नुकत्याच निवडणूक आयुक्तांनी जाहीर केल्या. बिहारमध्ये यंदा तीन टप्प्यात मतदान होणार आहेत. 
बिहारमध्ये २९ नोव्हेंबररोजी प्रस्थापित सरकारचा कार्यकाळ संपतो आहे. म्हणून त्याआधी सरकार स्थापने गरजेचे आहे. पहिल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-25/IndiaTvac4d78_bihar_elections.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – बिहार निवडणूकीचे बिगूल वाजले आहेत. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणूकीच्या तारखा नुकत्याच निवडणूक आयुक्तांनी जाहीर केल्या. बिहारमध्ये यंदा तीन टप्प्यात मतदान होणार आहेत. 
बिहारमध्ये २९ नोव्हेंबररोजी प्रस्थापित सरकारचा कार्यकाळ संपतो आहे. म्हणून त्याआधी सरकार स्थापने गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यातील ३ नोव्हेंबरला, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. १० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले. 
एका मतदान केंद्रावर 1 हजार मतदारच करु शकणार मतदान

निवडणूक आयोगानं म्हटलं आहे की, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 7 लाख सॅनिटायझर देण्यात येणार आहेत तर 46 लाख मास्कची व्यवस्था केली आहे. तर 6 लाख फेस शिल्डची व्यवस्था केली आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. जे कोरोना रुग्ण आहेत ते शेवटच्या एका तासात मतदान करु शकतील. एका मतदान केंद्रावर एक हजार मतदार मतदान करु शकतील. आयोगानं म्हटलं की, कोरोना काळात बिहारमध्ये सर्वात मोठी निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेतली जाणार आहे.  यावेळी प्रचारासाठी उमेदवारांना फक्त ५ घरी संपर्क करण्याची मुभा असणार आहे. व्हर्च्युवल रॅली द्वारे संपर्क साधता येणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Bihar-election-declared--Polling-will-be-held-in-three-phases</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काश्मिरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला : दोन अतिरेकी ठार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Terrorist-attack-in-Kashmir-again-Two-militants-killed</link>
            <description>जम्मू – जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी भारतीय सैन्य आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची बातमी पुढे आली आहे. या हल्ला झाल्यानंतर आजूबाजूचा परिसर सील केला असून शोध तपास सुरू आहे. गुरूवारी रात्री दहशतवाद्यानी गोळीबार सुरू केला, त्याच्या प्रत्युत्त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-25/terrorist-attack-jammu-kashmir.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जम्मू – जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी भारतीय सैन्य आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची बातमी पुढे आली आहे. या हल्ला झाल्यानंतर आजूबाजूचा परिसर सील केला असून शोध तपास सुरू आहे. गुरूवारी रात्री दहशतवाद्यानी गोळीबार सुरू केला, त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने गोळीबार करत दोन आतंकवाद्यांना कंठस्थान घालण्यात यश प्राप्त केले आहे. 
यापूर्वी बडगाव मध्येही आतंकवादी हमला झाला होता. यामध्ये एक दहशतवादी ठार मारल्याचे वृत्त समोर आले होते. काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाई गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी ड्रोनद्वारे पाकिस्तानातून शस्त्रसाठा पुरवणाऱ्या दहशतवाद्यांच्या टोळीस अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. अटक केलेले दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील होते, असे सांगण्यात आले आहे. 


शोपियामधील मिनी सचिवालयावर हल्ला 
जम्मू-काश्मीरातील शोपियानमधील मिनी सचिवालयावर आज सकाळी दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मिनी सचिवालयाच्या मुख्य गेटवर सीआरपीएफच्या जवांनांवर निशाणा साधत गोळीबार केला. त्यावर भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यात आलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Terrorist-attack-in-Kashmir-again-Two-militants-killed</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकरी संघटनेचे देशव्यापी आंदोलन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Nationwide-agitation-of-farmers-association-against-the-Agriculture-Bill</link>
            <description>नवी दिल्ली - मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात भारातातील २५० शेतकरी संघटनानी आज देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. भारतीय किसान सभा व त्यासंबंधीत शेतकरी संघटनांनी भारत बंदची घोषणा केली आहे. पंजाब व हरियाणामध्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-25/927228-farmers-protest.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात भारातातील २५० शेतकरी संघटनानी आज देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. भारतीय किसान सभा व त्यासंबंधीत शेतकरी संघटनांनी भारत बंदची घोषणा केली आहे. पंजाब व हरियाणामध्ये पहिलेपासूनच विरोधाला सुरूवात झाली आहे. कॉंग्रेसने या राज्यात आंदोलनाला सुरूवात केली आहे.
पंजाब हरियाणासह अनेक राज्यांमध्ये या विधेयकांवरुन शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यामुळं सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकरी नेत्यांच्या माहितीनुसार आज राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे रोको करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. भारतीय किसान यूनियन या संघटनेनं या आंदोलनाला शेतकरी कर्फ्यू असं नाव दिलं आहे. महाराष्ट्रात देखील या आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत. राज्यातील शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या कृषी विधेयकाची होळी आपल्या शिरोळ येथील निवासस्थानी केली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Nationwide-agitation-of-farmers-association-against-the-Agriculture-Bill</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  सर्वात मोठी बातमी : बॉलीवूडनंतर आता क्रिकेटमध्येही ड्रग्ज कनेक्शन ?, शर्लिन चोप्राचा गंभीर आरोप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Drug-connection-in-cricket-now-after-Bollywood-Serious-allegations-by-Sherlyn-Chopra</link>
            <description>मुंबई – अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज गॅंग प्रकरण समोर आलं. वॉलीवूडमधील मोठे चेहरे समोर येत आहे. बॉलीवूडमधील मंडळींवर सातत्याने एनसीबीद्वारे तपास सुरू आहे. बॉलीवूडनंतर क्रिकेटमध्येही ड्रग्ज घेत असल्याचा धक्कादायक आरोप अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला आहे. खासगी मराठी वाहिनीशी बो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-24/jpg.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज गॅंग प्रकरण समोर आलं. वॉलीवूडमधील मोठे चेहरे समोर येत आहे. बॉलीवूडमधील मंडळींवर सातत्याने एनसीबीद्वारे तपास सुरू आहे. बॉलीवूडनंतर क्रिकेटमध्येही ड्रग्ज घेत असल्याचा धक्कादायक आरोप अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला आहे. खासगी मराठी वाहिनीशी बोलताना तिने हा आरोप केला आहे. 
शर्लिन चोप्रा यावेळी बोलताना म्हणाली, बॉलीवूडमध्येही ड्रग्ज घेतात परंतु, क्रिकेटमध्ये क्रिकेटर आणि त्यांच्या पत्नीदेखील ड्रग्ज घेत असल्याचे तिने यावेळी सांगितले. आपण यांना ड्रग्ज घेताना पाहयले असल्याचेही तिने सांगितले. 
शर्लिन चोप्राच्या म्हणण्यानुसार कलकत्ता नाईट रायडर्सच्या पार्टीमध्ये तिला निमंत्रित केले होते. त्यामध्ये तिने क्रिकेटर, क्रिकेटरच्या पत्नींना ड्रग्ज घेताना पाहिले असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. तिने क्रिकेटरचे नाव बोलताना घेतले नाही, परंतु, तिने बोलताना सूचक इशारा करत कोलकत्ता नाईट रायडर्स संघाकडे बोट दाखवले आहे. बॉलीवूडमध्ये ड्रग्ज घेणे हे काही नवीन नाही, बॉलीवूडच्या प्रत्येक पार्टित ड्रग्जचं ऑफर केले जाते, असाही धक्कादायक खुलासा शर्लिन चोप्राने केला.
या साऱ्यांनी एनसीबीने मला चौकशीसाठी बोलवले तर मी चौकशीसाठी तयार आहे. एनसीबीच्या सर्व चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचे तिने म्हटले आहे. आता या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.  
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Drug-connection-in-cricket-now-after-Bollywood-Serious-allegations-by-Sherlyn-Chopra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काश्मीरमधील हल्ल्यात नागपूरच्या सुपुत्राला वीरमरण  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Nagpur-son-killed-in-Kashmir-attack</link>
            <description>काश्मीरमधील हल्ल्यात नागपूरच्या सुपुत्राला वीरमरण 
जम्मू, जम्मु काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात नागपूरचा नरेश बडोले शहीद झाला आहे. बडगाव जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात नरेश बडोले हे गंभीर जखमी झाले होते. त्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-24/kashmir-army-reuters.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[काश्मीरमधील हल्ल्यात नागपूरच्या सुपुत्राला वीरमरण 
जम्मू, जम्मु काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात नागपूरचा नरेश बडोले शहीद झाला आहे. बडगाव जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात नरेश बडोले हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी पुढे आली आहे.
पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी बडगाम जिल्ह्यातील कॅसरमुल्लामध्ये CRPF च्या 117 व्या बटालीयनमधील एका जवानावर गोळी झाडली. त्यांनी पुढे सांगितले की दहशतवादी त्यांची सर्विस रायफल (ए.के.रायफल) सोबत घेऊन गेले. जवानाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा भाग सील करण्यात आला असून दहशतवाद्यांचा तपास सुरू आहे.

नरेश बडोले हे नागपूर येथे राहणारे असून त्यांचे लग्न झाले आहे. त्यांना वीरमरण आल्यानंतर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. महाराष्ट्रातील एका सुपूत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Nagpur-son-killed-in-Kashmir-attack</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगना पुन्हा बरळली : भिवंडी इमारत दुर्घटनेचा पुलवामा हल्ल्याशी तुलना  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Kangana-returns-Comparison-of-Bhiwandi-building-accident-with-Pulwama-attack</link>
            <description>मुंबई – अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. कंगनाने ट्विट करून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या ट्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-24/kangana-ranaut-uddhav-thackeray-e1599735958669.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. कंगनाने ट्विट करून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या ट्विटरद्वारे भिवंडीतील दुर्घटनेची तुलना पुलवामा हल्ल्याशी केली आहे. 
कंगनाने ट्विटर द्वारे बोलताना, माझ्या घरावर बेकायदेशीपणे कारवाई केली जात होती. त्यावेळी तेवढं लक्ष भिवंडीतील इमारतीकडे दिले असते तर त्या दुर्घटनेमध्ये मृत पावलेली ५० माणसे वाचली असती, अशा शब्दात कंगानाने सरकारवर टीका केली आहे. एवढेच नाही तर पुलवामा हल्ल्याच्यावेळी पाकिस्ताननं एवढे जवान मारले नाही, तेवढे भिवंडीच्या घटनेत मारल्या गेल्याची टीकाही कंगनाने यावेळी केली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Kangana-returns-Comparison-of-Bhiwandi-building-accident-with-Pulwama-attack</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Successful-test-of-Earth-missile</link>
            <description>नवी दिल्ली – भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने तयार केलेल्या कमी पल्ल्याच्या पृथ्वी या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. याबाबतचे वृत्त नुकतेच एएनआयने प्रसारित केले आहे. 
काल ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-24/Capture2.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने तयार केलेल्या कमी पल्ल्याच्या पृथ्वी या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. याबाबतचे वृत्त नुकतेच एएनआयने प्रसारित केले आहे. 
काल ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राने एसएफसीने ठरवलेल्या आपल्या मोहिमेचा प्रत्येक उद्देश पूर्ण केला. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्र (आयटीआर) येथून सोडण्यात आलं. तसंच ही चाचणी यशस्वी ठरल्याचंही सांगण्यात आलं. ३५० किलोमीटरपर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आयटीआरच्या परिसर-३ मध्ये मोबाईल लाँचरद्वारे सोडण्यात आलं, अशी माहिती डीआरडीओच्या एका अधिकाऱ्यांनी दिली.
पृथ्वी हे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे कमी पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे १५० किलोमीटर ते ६०० किलोमीटरपर्यंतचाही पल्ला गाठू शकतं. पृथ्वी या सीरिजची तीन क्षेपणास्त्र आहेत. पृथ्वी-I, II, III ही क्षेपणास्त्र असून त्यांची मारक क्षमता अनुक्रमे १५० किलोमीटर, ३५० किलोमीटर आणि ६०० किलोमीटर इतकी आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Successful-test-of-Earth-missile</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या  महिला वैमानिक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Shivangi-Singh-Raphael-first-female-pilot</link>
            <description>नवी दिल्ली : फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक बनल्या आहेत. शिवांगी सिंह यांना राफेल विमानाच्या स्क्वॉड्रनची पहली महिला वैमानिक बनण्याचा मान मिळाला आहे. देशातील सर्वात शक्तिशाली राफेल विमान उडवण्याची जबाबदारी मिळाली आहे. लेकीच्या या सन्मानानंतर त्यांच्या कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. शिवाय त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. योगायोग म्हणेज मागील वर्षी डिसेंबरमध्ये शिवांगी ना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-24/shivangi.1.767102.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक बनल्या आहेत. शिवांगी सिंह यांना राफेल विमानाच्या स्क्वॉड्रनची पहली महिला वैमानिक बनण्याचा मान मिळाला आहे. देशातील सर्वात शक्तिशाली राफेल विमान उडवण्याची जबाबदारी मिळाली आहे. लेकीच्या या सन्मानानंतर त्यांच्या कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. शिवाय त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. योगायोग म्हणेज मागील वर्षी डिसेंबरमध्ये शिवांगी नावाचीच महिला भारतीय नौदलातील पहिल्या वैमानिक बनल्या होत्या.


कन्वर्जन ट्रेनिंग पूर्ण होताच राफेलमधून उड्डाण करणार
उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या असलेल्या शिवांगी सिंह कन्वर्जन ट्रेनिंग पूर्ण करताच हवाई दलाच्या अंबाला एअरबेसमधील 17 गोल्डन एरोज स्क्वॉड्रनमध्ये औपचारिक प्रवेश करतील. एखाद्या वैमानिकाला एका लढाऊ विमानातून दुसऱ्या लढाऊ विमानात स्वीच करण्यासाठी कन्वर्जन ट्रेनिंग घेण्याची आवश्यता असते. सध्या त्या मिग 21 या लढाऊ विमानाच्या वैमानिक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी राफेल उडवणं तेवढं आव्हानात्मक नसेल, कारण ताशी 340 किमीवेग असलेलं मिग-21 हे जगातील दुसरं सर्वात जलद लॅण्डिंग आणि टेकऑफ स्पीड असलेलं विमान आहे.


लवकरच राफेल उडवणार शिवांगी सिंह

बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केलेल्या फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या महिला वैमानिकांच्या दुसऱ्या बॅडमधील आहे, ज्याचं कमिशनिंग 2017 झालं. भारतील हवाई दलाच 10 महिला वैमानिक आहे, ज्यांनी सुपरसॉनिक विमानं उडवण्याचं कठोर प्रशिक्षण घेतलं आहे. शिवांगी सिंह यांना लढाऊ वैमानिक बनण्याची प्रेरणा आपल्या आजोबांकडून मिळाली, जे सैन्यात कर्नल होते. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह आधी राजस्थानच्या फॉरवर्ड फायटरमध्ये तैनात होत्या, जिथे त्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासह उड्डाण केलं होतं. लवकरच त्या राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणार आहेत. फ्रान्समधून आलेल्या पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली बॅच 10 सप्टेंबर रोजी अंबाला एअरबेसवर औपचारिकरित्या भारतीय हवाई दलात सामील झाली होती.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Shivangi-Singh-Raphael-first-female-pilot</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कृषी विधेयकावरून विरोधक आक्रमक, लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Opposition-aggresses-on-Agriculture-Bill-boycotts-Lok-Sabha-proceedings</link>
            <description>नवी दिल्ली – लोकसभेपाठोपाठ राज्यसभेमध्ये पारित झालेल्या कृषी विधेयकावरून विरोधक चांगलेच आक्रमक होताना दिसून येत आहे. राज्यसभेत घातलेल्या गोंधळावरून निलंबित केलेल्या कारणांवरून विरोधकांनी राज्यसभेपाठोपाठ आता लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. 
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-23/lok-sabha-2.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – लोकसभेपाठोपाठ राज्यसभेमध्ये पारित झालेल्या कृषी विधेयकावरून विरोधक चांगलेच आक्रमक होताना दिसून येत आहे. राज्यसभेत घातलेल्या गोंधळावरून निलंबित केलेल्या कारणांवरून विरोधकांनी राज्यसभेपाठोपाठ आता लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. 
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत. खासदारांच्या बहिष्कारानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीला कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि अन्य नेते उपस्थित होते. यापूर्वी लोकसभेत शेतकर्यांीच्या मुद्यावरून कॉंग्रेसच्या सदस्यांनी व इतर काही विरोधी पक्षांच्या खासदारांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज सुमारे 150 मिनिट स्थगित करण्यात आले होते. तर दुसरीकडे राज्यसभेचे कामकाज अनिश्चितकाळासाठी स्थगित केले आहे. 

विरोधकांचे शिष्ट्यमंडळ राष्ट्रपतींना भेटणार 
राज्यसभेत खासदारांना केलेल्या निलंबन प्रकरण व कृषी विधेयकाबाबत चर्चा करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष नेत्यांचे शिष्ट्यमंडळ आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. भेटीनंतर प्रेस वार्तालाप करणार असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Opposition-aggresses-on-Agriculture-Bill-boycotts-Lok-Sabha-proceedings</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  टाईम मॅगझिनने केला मोदींचा सन्मान : जगभरातील १०० प्रभावी व्यक्तींमध्ये समावेश  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Time-Magazine-honors-Modi-Top-100-most-influential-people-in-the-world</link>
            <description>नवी दिल्ली : जगभरातील १०० व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. टाईम मॅगझिनने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी तयार केली, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्थान देण्यात आले आहे. मोदींपाठोपाठ गुगलचे सुंदर पिचाई, लंडनमध्ये एड्सवर संशोधन करणारे डॉ.रवींद्र गुप्ता या भ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-23/narendra-modiPM-modi-770x433.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : जगभरातील १०० व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. टाईम मॅगझिनने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी तयार केली, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्थान देण्यात आले आहे. मोदींपाठोपाठ गुगलचे सुंदर पिचाई, लंडनमध्ये एड्सवर संशोधन करणारे डॉ.रवींद्र गुप्ता या भारतीयांचा समावेश आहे. 
या यादीमध्ये शाहीनबाग आंदोलनाच्यावेळी चर्चेत आलेल्या बिल्किस दादींचे नाव समाविष्ट आहे. यापाठोपाठ आयुष्मान खुराना यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. 
भारत लोकशाहीप्रधान देश आहे. मागील ७० वर्षांपासून लोकशाही नांदत आहे. लोकशाहीसाठी स्वतंत्र निवडणूका घेणे गरजेचे नाही, त्या त्या देशातील सार्वभौमत्वता ठिकवून ठेवणे गरजेचे आहे. भारतात अनेक धर्मांच्या, जातीचा, पंथांचे नागरिकाचा समावेश असल्याचे यावेळी टाईम मॅगझिनने म्हटले आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्सानई इंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जर्मन चान्सलर एन्जेला मार्केल यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.
सोबतच अमेरिकेतील राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बिडेन, अमेरिकेतील उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचीही नावं आहेत. तसंच या यादीत अमेरिकन शास्त्रज्ञ अॅंथनी फॉसी यांचंही नाव आहे. कोरोना काळात फॉसी यांच्या नावाची विशेष चर्चा आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Time-Magazine-honors-Modi-Top-100-most-influential-people-in-the-world</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रियाची जामीन अर्जावर होणार उद्या सुनावणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Riyas-bail-application-will-be-heard-tomorrow</link>
            <description>रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-23/riyachakrborti-bail.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती. मात्र मुंबईमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आज मुंबई उच्च न्यायालय बंद ठेवण्यात येणार असल्याने ही सुनावणी आज होणार नाही.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Riyas-bail-application-will-be-heard-tomorrow</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bihar-Director-General-of-Police-Gupteswar-Pandey-has-taken-voluntary-retirement</link>
            <description>पाटना – बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क काढले जाऊ लागले आहे. स्वेच्छा निवृत्तीनंतर ते निवडणूक लढणविण्याची शक्यता असल्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-23/aa-Cover-jmf1eh4k2cufd2magdc0fhebv2-20200923021543.Medi.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पाटना – बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क काढले जाऊ लागले आहे. स्वेच्छा निवृत्तीनंतर ते निवडणूक लढणविण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याआधिही त्यांनी लोकसभा निवडणूकीच्यावेळी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. 
गुप्तेश्वर पांडे यांचे नाव सुशांतसिंह राजुपत प्रकरणात नेहमी चर्चेत राहिले होते. त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस यांच्या शोध कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, तेव्हापासून ते चर्चेत होते. 
स्वेच्छानिवृत्ती घेताना त्यांनी माझ्या स्वेच्छानिवृत्तीशी सुशांतसिंह राजपुत प्रकरणाशी कोणताही सबंध नसल्याचे स्पष्ट केले. मी प्रामाणिकपणे नोकरी केली. मी एक कर्तव्यदक्ष अधिकारी असून गुन्हेगाऱ्याला कधीच सोडले नसल्याचे सांगितले. निर्दोषांवर कधी अन्यायही केला नसल्याचे सांगितले. दरम्यान त्यांनी आपल्या ट्विटरवरून आज सायंकाळी ६ वाजता काही घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bihar-Director-General-of-Police-Gupteswar-Pandey-has-taken-voluntary-retirement</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 22 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शरद पवारांना आली आयकर विभागाची नोटीस ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Sharad-Pawar-received-notice-from-Income-Tax-Department</link>
            <description>राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती खुद्द पवारांनीच दिली आहे. यामध्ये त्यांना निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागितले आहे. 2009, 2014 आणि </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-22/sharad-pawar-income-tax.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती खुद्द पवारांनीच दिली आहे. यामध्ये त्यांना निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागितले आहे. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचे वृत्त आहे.

पवार म्हणाले की, 'सुरुवातीला मला नोटीस आली, आता सुप्रियाला येणार आहे असल्याचे कळाले आहे, चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशातील एवढ्या सदस्यांपैकी आमच्यावर विशेष प्रेम असल्याचा मला आनंद आहे. असा टोलाही पवारांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, 'मला काल नोटीस आली आहे. या नोटीस मध्ये काही बाबतीत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.'

पुढे शरद पवार म्हणाले की, 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या नोटीशीचे उत्तर मी लवकरच देईल असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Sharad-Pawar-received-notice-from-Income-Tax-Department</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 22 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ब्रेकिंग न्यूज | रियाच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Riyas-judicial-custody-extended-till-October-6</link>
            <description>अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित अमलीपदार्थ पुरवठा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-22/rhea-jail-custody.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात आरोपी रियाच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आज मंगळवारी संपत आहे. यामुळे अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Riyas-judicial-custody-extended-till-October-6</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 22 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रिया चक्रवर्ती ड्रग प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणचंही नाव आलं समोर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Actress-Deepika-Padukones-name-came-up-in-the-drug-case</link>
            <description>सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणापासून सुरू झालेली बॉलिवूडमधील ड्रग कार्टेलची</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-22/deepika-rhea-drug-case.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणापासून सुरू झालेली बॉलिवूडमधील ड्रग कार्टेलची चौकशी आता इंडस्ट्रीत बरीच मोठी नावे गाठताना दिसत आहे. नुकतीच जया साहाच्या मॅनेजर करिश्माशी दीपिका पादुकोण यांचे संभाषण अंमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोच्या चौकशीत समोर आले आहे. जया सुशांतची टॅलेंट मॅनेजर होती, ज्यांची एनसीबीने चौकशी केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Actress-Deepika-Padukones-name-came-up-in-the-drug-case</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 22 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उपसभापतींचे वागणे धक्कादायक – शरद पवार :  एक दिवस अन्नत्याग करणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Deputy-Speaker-behavior-is-shocking--Sharad-Pawar-One-day-he-will-abstain-from-food</link>
            <description>मुंबई – राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर करतांना उपसभापतींचे वागणे हे धक्कादायक होते. उपसभापतींबाबतचा माझा अंदाज चुकला, अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी दिली. कृषी विधेयकासारख्या अत्यंत महत्व विषयावर राज्यसभेत चर्चा होऊ न देता हे विधेयक जबरदस्तीने आवाजी मतदानाने पारित केले. मराठा आरक्षणाप्रकरणी मला मुंबईत काम असल्याने दिल्लीला मी जाऊ शकलो नाही, असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषेदत म्हटले. 
शरद पव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-22/Sharad Pawar PTI-1574773801.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर करतांना उपसभापतींचे वागणे हे धक्कादायक होते. उपसभापतींबाबतचा माझा अंदाज चुकला, अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी दिली. कृषी विधेयकासारख्या अत्यंत महत्व विषयावर राज्यसभेत चर्चा होऊ न देता हे विधेयक जबरदस्तीने आवाजी मतदानाने पारित केले. मराठा आरक्षणाप्रकरणी मला मुंबईत काम असल्याने दिल्लीला मी जाऊ शकलो नाही, असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषेदत म्हटले. 
शरद पवारांनी यावेळी राज्यसभा उपसभापतींवर तसंच कृषी विधेयकं संमत करण्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली. सभागृहात दोन ते तीन दिवस चर्चा होण्याची अपेक्षा असते. पण ही विधेयकं तातडीने मंजूर करावी असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता असं दिसत आहे. सदनाचं काम रेटून पुढे नेण्याचा प्रयत्न असावा असं दिसत होतं, अशी टीका शरद पवार यांनी केली.
हे नियमाविरोधात असल्याचं काही जण सभापतींना सांगत होते. सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतली, नियमाचं पुस्तक वारंवार दाखवूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने ते फाडण्याचा प्रकार घडला. नियमाचा आधार सदस्य घेत असतील तर किमान ते ऐकून घेण्याची अपेक्षा उपसभापतींकडून होती. पण त्याकडे लक्ष न देता मतदान घेण्यात आलं. तेदेखील आवाजी मतदानाने. साहजिक सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती. या सगळ्या प्रश्ंनांकडे गांभीर्याने पाहणे, सदस्यांकडे लक्ष देणं अशी माझी अपेक्षा होती,  असं शरद पवार यांनी सांगितलं.

एक दिवस अन्नत्याग करणार 
कृषी विधेयकांवरील चर्चेदरम्यान गोंधळ घातल्याने निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांनी अन्नत्याग केला. त्यांना समर्थन म्हणून आपणदेखील त्यांच्यात सहभागी होत आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपसभापतींच्या गांधीगिरीविरोधात आपली तीव्र भावना व्यक्त करणार असल्याचं शरद पवारांनी यावेळी म्हटलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Deputy-Speaker-behavior-is-shocking--Sharad-Pawar-One-day-he-will-abstain-from-food</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिहारसाठी मोदी सरकारचे १४ हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर : कृषी विधेयकाचे नितीन कुमारकडून कौतुक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bihar-Modi-govt-announces-Rs-14000-crore-special-package-Nitin-Kumar-praises-Agriculture-Bill</link>
            <description>नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी आज १४ हजार कोटींचे विशेष पॅकेज घोषित करत विविध विकास कामांचा शुभारंभ केला. बिहारमध्ये ९ महामार्ग आणि बिहारमधील सुमारे ४६ हजार गावांना ऑप्टिक फायबर इंटरनेट सुविधा पुरविण्याच्या कार्याचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने केला. 
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. बिहारमधील ४६ हजार गावांना फायबर ऑप्टिक इंटरनेटची सुविधा देण्यात येणार असून याअंतर्गत ग्रामिण क्षेत्रात तंत्रज्ञा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-21/Modi-Nitish.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी आज १४ हजार कोटींचे विशेष पॅकेज घोषित करत विविध विकास कामांचा शुभारंभ केला. बिहारमध्ये ९ महामार्ग आणि बिहारमधील सुमारे ४६ हजार गावांना ऑप्टिक फायबर इंटरनेट सुविधा पुरविण्याच्या कार्याचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने केला. 
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. बिहारमधील ४६ हजार गावांना फायबर ऑप्टिक इंटरनेटची सुविधा देण्यात येणार असून याअंतर्गत ग्रामिण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास करणे हे आमचे उद्देश आहे. येत्या ६ वर्षात ३ लाखापेक्षा जास्त कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामिण भागात सुपरफास्ट इंटरनेट पोहचविणे हे आमचे लक्ष आहे. ग्रामिण भागात अत्याधुनिक इंटरनेट सेवा पुरविणारा भारत हा पहिला देश असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे बिहारमधील ग्रामिण भागात आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला गती मिळणार आहे या साऱ्या गोष्टी २१ व्या शतकासाठी आवश्यक असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी काल राज्यसभेत पारित झालेल्या कृषी विधेयकाचे अभिनंदन केले. पारित झालेल्या विधेयकामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. या विधेयकामुळे बाझारव्यवस्थेवर कोणाताही परिणाम होणार नसल्याचे मोदींनी यावेळी स्पष्ट केले. बाजार व्यवस्था पूर्वीसारखीच सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आपल्या मालाला योग्य तो हमी भाव मिळणार असून त्यांना त्याबाबतीचे स्वातंत्र्य मिळणार आहे. बाजार उत्पन्न समितीच्या त्रासातून त्यांची मुक्तता झाली आहे. 
खासदरांनी केलेलं कृत्य लज्जास्पद : कृषी विधेयकामुळे बिहारच्या शेतकऱ्याला फायदा 
शेतकऱ्यांशी व कृषी वाणीज्य उद्योग क्षेत्रांशी निगडित असलेले विधेयक राज्यसभेत सादर होताना खासदारांनी केलेले कृत्य लज्जास्पद होते. कृषी विधेयकाचा बिहारच्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे, असे प्रतिपादन बिहारचे नितीश कुमार यांनी केले. बक्सारला गाजीपूरच्या महामार्गासोबत जोडावे जेणेकरून बिहारहा दिल्ली आणि पूर्वांचलला असलेल्या महामार्गासोबत जोडल्या जाईल, अशी सूचना देखील नितीशकुमार यांनी पंतप्रधान मोदींकडे केली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bihar-Modi-govt-announces-Rs-14000-crore-special-package-Nitin-Kumar-praises-Agriculture-Bill</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  ताजमहाल पुन्हा सुरू : एका दिवशी फक्त ५ हजार पर्यंटक, मास्क आवश्यक  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Taj-Mahal-reopened-Only-5000-tourists-a-day-masks-required</link>
            <description>सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद राहिल्यानंतर अखेर आग्रा येथील जगप्रसिद्ध वास्तु ताज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-21/Taj-Mahal-Agra-India.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद राहिल्यानंतर अखेर आग्रा येथील जगप्रसिद्ध वास्तु ताजमहाल पुन्हा सुरू करण्यात आला आहे. कोरोना वायरसच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार आहे. कोरोना वायरसमुळे भारतात लॉकडाऊन लावण्यात आले. १७ मार्चपासून ताजमहाल देखील बंद करण्यात आला होता. आज ताजमहाल पाठोपाठ आग्रा येथील लाल किल्लाही उघडण्यात आला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Taj-Mahal-reopened-Only-5000-tourists-a-day-masks-required</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खासदारांचे कृत्य निंदनीय : सातव, सजंय सिंग यांच्यासह ८ खासदार निलंबित  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Actions-of-MP-are-reprehensible-Satav-Sajanya-Singh-and-8-MP-suspended</link>
            <description>
नवी दिल्ली - केंद्र सरकारद्वारे काल राज्यसभेत दोन अत्यंत महत्वाचे कृषी विधेयक पारित करण्यात आले. यावेळी खासदार संजय सिंग, राजू सातव यांच्यासह ८ खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांना एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी ही कारवाई केली आहे.
संसदेचे पा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-21/RajyaSabhaFarmBills.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
नवी दिल्ली - केंद्र सरकारद्वारे काल राज्यसभेत दोन अत्यंत महत्वाचे कृषी विधेयक पारित करण्यात आले. यावेळी खासदार संजय सिंग, राजू सातव यांच्यासह ८ खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांना एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी ही कारवाई केली आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज सकाळच्या सत्रात काल राज्यसभेमध्ये खासदरांनी घातलेल्या गोंधळाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कृषी, व्यापार क्षेत्राशी संबंधित असलेले दोन अत्यंत महत्वाचे विधेयक काल केंद्रीय नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत मांडले. यावर चर्चा सुरू असताना खासदारांनी गोंधळ सुरू केला. काही खासदार खूर्च्यांवर चढून घोषणाबाजी करत होते. काही खासदारांनी उपसभापतींजवळ जाऊन संसदेच्या नियमावलींचे पुस्तक फाडले, त्यांचा माईक तोडला. हा गोंधळ घालणाऱ्यांमध्ये राजू सातव, संजय सिंग, डेरेक ओ ब्रायन, रिपुन बोरा, नजीर हुसेन, केके रागेश, ड़ोला सेन, ए करिम यांचा समावेश आहेत. 
काल झालेल्या घटनेच्या प्रकाराबद्दल बोलताना सभापती व्यंकैय्या नायडू म्हणाले, कालचा दिवस खूपच निंदनीय होता. राज्यसभेच्या इतिहासात काळा दिवस होता. राज्यसभेच्या उपसभापतींशी खासदारांनी केलेले कृत्य निंदनीय होते. त्यांच्यासमोर नियमावलीचे पुस्तक फाडणे, माईक तोडणे हा प्रकार गैर होता. हे खूपच दुर्देवी होते. खासदरांनी आपले आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचेही सभपतींनी सांगितले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Actions-of-MP-are-reprehensible-Satav-Sajanya-Singh-and-8-MP-suspended</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 20 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यसभेत धिंगाणा : तरीही कृषी विधेयक पारित ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Agriculture-Bill-still-passed-in-Rajya-Sabha</link>
            <description>नवी दिल्ली: राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या दोन कृषी विधेयकांना राज्यसभेत मंजुरी मिळवून देण्यात अखेर मोदी सरकारला यश आले आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी ही विधेयके सभागृहात मांडली. यानंतर अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी तिन्ही विधेयकांना कडाडून विरोध केला. या मुद्द्यावर वादळी चर्चाही झाली. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षातील खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येऊन प्रचंड गोंधळही घातला. मात्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-20/rajyasabha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या दोन कृषी विधेयकांना राज्यसभेत मंजुरी मिळवून देण्यात अखेर मोदी सरकारला यश आले आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी ही विधेयके सभागृहात मांडली. यानंतर अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी तिन्ही विधेयकांना कडाडून विरोध केला. या मुद्द्यावर वादळी चर्चाही झाली. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षातील खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येऊन प्रचंड गोंधळही घातला. मात्र, सरतेशेवटी मोदी सरकारला आवाजी मतदानाद्वारे तीनपैकी दोन विधेयके मंजूर करवून घेण्यात यश आले.
शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य, शेतकरी दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक सेवा (दुरुस्ती) ही तीनही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. या विधेयकांचा निषेध कण्यासाठी भाजपचा जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाकडूनही विरोध करण्यात आला होता. त्यासाठी अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 
तर लोकसभेत या विधेयकांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनेही रविवारी आपली भूमिका अचानकपणे बदलली होती. शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात बैठक पार पडली होती. या भेटीत शेतकरी विधेयकांना राज्यसभेत पाठिंबा देण्याविषयी खलबते झाल्याची चर्चा होती. यानंतर आज शिवसेनेने या विधेयकांना बिनशर्त पाठिंबा देण्याची आपली भूमिका बदलल्याचे दिसून आले. 
त्यामुळे भाजप राज्यसभेत तोंडघशी पडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, भाजपनेही ही विधेयके मंजूर करवून घेण्यासाठी ताकद लावली होती. त्यासाठी भाजपच्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचा व्हीप बजावण्यात आला होता. याशिवाय, अण्णा द्रमुक, जनता दल (संयुक्त), लोकजनशक्ती आणि छोट्या पक्षांची मोट बांधून भाजपने दोन कृषी विधेयके मंजूर करवून घेण्यात यश मिळवले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Agriculture-Bill-still-passed-in-Rajya-Sabha</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चीनसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून राजीव शर्मा यांना अटक  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Rajiv-Sharma-arrested-for-spying-for-China</link>
            <description>नवी दिल्ली - चीनसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून पत्रकार राजीव शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिसांच्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-19/1600508712_pic.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - चीनसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून पत्रकार राजीव शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिसांच्या विशेष पथकाने केली आहे. पत्रकार राजीव शर्मा यांच्यासह एक चीनी महिला आणि एक नेपाळी पुरूष यांनाही अटक करण्यात आली आहे. 
राजीव शर्मा यांना त्यांच्या निवासस्थानावरून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चीनशी निगडीत कागदपत्रे त्याचप्रमाणे संरक्षण विभागाशी निगडित असलेले कागदपत्र जप्त करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Rajiv-Sharma-arrested-for-spying-for-China</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जम्मु काश्मिरसाठी १३५० कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/An-economic-package-of-Rs-1350-crore-has-been-announced-for-Jammu-and-Kashmir</link>
            <description> जम्मू - आर्थिक संकटाला सामोरं जात असलेल्या जम्मू-काश्मीरमधील उद्योगांसाठी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी तब्बल १ हजार ३५० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा शनिवारी केली. यावेळी उपराज्यपाल सिन्हा म्हणाले की, आर्थिक संकटास सामोरं जात असलेल्या उद्योगांसाठी १ हजार ३५० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताना मला आनंद होता आहे. ही पॅकेज आत्मन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-19/Manoj-Sinha-3.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ जम्मू - आर्थिक संकटाला सामोरं जात असलेल्या जम्मू-काश्मीरमधील उद्योगांसाठी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी तब्बल १ हजार ३५० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा शनिवारी केली. यावेळी उपराज्यपाल सिन्हा म्हणाले की, आर्थिक संकटास सामोरं जात असलेल्या उद्योगांसाठी १ हजार ३५० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताना मला आनंद होता आहे. ही पॅकेज आत्मनिर्भर भारत आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या उपायांव्यतिरक्त असेल.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, आम्ही चालू आर्थिक वर्षात कोणत्याही अटीशिवाय व्यावसायिक वर्गाशी निगडीत प्रत्येक कर्जदारास पाच टक्के व्याजात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा सहा महिन्यांसाठी असेल, यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळेल व राज्यात रोजगार निर्माण होण्यात मदत मिळेल.


याशिवाय वर्षभरासाठी वीज आणि पाणी पट्टीमध्ये ५० टक्के सूट दिली जाणार आहे. याचबरोबर सर्व उधार घेणाऱ्या प्रकरणांमध्ये मार्च २०२१ पर्यंत स्टॅम्प ड्यूटीतही सूट देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर बँकेद्वारे पर्यटन क्षेत्रातील लोकांना आर्थिक मदतीसाठी आरोग्य-पर्यटन योजनेची निर्मिती केली जाणार असल्याचेही सिन्हा म्हणाले.
क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत हस्तकला उद्योगात काम करणाऱ्या लोकांसाठी आर्थिक मदतीची मर्यादा एक लाखावरून दोन लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना सात टक्के व्याजात सवलत देखील दिली जाणार आहे. तसेच, १ ऑक्टोबरपासून जम्मू व काश्मीर बँक तरूण आणि महिला उद्योजकांसाठी विशेष डेस्क देखील सुरू करणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/An-economic-package-of-Rs-1350-crore-has-been-announced-for-Jammu-and-Kashmir</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक : मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Three-Lashkar-e-Toiba-terrorists-arrested--Large-arms-cache-seized</link>
            <description>जम्मू - जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातून पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पकडण्यात, जवानांच्या संयुक्त पथकास यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून रोख रक्कमेसह मोठ्याप्रमाणावर दारूगोळा व शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या अभियानादरम्यान या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. जम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-19/let_20140601.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जम्मू - जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातून पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पकडण्यात, जवानांच्या संयुक्त पथकास यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून रोख रक्कमेसह मोठ्याप्रमाणावर दारूगोळा व शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या अभियानादरम्यान या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे आयजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, या दहशतवाद्यांकडून दोन एके-56 रायफल, दोन पिस्तुलं, चार ग्रेनेड व एक लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी हे दक्षिण काश्मीर येथील असून ते १९ ते २५ या वयोगटातील आहेत.


दुसरीकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) देखील आज सकाळी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छापे टाकत मोठी कारवाई केली. एनआयएनं पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथील अनेक ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान दहशतवादी संघटना अल कायदाशी निगडीत असलेल्या ९ दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे. एनआयएनं पश्चिम बंगालमधून सहा, तर केरळमधून तीन जणांना अटक केली आहे.

या दहशतवाद्यांकडून डिजिटल उपकरणं, काही कागदपत्रं, जिहादी साहित्य, हत्यारं, देशी हत्यारं आणि स्फोटकं तयार करण्याची कागदपत्र आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनआयएला पश्चिम बंगाल आणि केरळसहित देशातील काही ठिकाणी अल कायदा संघटनेच्या आंतरराज्यीय मॉड्यूलबाबत माहिती मिळाली होती. ही संघटना भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहितीही मिळाली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Three-Lashkar-e-Toiba-terrorists-arrested--Large-arms-cache-seized</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचे धाडस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Shiv-Sena-chief-Balasaheb-Thackeray-showed-courage-to-give-first-Brahmin-CM</link>
            <description>माझी जात ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केले जाते,असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-19/sanjay-raut-reply.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[माझी जात ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केले जाते,असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात जात हा महत्त्वाचा विषय कधीच राहिलेला नाही.तर महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचे धाडस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवले होते,असे उत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Shiv-Sena-chief-Balasaheb-Thackeray-showed-courage-to-give-first-Brahmin-CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश : अलकायद्याच्या ९ दहशतवाद्यांना अटक  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Big-success-for-National-Investigation-Agency-9-Al-Qaeda-terrorists-arrested</link>
            <description>नवी दिल्ली :राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठं यश मिळालं आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या अल-कायदाच्या मॉड्यूलला धक्का देण्यात यश आलं आहे. देशातील विविध राज्यात अल-कायदाचं जाळं असल्याची माहिती मिळताच अशा भागात धाड टाकण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-19/al-qaeda-special-arrangement-889698-1600488450.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली :राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठं यश मिळालं आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या अल-कायदाच्या मॉड्यूलला धक्का देण्यात यश आलं आहे. देशातील विविध राज्यात अल-कायदाचं जाळं असल्याची माहिती मिळताच अशा भागात धाड टाकण्यात आली आहे. यानंतर अल-कायदाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांविरोधात आणखीन एक मोठी कारवाई करण्यात पोलिसांना यश आलं आहे. शनिवारी पहाटे केरळमधील एर्नाकुलम आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथे अनेक ठिकाणी छापेमारी कऱण्यात आली. या छापेमारीदरम्यान पाकिस्तान पुरस्कृत असलेल्या अल-कायद्यासाठी काम करणाऱ्या नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

मुर्शिदाबाद, एर्नाकुलम येथे एनआयएने टाकलेल्या छाप्यात नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे जगातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना असलेल्या अल-कायदाची भारतातील पाळेमुळे खणून काढली आहे. अलकायदा मॉड्यूलला तोडण्यात आलं असून अलकायद्याच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हे राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळालेलं मोठं यश आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Big-success-for-National-Investigation-Agency-9-Al-Qaeda-terrorists-arrested</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कृषी विधेयकाच्या मुद्द्यांवरून मित्र पक्ष नाराज : एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Allied-parties-angry-over-Agriculture-Bill-issues-A-Union-Minister-resigns</link>
            <description>नवी दिल्ली: कृषी क्षेत्रातील महत्वाच्या विधेयकांना लोकसभेत गुरुवारी मंजुरी देण्यात आली. विरोधकांच्या जोरदार विरोधानंतरही कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आली.

कृषी धोरणावरून एनडीएमध्ये फूट पडल्याच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-18/union-minister-resigns.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: कृषी क्षेत्रातील महत्वाच्या विधेयकांना लोकसभेत गुरुवारी मंजुरी देण्यात आली. विरोधकांच्या जोरदार विरोधानंतरही कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आली.

कृषी धोरणावरून एनडीएमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं. मोदी मंत्रिमंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सरकार शेतकरी विरोधी विधेयक आणत असल्याचा आरोप करत थेट राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत ट्वीट करुन माहिती दिली. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

या दोन विधेयकामुळं काय होणार
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे की, ‘एक देश एक बाजार समिती’ या संकल्पनेला प्रोत्साहन देणं. तसेच शेतकऱ्यांना बाजार समितीच्या बाहेरही संधी उपलब्ध करुण देणं, हा या अध्यादेशाचा मूळ उद्देश आहे. शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री कुठेही करता येईल, असा सरकारचा दावा आहे. या अध्यादेशामुळे शेतकरी बंधनमुक्त होईल. शेतकऱ्यांना देशात कुठंही शेतमाल विक्री करण्याची परवानगी मिळेल. शेतमालाला अधिक दर मिळेल. कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढेल, असा आशावाद कृषीमंत्री तोमर यांनी संसदेत व्यक्त केला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Allied-parties-angry-over-Agriculture-Bill-issues-A-Union-Minister-resigns</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्याला सर्वोत्कृष्ट `विश्वकर्मा` पुरस्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Vishwakarma-Award-for-Best-College-of-Engineering-Pune</link>
            <description>पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी गुरुवारी प्रदान केला.



व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-18/pune-college-vishwakarma-award.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी गुरुवारी प्रदान केला.



विश्वकर्मा जयंती दिनानिमित्त भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) च्यावतीने दुसऱ्या ‘विश्वकर्मा’ पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन दूरदृश्यप्रणालीच्या व्दारे करण्यात आले. एआयसीटीई अंतर्गत असणाऱ्या देशातील विविध संस्थांना  14 श्रेणींमध्ये 34 संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांना विशिष्ट क्षेत्रात त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी प्रोत्साहित करणे, मान्यता देण्यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात येते. यामुळे समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Vishwakarma-Award-for-Best-College-of-Engineering-Pune</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘मंदिरासारख्या वास्तुला एका क्षणात स्मशान केले’ : कंगनाचा पुन्हा ट्विटरवरून हल्लाबोल  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Temple-like-structure-cremated-in-an-instant-Kangana-attack-on-Twitter-again</link>
            <description>मुंबई – सध्यस्थितीत बहुचर्चित असलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने पुन्हा एकदा ट्विटरद्वारे हल्लाबोल केला आहे. माझ्या स्वप्नातील वास्तु म्हणजे माझे घर मला मंदिरासारखे होते. माझ्या मंदिरासारख्या वास्तुला एका क्षणात </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-18/924070-fotojet-2020-09-09t163419.685.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – सध्यस्थितीत बहुचर्चित असलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने पुन्हा एकदा ट्विटरद्वारे हल्लाबोल केला आहे. माझ्या स्वप्नातील वास्तु म्हणजे माझे घर मला मंदिरासारखे होते. माझ्या मंदिरासारख्या वास्तुला एका क्षणात स्मशान करण्यात आले, असे ट्विट करत तिने शिवसेनेविरोधात परत टीकस्त्र सोडले आहे. 
अनधिकृत बांधकाम प्रकरणी बीएमसीने कंगनाच्या मुंबईस्थित कार्यालयावर कारवाई केली होती. अतिक्रमण असलेले बांधकाम तोडले होते. त्याबाबत तिने दुःख व्यक्त करत काल ट्विटरद्वारे आपली प्रतिकिया दिली. यात तिने कार्यलयाचे फोटोदेखील शेअर केलेत. 
कंगनाने म्हटले आहे की, माझी वास्तु माझ्यासाठी मंदिरासमान होती, एका क्षणात तुम्ही त्याचे स्मशान केले. माझ्या स्वप्नांचा आज भंगले, हा बलत्कार नाही का?’ असा सवाल तिने केला’. या कार्यालयामार्फत अनेकांना रोजगार दिला जात होता. आता तो रोजगार हिसाकून ते लोक बेरोजगार दिवस साजरा करत असल्याचेही कंगनाने यावेळी ट्विटरद्वारे मांडले. 
  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Temple-like-structure-cremated-in-an-instant-Kangana-attack-on-Twitter-again</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मोदींनी एअर इंडिया, रेल्वे, एलआयसीसह अजून बरेच काही बाजारात विक्रीला आणले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Modi-has-brought-Air-India-Railways-LIC-and-many-more-to-sell-in-market</link>
            <description>डबघाईला आलेल्या देशाच्या आर्थिक स्थितीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-17/sanjay-raut-on-modi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[डबघाईला आलेल्या देशाच्या आर्थिक स्थितीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी संसदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. देशाची आर्थिक घडी बिघडलेली असताना केंद्र सरकारकडून सहा सरकारी कंपन्या बंद करण्याचा विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Modi-has-brought-Air-India-Railways-LIC-and-many-more-to-sell-in-market</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्थलांतरीत मजुरांच्या मुद्द्यावरुन खा. सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/MP-Supriya-Sule-expressed-anger</link>
            <description>कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हा स्थलांतरित मजुरांना बसलेला पाहायला मिळला होता.यादरम्यान अनेक मजूर पायीच आपल्या गावी निघाले होते.अनेकांचा जीव रस्त्यात गेला होता.परंतु मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची कोणतीही आकडेवारी नसल्याचे उत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-17/supriya-sule-anger.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हा स्थलांतरित मजुरांना बसलेला पाहायला मिळला होता.यादरम्यान अनेक मजूर पायीच आपल्या गावी निघाले होते.अनेकांचा जीव रस्त्यात गेला होता.परंतु मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची कोणतीही आकडेवारी नसल्याचे उत्तर केंद्रीय कामगार मंत्रालयाने लोकसभेत दिले.यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकारची ही असंवेदनशीलता भयावह असल्याचेही त्या म्हणाल्या. शिवाय त्यांनी केंद्राच्या लॉकडाउन नियोजन पद्धतीवरही टीका केली आहे. या संदर्भातील ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

यावर अधिक बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,”केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने स्थलांतरित मजुरांची नोंद आपल्याकडे नाही.त्यामुळे त्यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कळविले आहे. ही अतिशय संतापजनक बाब असून ही असंवेदनशीलता कोणत्याही व्यक्तीला चीड आणणारी आहे. सुरुवातीला कोरोनाचे गांभीर्य न ओळखून नंतर मात्र कसलेही नियोजन न करता अतिशय घाईघाईने केंद्र सरकारने लॉकडाउन केले. अनेक गरीब मजुरांना उपाशीपोटी, हजारो किलोमीटर रस्त्याने पायी चालत जायला भाग पाडले. अनेकांनी रस्त्यावरच प्राण सोडले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/MP-Supriya-Sule-expressed-anger</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जया - कंगनाचे ट्विटरास्त्र सुरूच :  उर्मिला मातोडकरची संयमी प्रतिक्रिया ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Jaya--Kangana-continues-to-tweet-Urmila-Matodkar-restrained-response</link>
            <description>मुंबई : कंगना रानौत ही सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.  ज्येष्ठ अभिनेत्री खासदार जया बच्चन यांनी नुकतेच राज्यसभेत कलाविश्वाचा उल्लेख गटार म्हणून करणाऱ्यांना सुनावले होते. ज्या थाळीत खाता त्याच्याशी बेईमानी करता, असा उल्लेख करत त्यांनी कंगना आणि तिच्या बाजूने बोलणाऱ्यांवर टीका केली होती. यालाच उत्तर देत कंगनाने ट्विट करत जया बच्चन यांच्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-17/kangana-urmila-soft-porn.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कंगना रानौत ही सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.  ज्येष्ठ अभिनेत्री खासदार जया बच्चन यांनी नुकतेच राज्यसभेत कलाविश्वाचा उल्लेख गटार म्हणून करणाऱ्यांना सुनावले होते. ज्या थाळीत खाता त्याच्याशी बेईमानी करता, असा उल्लेख करत त्यांनी कंगना आणि तिच्या बाजूने बोलणाऱ्यांवर टीका केली होती. यालाच उत्तर देत कंगनाने ट्विट करत जया बच्चन यांच्यावर पलटवार केला आहे. 
जया बच्चन यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना, ‘जयाजी आणि त्यांच्या या कलाविश्वाने कोणती थाळी (संधी) दिली ? एक थाळी मिळाली होती, ज्यामध्ये दोन मिनिटांच्या भूमिकेसाठी आयटम नंबर आणि एक रोमँटीक सीन मिळत होता. तेसुद्धा हिरोशी शैय्यासोबत केल्यानंतर. मी या कलाविश्वाला स्त्रीवाद शिकवला. ही (कलाविश्वाची) थाळी देशभक्ती आणि स्त्रीप्रधान चित्रपटांनी सजवली. ही माझी स्वत:ची थाळी आहे जयाजी तुमची नाही ती असे ट्विट कंगनाने केले. यात तिने थेट कास्टींग काऊचचा गौप्यस्फोट केला आहे. 
संयमाद्वारेच प्रतिशोधावर ताबा मिळवू शकतो – उर्मिलाचे कंगनाला प्रत्युत्तर 
अभिनेत्री कंगना रानौतने जया बच्चन, मुंबई, शिवसेना याबाबत केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर आता अभिनेत्री उर्मिला मातोडकरवर निशाणा साधला आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान कंगनाने उर्मिलाला ‘सॉप्ट पॉर्न स्टार’ म्हणून उल्लेख केला होता. त्यावर उर्मिला मातोडकरने संयमी प्रतिक्रिया देत ‘संयमच प्रतिशोधावर नियंत्रण मिळवू शकतो, असे ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो टाकला आहे.  कंगनाचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून जया बच्चन फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. ज्येष्ठ अभिनेत्रींसोबत कंगनाचे वागणे भारतीय संस्कृतीला धरून नाही, असेही उर्मिला मातोडकर यांनी म्हटले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Jaya--Kangana-continues-to-tweet-Urmila-Matodkar-restrained-response</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चीनशी कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय सेना सज्ज – राजनाथ सिंह  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Indian-Army-ready-to-face-any-crisis-with-China-Rajnath-Singh</link>
            <description>नवी दिल्ली – भारतीय सेना चीनसोबत कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. इंचभरही भारतीय सेना माघार घेणार नाही. चीन जे बोलतो ते करत नाही, ते करतो ते बोलत नाही, यामुळे गलवान खोऱ्यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असल्याचे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत केले. 
भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सीमवाद प्रश्न औपचारिकपणे सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. या मुद्दा अतिशय गंभीर असून या मुद्द्याला शांतीप्रिय मार्गाने सोडविणे गरजेचे आहे. चीनची घुसखोरी ही वाढत असतांना भारताने चीनला डिप्लोमॅटि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-17/WhatsApp Image 2020-09-17 at 1.21.11 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – भारतीय सेना चीनसोबत कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. इंचभरही भारतीय सेना माघार घेणार नाही. चीन जे बोलतो ते करत नाही, ते करतो ते बोलत नाही, यामुळे गलवान खोऱ्यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असल्याचे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत केले. 
भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सीमवाद प्रश्न औपचारिकपणे सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. या मुद्दा अतिशय गंभीर असून या मुद्द्याला शांतीप्रिय मार्गाने सोडविणे गरजेचे आहे. चीनची घुसखोरी ही वाढत असतांना भारताने चीनला डिप्लोमॅटिक आणि सेनेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चीन करत असलेला कुरघोडी यानंतर कदापी खपवून घेतली जाणार नाही, असे राजनाथ सिंह यांनी आज आपल्या भाषणादरम्यान सांगितले. 
राजनाथ यांनी सांगितले की, भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमा अद्याप निर्धारित नाहीत. हिस्टोरिक्ल जुरिस्डिक्शनच्या आधारानुसार ट्रेडिश्नल कस्टमरी लाईन या बाबत दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या व्याख्या आहे.
यावेळी बोलताना राजनाथ यांनी एलएसीवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. आपले जवान कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार असून अत्यंत बिकट परिस्थितीत त्या ठिकाणी आपले संरक्षण करतात, त्यासाठी त्यांचे अभिनंदन करणे आवश्यक आहे. 
मागील ५० ते ६० वर्षापासून सीमा विभागाचा विकास मंदावला होता. परंतु आता सीमेवर इंफ्रास्ट्रक्चर गतिविधी सुरू करण्यात आली आहे. सीमा प्रदेशांचा विकास सुरू केला आहे. सीमावर्ती क्षेत्राच्या विकासाचा निधी आता पूर्वीपेक्षा दुप्पट केला असल्याचेही राजनाथ यांनी सांगितले.
गलवान खोऱ्यात १५ जून रोजी दोन्ही देशांमध्ये चकमक झाली होती. भारताचे २० जवान यामध्ये शहीद झाले होते. त्यानंतर तेथील परिस्थिती चिघळली होती. पैंगोंगच्या दक्षिण तटावर २९ आणि ३० ऑगस्ट रोजी चीनी सैन्यांनी भारतीय भूभागावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भारतीय सेनेने चीनच्या सैन्याला चोख प्रत्युत्तर देऊन चीनचे मनसुबे धुळीला मिळवले. भारतीय सेनेचे चीनी आक्रमणांपासून नियंत्रण ठेवण्यासाठी फिंगर 2 आणि फिंगर 3 यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. चीन फिंगर 4 आणि फिंगर 8 वर ताबा मिळविण्यासाठी झटपट करतो आहे, परंतु अशा परिस्थितीत भारतीय सेनेची अतिरिक्त तुकडी त्याठिकाणी आपण तैनात केली असल्याचे राजनाथ यांनी सांगितले आहे.    
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Indian-Army-ready-to-face-any-crisis-with-China-Rajnath-Singh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना 'या' कारणांसाठी न्यायालयात हजर राहावे लागणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Advani-and-Murli-Manohar-Joshi-will-have-to-appear-in-court-for-babari-demolish-reasons</link>
            <description>नवी दिल्ली - बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय 30 सप्टेंबरला निर्णय देणार आहे. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती एस के यादव यांनी लालकृष्ण आडवाणी, एमएम जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांच्यासह सर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-16/mcms.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय 30 सप्टेंबरला निर्णय देणार आहे. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती एस के यादव यांनी लालकृष्ण आडवाणी, एमएम जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांच्यासह सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.


सीबीआयचे वकील ललित सिंह यांनी सांगितले, की फिर्यादी आणि बचाव पक्ष दोन्ही पक्षांची सुनावणी 1 सप्टेंबरला पूर्ण झाली. त्यानंतर विशेष न्यायमूर्तींनी निकाल लिहणे सुरु केलं. सीबीआयने या प्रकरणात 351 साक्षीदार आणि 600 दस्तावेज पुराव्याच्या स्वरुपात न्यायालयात सादर करण्यात आले आहे.


सहा डिसेंबर 1992 ला वादग्रस्त रचना विध्वंस प्रकरणात माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजप नेता विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी रितम्बरा यांच्यासह एकूण 32 आरोपी आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Advani-and-Murli-Manohar-Joshi-will-have-to-appear-in-court-for-babari-demolish-reasons</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 15 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पीओके मधील भारताचा ५ हजार चौरस किमी भूभाग पाकिस्तानने चीनला दिला  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Pakistan-handed-over-5000-sq-km-of-Indian-territory-to-China-under-POK</link>
            <description>नवी दिल्ली - पाक व्याप्त काश्मिरमधील भारताचा ५ हजार १८० चौरस किमी भूभाग हा पाकिस्तानने चीनला दिल्याची धक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-15/rajnath singh pti file-1592317674.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - पाक व्याप्त काश्मिरमधील भारताचा ५ हजार १८० चौरस किमी भूभाग हा पाकिस्तानने चीनला दिल्याची धक्कादायक माहिती भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत महत्त्वाची माहिती दिली. याशिवाय लडाखमधील भारताची ३८ हजार वर्ग किलोमीटर जमीन चीनने अनधिकृतपणे बळकावली असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Pakistan-handed-over-5000-sq-km-of-Indian-territory-to-China-under-POK</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 15 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जया बच्चन संसदेत भडकल्या :  कंगनाच्या प्रश्नांची सरबत्ती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Jaya-Bachchan-erupts-in-Parliament-Kangana-questions-abound</link>
            <description>नवी दिल्ली – राज्यसभेमध्ये अभिनेत्री व समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी रवी किसन यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत चांगल्याच भडकल्या. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपास</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-15/132054-lsvnysjojr-1575287675.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – राज्यसभेमध्ये अभिनेत्री व समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी रवी किसन यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत चांगल्याच भडकल्या. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासुन सुरू झाले. मंगळवारी बॉलीवुडमध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढतं आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचा गोरखपुरचे खासदार यांनी राज्यसभेत प्रस्ताव मांडला. त्याला प्रत्युत्तर देताना समाजवादी पक्षाच्या खासदार व अभिनेत्री जया बच्चन यांनी ज्या ताटात जेवता त्याच ताटात छिद्र करता, अशी बोचरी टीका नाव न घेता जया बच्चन यांनी केली. 

या प्रकरणांवरून अभिनेत्री कंगना रानौतने जया बच्चनवर आपल्या ट्विटरद्वारे प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. कंगनाचा प्रश्न इतका बोचरा होता, की तिने उदाहरणं घेण्यासाठी श्वेता बच्चन व अभिषेक बच्चनचा वापर केला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Jaya-Bachchan-erupts-in-Parliament-Kangana-questions-abound</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर आणली बंदी : कांद्याचे भाव २६०० रूपयांनी घसरले  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Central-government-bans-onion-exports-Onion-prices-fall-by-Rs-2600</link>
            <description>मुंबई :  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. मुंबई बंदरातून निघालेला कांदा बंग्लादेश बॉर्डरवर रोखून धरण्यात आला असल्याकारणाने मोठ्या प्रमाणावर कांदा कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे कांद्याचे भाव सुमारे २६०० ते २७०० रूपयांनी घसरले. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. 
या अघोषित निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-14/33175-onion.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. मुंबई बंदरातून निघालेला कांदा बंग्लादेश बॉर्डरवर रोखून धरण्यात आला असल्याकारणाने मोठ्या प्रमाणावर कांदा कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे कांद्याचे भाव सुमारे २६०० ते २७०० रूपयांनी घसरले. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. 
या अघोषित निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांना फटका बसला यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने तत्काळ निर्यात पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रक काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्याबंदी लागू केली आहे. कांद्याचे दर वाढत आहेत. कांदा पुन्हा रडवणार अशी स्थिती दिसून येत आहे. देशभरात आवक कमी झाल्यामुळे कांदा दरात दररोज वाढ होत आहे. गेल्या एका आठवड्यात कांद्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. नाशिकमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याचा दर वाढलेला दिसून येत आहे. वाढते दर रोखण्यासाठी केंद्रसरकारकडून ही निर्यात बंदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान कॉंग्रेसने या घटनेचा निषेध करत कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे ती तात्काळ उठवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Central-government-bans-onion-exports-Onion-prices-fall-by-Rs-2600</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उमर खालिद याला अटक  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Omar-Khalid-arrested</link>
            <description>नवी दिल्ली: फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणात </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-14/umar-khalid-1468127413_835x547.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणात पोलिसांनी 'जेएनयू'चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. रविवारी तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली पोलिसांनी अटक केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Omar-Khalid-arrested</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 13 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा एम्समध्ये भरती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Union-Home-Minister-Amit-Shah-re-admitted-to-AIIMS</link>
            <description>
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा एकदा आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवली आहे. त्यामुळे काल रात्री उशिरा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-13/amitshaha-13092020.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा एकदा आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवली आहे. त्यामुळे काल रात्री उशिरा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अमित शाह यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, रुग्णालयाकडून अद्याप यासंदर्भात कोणतेही मेडिकल बुलेटीन देण्यात आलेले नाही.
आयएनएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह यांना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना व्हीव्हीआयपीसाठी राखीव असलेल्या कार्डिओ न्यूरो (सीएन) टॉवरमध्ये ठेवण्यात आले आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या टीमद्वारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या क्षणी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. यापूर्वी, 18 ऑगस्ट रोजी कोरोनातून बरे झाल्यानंतरही पोस्ट कोव्हिड केअरसाठी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Union-Home-Minister-Amit-Shah-re-admitted-to-AIIMS</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 11 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  रियाचा जामीन अर्ज नामंजूर : हायकोर्टात धाव घेणार, वकिल मानशिंदे यांची माहिती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Riya-bail-application-rejected-He-will-run-in-the-High-Court-says-lawyer-Manshinde</link>
            <description>मुंबई – रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आज दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. दरम्यान दोघांचेही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. त्यामुळे रि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-11/Rhea-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आज दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. दरम्यान दोघांचेही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. त्यामुळे रियाला आणखी काही काळ तुरूंगात राहावे लागणार असल्याचे समजते. रियाचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी धाव घेणार असल्याची माहिती रियाचे वकिल सतीश मानशिंदे यांनी दिली. 
शोविक चक्रवर्ती, रिया चक्रवर्ती, अब्दुल बासित, झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचे जामीन अर्ज आज विशेष न्यायालयाने फेटाळले आहेत
रविवारपासून सलग तीन दिवस रियाची चौकशी करण्यात आली. रियाला कलम 37 अ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ड्रग्स तस्करीसाठी पैशाची देवाणघेवाण करण्याचा गुन्हाही तिच्यावर दाखल करण्यात आला आहे.
आरोप सिद्ध झाल्यास 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणात सामान्यत: जामीन देण्यात येत नाही. रियाच्या आधी तिच्या भावाला शौविकलाही अटक करण्यात आली होती. त्याच्यासोबत सॅम्यु्लल मिरांडालाही अटक करण्यात आली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Riya-bail-application-rejected-He-will-run-in-the-High-Court-says-lawyer-Manshinde</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 11 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मत्स्य संपदा’ योजनेचा शुभारंभ  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Prime-Minister-Narendra-Modi-launches-Matsya-Sampada-scheme</link>
            <description>नवी दिल्ली – भारतातील मत्सउद्योग क्षेत्राच्या केंद्रित आणि शाश्वत विकासासाठी एक महत्वकांक्षी योजना असून आत्मनिर्भर पॅकेजचा एक भाग म्हणजे मत्स्य संपदा योजना आहे. या योजनंअंतर्गत 2020 -21 ते 2024-25 या आर्थिक वर्षात योजनेच्या अंमलबजावणीसाठी २० हजार 50 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-11/pm-modi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – भारतातील मत्सउद्योग क्षेत्राच्या केंद्रित आणि शाश्वत विकासासाठी एक महत्वकांक्षी योजना असून आत्मनिर्भर पॅकेजचा एक भाग म्हणजे मत्स्य संपदा योजना आहे. या योजनंअंतर्गत 2020 -21 ते 2024-25 या आर्थिक वर्षात योजनेच्या अंमलबजावणीसाठी २० हजार 50 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. 
ही योजना देशातील मत्स्य व्यवसायसाठी फायदेशीर ठरणार असून भविष्यात मत्स्य उत्पादन वाढवणे, मत्स्य  निर्यात महसूल वाढविणे हा योजनेमागील हेतू आहे. 2024-25 पर्यंत मासोळीचे उत्पादन अतिरिक्त 70 लाख टन पर्यंत वाढविण्यात येणार आहे. मत्स्य पालन निर्यात महसूल १ लाख कोटी पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. 
मत्स्य संपदा योजनेद्वारे मत्स्य उत्पादन व उत्पादकता यासोबतच गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, पायाभुत सुविधा, व्यवस्थापन यासोबतच आणखी काही उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे.  यासोबतच या योजनेमार्फत मत्स्योद्योग बोटींचा विमा, बोटींचे नविनीकरण, खाऱ्या पाणी, क्षारीय पाण्यातील सागर मित्र या सर्व गोष्टीचा विकास करण्यात येणार आहे. 
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल पद्धतीने या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री आणि राज्यमंत्री व बिहारचे मुख्यमंत्री प्रामुख्याने उपस्थित होते. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Prime-Minister-Narendra-Modi-launches-Matsya-Sampada-scheme</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 11 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयसीएमआरच्या सर्वेक्षणामध्ये धक्कादायक खुलासा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Shocking-revelation-in-the-ICMR-survey</link>
            <description>नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना आयसीएमआरने धक्कादायक खुलासा केला आहे. भारतात सध्या 45 लाखांहून अधिक कोरोना रूग्ण आहेत. तर आतापर्यंत 76 हजारांहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच आयसीएमआरच्या सर्वेक्षणांमधून धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे. या सर्वेक्षणानुसार मे महिन्याच्या सुरूवातीलाच सुमार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-11/924898-covaxinimcr.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना आयसीएमआरने धक्कादायक खुलासा केला आहे. भारतात सध्या 45 लाखांहून अधिक कोरोना रूग्ण आहेत. तर आतापर्यंत 76 हजारांहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच आयसीएमआरच्या सर्वेक्षणांमधून धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे. या सर्वेक्षणानुसार मे महिन्याच्या सुरूवातीलाच सुमारे 64 लाख लोकांना कोरानाची लागण झाल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. परंतु, या रूग्णांमध्ये कोणतेही लक्षण आढळून आले नसल्याचीही माहिती सर्व्हेमधून समोर आली आहे.
आयसीएमआरमार्फेत नॅशनल सीरोलॉजिकल सर्व्हे करण्यात आला होता. त्या सर्व्हेअंतर्गत मे महिन्याच्या सुरूवातीला 64 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे असल्याचा खुलासा करण्यात आलेला आहे. परंतु, या लोकांची कोरोना चाचणी झाली नसल्याने कोणालाही कोरोना झाल्याचे समजले नव्हते. आयसीएमआरने सांगितल्याप्रमाणे त्यावेळी या सर्व्हे करण्यात आला त्यावेळी त्याठिकाणी कोणतिही टेस्टिंग फॅसिलिटी उपलब्ध नव्हती. कारण, त्यासंपूर्ण ठिकाणी लॉकडाऊन होता, असेही आयसीएमआरद्वारे सांगण्यात आले. 
आयसीएमआरने हा सर्व्हे 11 मे ते 4 जूनदरम्यान देशातील 21 राज्यांमध्ये 70 जिल्ह्यांच्या 700 गावांत जाऊन करण्यात आला. 18 ते 45 वर्ष वयोगटातील लोकांमध्ये 43.3 लोक पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. तर 46-60 वयोगटातील ग्रुपमध्ये 39.5 टक्के लोक पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. वयवर्षे 60 वर्षांच्या वरील लोकांमध्ये 17.2 लोक पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Shocking-revelation-in-the-ICMR-survey</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी कंगनाविरूद्ध पोलिसात तक्रार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Complaint-lodged-with-the-police-against-Kangana-for-single-handedly-mentioning-the-Chief-Minister</link>
            <description>विक्रोळी – कंगना रनौत सध्या चर्चेचा विषय ठरू लागली आहे. कंगना आणि शिवसेना हा वाद दिवेंसदिवस टोकाचा होत आहे. अशातच कंगनाने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याप्रकरणी तिच्या विर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-10/1599679568_10kangana_4c.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[विक्रोळी – कंगना रनौत सध्या चर्चेचा विषय ठरू लागली आहे. कंगना आणि शिवसेना हा वाद दिवेंसदिवस टोकाचा होत आहे. अशातच कंगनाने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याप्रकरणी तिच्या विरूद्ध विक्रोळी पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली गेली असल्याची माहिती पुढे येत आहे. 
कंगनाच्या मुंबई येथील कार्यालयावर बीएमसीने काल हातोडा चालवला होता. ही बातमी संपूर्ण देशात गाजत आहे. तेव्हा पासून कंगनाने आपला संताप ट्विटरद्वारे व्यक्त करण्यात सुरूवात केली. काल मुंबईत दाखल झाल्यानंतर तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अरे,तुरेची भाषा केली. तिच्या या व्यक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. कंगनाने केलेल्या या व्यक्तव्यावर नाराजी व्यक्त करत तिच्याविरोधात विक्रोळी पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. ही तक्रार करताना तिने मुख्यमंत्र्यावर ऐकरी भाषेत केलेला टीकेचा व्हीडीओही जोडण्यात आलेला आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Complaint-lodged-with-the-police-against-Kangana-for-single-handedly-mentioning-the-Chief-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सुशांतच्या १५ कोटी रूपयांचे काय झाले ? रियाने केला खुलासा   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/What-happened-to-Sushant-Rs-15-crore-Rhea-revealed</link>
            <description>मुंबई | सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात वेगवेगळे खुलासे सतत समोर येत असल्याने या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढत चालला आहे. याचबरोबर सुशांतच्या आत्महतेनंतर सुशांतच्या 15 कोटी रुपये कुठे गायब झाले ? असा सवाल सुशांतच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला.
याच मुद्द्याला धरून इंडिया टुडेने स्टिंग ऑपरेशन केले आहे. सुशांतकडे असलेल्या एवढ्या मोठ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-10/pjimage-1596012265.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई | सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात वेगवेगळे खुलासे सतत समोर येत असल्याने या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढत चालला आहे. याचबरोबर सुशांतच्या आत्महतेनंतर सुशांतच्या 15 कोटी रुपये कुठे गायब झाले ? असा सवाल सुशांतच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला.
याच मुद्द्याला धरून इंडिया टुडेने स्टिंग ऑपरेशन केले आहे. सुशांतकडे असलेल्या एवढ्या मोठ्या रकमेचे नेमके काय झाले ? याबाबत रियाने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. यावेळी रियाने दिग्दर्शक रुमी जाफरी आणि निर्माते वासू भगनानी यांच्याकडून मिळालेल्या ऑफरविषयी माहिती दिली आहे.
यावेळी रिया म्हणाली, ‘ही फेब्रुवारी महिन्यातील गोष्ट होती. सुशांत आणि वासू सर यांच्यासोबतच्या बैठकीत 15 कोटी रुपयांची सायनिंग अमाऊंट देण्यावर मान्य झाल्याची शक्यता आहे. यामुळे सुशांत खूशही होता,’ असे ती म्हणाली होती.
मात्र या डीलबाबत सुशांतसोबत कोणतेही अॅग्रीमेंट साईन झाले नव्हते. परंतु मे पासून शुटिंग सुरु होणार होते. मात्र लॉकडाऊनची घोषणा झाली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही व्यवहार झाला नाही. अॅग्रीमेंटवर काम मार्च, एप्रिलमध्ये होणार होते, अशी माहिती रियाने दिली.
 दरम्यान, या बाबत रूमी जाफरी यांच्याशी देखील संपर्क साधला. ते म्हणाले, ‘हा व्यवहार फक्त तोंडी होता. औपचारिक पद्धतीने साईन नसताना १५ कोटी रुपये देण्याचा प्रश्नच येत नव्हता. कोणत्याही अभिनेत्यांना पैसे हप्त्या हप्त्याने दिले जातात. अॅग्रीमेंटवेळी 10 टक्के, प्री प्रॉडक्शनवेळी 5 टक्के, उर्वरित रक्कमही अशाच पद्धतीने देण्यात येते, असे ते म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/What-happened-to-Sushant-Rs-15-crore-Rhea-revealed</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगना आणि शिवसेना वाद चिघळला : ‘वडिलांची संपत्ती मिळाली पण आदर स्वःताला कमवावा लागेल’  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Kangana-and-Shiv-Sena-quarrel-We-got-father-wealth-but-we-have-to-earn-respect</link>
            <description>मुंबई – कंगना रानौत आणि शिवसेना वाद आता अधिकच चिघळत आहे. अशातच कंगनाने बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकरी शब्दात उल्लेख केल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले आहे. यापुढे कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-10/924070-fotojet-2020-09-09t163419.685.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – कंगना रानौत आणि शिवसेना वाद आता अधिकच चिघळत आहे. अशातच कंगनाने बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकरी शब्दात उल्लेख केल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले आहे. यापुढे कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरद्वारे ‘ वडिलांची संपत्ती मिळाली पण आदर स्वःताला कमवावा लागेल, असा टोला लगावला आहे. यामुळे आता हा संघर्ष आणखी वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

 

 “तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, पण आदर तुम्हाला कमवावा लागेल. तुम्ही माझं तोंड बंद कराल, पण माझा आवाज माझ्यानंतर शंभर आणि लाखोंमध्ये प्रतिध्वनित होईल. तुम्ही किती लोकांचे तोंड बंद कराल? किती लोकांचा आवाज दाबणार? सत्यापासून कधीपर्यंत पळणार? तुम्ही घराणेशाहीच्या एका नमुन्याशिवाय काहीच नाही,” अशा शब्दांत कंगनाने उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्याचसोबत अनेक मराठी मित्रमैत्रिणींचा पाठिंबा आपल्याला मिळत असल्याचं कंगनाने सांगितलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Kangana-and-Shiv-Sena-quarrel-We-got-father-wealth-but-we-have-to-earn-respect</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘राफेल’ युगाचा आरंभ :  संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत राफेल वायुसेनेत दाखल   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-beginning-of-the-Rafale-era-Rafale-enters-the-Air-Force-in-the-presence-of-the-Minister-of-Defense</link>
            <description>नवी दिल्ली – आजपासून भारतीय वायुदलात राफेल विमानाचा समावेश करण्यात आला आहे. अंबाळा येथील वायुसेनेच्या एअरबेसवर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्ष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-10/rafale-induction-780x470.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – आजपासून भारतीय वायुदलात राफेल विमानाचा समावेश करण्यात आला आहे. अंबाळा येथील वायुसेनेच्या एअरबेसवर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबाळा एअरबेसवर हा सोहळा आयोजित करण्यात आला.

भारतीय सेनेतील सुसज्ज हत्यारांकडे अणूहल्ला करण्याची क्षमता आधीपासून होतीच, पण आता राफेल फायटर जेटमुळे ही क्षमता अधिक वाढणार आहे. राफेलची अणूक्षेपणास्त्र वहनाची क्षमता त्याला सर्वात शक्तिशाली फायटर जेट बनवते. चीन आणि पाकिस्तानच्या सर्वात ताकदवान फायटर जेट्समध्येही ही क्षमता नाही. यावेळी भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांसमोर भारतीय वायुसेनेच्या जवानांनी फायटर जेटची चित्तथरारक प्रात्याक्षिक सादर केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-beginning-of-the-Rafale-era-Rafale-enters-the-Air-Force-in-the-presence-of-the-Minister-of-Defense</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लेकीवर होत असलेला अन्याय बाप म्हणून कसा सहन होईल – इंद्रजीत मुखर्जी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Riya-Chakraborty-father-Inderjit-Chakraborty-gave-the-first-reaction</link>
            <description>मुंबई अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. रिया चक्रवर्तीला १४ दिवसा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-10/rhea-chakraborty-father-breaks-silence-main.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. रिया चक्रवर्तीला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावत तिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यासंदर्भात रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांनी पहिला प्रतिक्रिया दिली आहे.

‘कोणतेही पुरावे नसताना रियाला अटक करण्यात आली आहे. लेकीवर झालेला अन्याय कोणताही बाप कसा सहन करेल, हे बघण्यापेक्षा मरण आलेलं बरं’, अशी प्रतिक्रिया रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांनी दिलेली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Riya-Chakraborty-father-Inderjit-Chakraborty-gave-the-first-reaction</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  देशभरात धावणार आता संपूर्ण एसीचे ड्ब्बे असलेली ट्रेन : रेल्वे प्रशासनाचा निर्धार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Trains-with-full-AC-coaches-to-run-across-the-country</link>
            <description>नवी दिल्ली - भारतीय रेल्वेमध्ये आजवर वेळोवेळी प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा रेल्वे कात टाकणार असून आणखी एक महत्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार, आता कमी खर्चात नागरिकांना एसी डब्यातून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. म्हणजेच रेल्वेने जनरल डब्यांसह सर्व डबे एसी करण्याची योजना आखली आहे.

रेल्वेच्या नव्या योजनेनुसार, स्लीपर कोच आणि बिगर आरक्षित श्रेणीच्या डब्ब्यांना एसी कोचमध्ये बदलण्यात येणार आहे. याद्वारे रेल्वे देशभरात एसी गाड्या आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे प्रवाशांना खिशावरील अतिरिक्त भाराशिवाय चांगला आणि आरामदायी प्रवास उपलब्ध होऊ शकतो. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपग्रेड करण्यात आलेल्या स्ली</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-09/R1_630_630.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - भारतीय रेल्वेमध्ये आजवर वेळोवेळी प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा रेल्वे कात टाकणार असून आणखी एक महत्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार, आता कमी खर्चात नागरिकांना एसी डब्यातून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. म्हणजेच रेल्वेने जनरल डब्यांसह सर्व डबे एसी करण्याची योजना आखली आहे.

रेल्वेच्या नव्या योजनेनुसार, स्लीपर कोच आणि बिगर आरक्षित श्रेणीच्या डब्ब्यांना एसी कोचमध्ये बदलण्यात येणार आहे. याद्वारे रेल्वे देशभरात एसी गाड्या आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे प्रवाशांना खिशावरील अतिरिक्त भाराशिवाय चांगला आणि आरामदायी प्रवास उपलब्ध होऊ शकतो. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपग्रेड करण्यात आलेल्या स्लीपर कोचला इकॉनॉमिकल एसी ३-टायर संबोधलं जाईल. इंडियन एक्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, कापूरथला येथील रेल्वे कोच तयार करणाऱ्या फॅक्टरीकडे स्लीपर कोचला एसी कोचमध्ये रुपांतरीत करण्याचा नमुना तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिकल एसी ३-टायरमध्ये ७२ बर्थच्या ऐवजी ८३ बर्थ असतील. सुरुवातीला या कोचना एसी ३-टायर टुरिस्ट क्लास असंही म्हटलं जाईल. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, एसी ३-टायरचं हे स्वस्तातील कोचच रुप असेल.
रेल्वेच्या चांगल्या महसुलाची अपेक्षा

पहिल्या टप्प्यात याप्रकारच्या २३० डब्ब्यांची निर्मिती केली जाईल. प्रत्येक कोचला बनवायला २.८ ते ३ कोटी रुपयांचा अंदाजे खर्च येईल. हा खर्च एसी ३-टायर बनवण्याच्या खर्चापेक्षा १० टक्के जास्त आहे. मात्र, जास्त बर्थ आणि मागणीमुळे रेल्वेला इकॉनॉमिकल एसी ३-टायरपासून चांगल्या महसुलाची अपेक्षा आहे.

जनरल डब्यांची आसन क्षमताही वाढवणार

त्याशिवाय बिगर आरक्षित जनरल क्लासच्या डब्यांना देखील १०० सीटच्या एसी डब्ब्यांमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. यासाठी डिझाईनला अंतिम स्वरुप दिलं जात आहे. या प्रकल्पावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीच्या डिझाईनमध्ये प्रत्येक जनरल डब्यात १०५ आसनांसाठी जागा बनवली जात आहे.

युपीए-१ सरकारच्या काळात आखली होती योजना

दरम्यान, यूपीए-१ (२००४-२००९) या काळात इकॉनॉमिकल एसी ३-टियर क्लास डब्बे तयार करण्याबाबत योजना तयार करण्यात आली होती. तेव्हा लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘गरीब रथ’ रेल्वे गाड्या लॉन्च करण्यात आल्या होत्या. त्यांना एसी इकॉनॉमी क्लास म्हटलं गेलं होतं. यामध्ये साईड मिडल बर्थची देखील सुरुवात करण्यात आली होती. यामुळे डब्ब्यांची क्षमता आणि रेल्वेच्या तिकीटातही वाढ करण्यात आली होती. मात्र, नंतर यातून प्रवास करताना अडचण होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. तसेच यात मोठ्या प्रामाणावर गर्दी होऊ लागल्याने कालांतराने या प्रकारचे कोच बंद करण्यात आले होते.

अधिक जागा उपलब्ध होणार

सुत्रांच्या माहितीनुसार, नव्या डब्ब्यांमध्ये इलेक्ट्रिक युनिट्स दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले जातील. तसेच ब्लँकेट ठेवण्याची जागा देखील काढून टाकण्यात येईल. यामुळे डब्ब्यामध्ये जास्त जागा उपलब्ध होईल. रेल्वेने यापूर्वीच ट्रेन्समध्ये ब्लँकेट आणि अन्य सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Trains-with-full-AC-coaches-to-run-across-the-country</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'बाबरं !...लक्षात ठेव... मंदिर वही बनेगा' : महापालिकेच्या कारवाईनंतर कंगना संतापली  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Babara-remember-the-temple-will-become-a-book--Kangana-got-angry-after-the-action-of-the-Municipal-Corporation</link>
            <description>मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर ती आता चांगलीच संतापली आहे. यानंतर तिने अनेक ट्वीट केले आहेत. यावेळी कुणाचंही नावं न घेता सरकारला थेट बाबरची उपाधी दिली आहे. 'याद रख बाबर मंदिर वही बनेगा' असं ट्वीट कंगनाने केलं आहे.

कंगना राणावत विरुद्ध महाविकास आघाडीत सुरू असलेल्या वादामध्येच मुंबई महानगर पालिकेने कंगनाच्या अनधिकृत बांधकाम असलेल्या कार्यालयावर हातोडा टाकत कारवाई सुरू केली होती. मुंबई महानगर पालिकेची कारवाई सुरू होताच कंगनाने आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-09/Untitled-design-37-4.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर ती आता चांगलीच संतापली आहे. यानंतर तिने अनेक ट्वीट केले आहेत. यावेळी कुणाचंही नावं न घेता सरकारला थेट बाबरची उपाधी दिली आहे. 'याद रख बाबर मंदिर वही बनेगा' असं ट्वीट कंगनाने केलं आहे.

कंगना राणावत विरुद्ध महाविकास आघाडीत सुरू असलेल्या वादामध्येच मुंबई महानगर पालिकेने कंगनाच्या अनधिकृत बांधकाम असलेल्या कार्यालयावर हातोडा टाकत कारवाई सुरू केली होती. मुंबई महानगर पालिकेची कारवाई सुरू होताच कंगनाने आपल्या ट्विटरवरून 'याद रख बाबर राम मंदिर फिर वही बनेगा' असं ट्विट केलं आहे. 

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की, 'मणिकर्णिका फ़िल्मने पहिला सिनेमा अयोध्याची घोषणा केली होती. त्यामुळे ही माझ्यासाठी फक्त एक इमारत नाही तर राम मंदिरच आहे, आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा तुटेल... पण लक्षात ठेव बाबर मंदिर तिथेच बनेल, मंदिर तिथेच बनेल जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम.' असं ट्विट तिनं केलं आहे 


तर मुंबई महानगर पालिकेच्या कारवाई वेळी कंगनाने महापालिका कर्मचाऱ्यांना बाबरची आर्मी तर मुंबईला पुन्हा 'पाकिस्तान' असं म्हटलं आहे.  तर कंगना राणावत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सुरु असलेल्या वादविवादांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने ही कारवाई केली असल्याचा आरोप कंगनाचे वकिल रिझवान यांनी केला आहे. तर त्यांनी ही कारवाई अनाधिकृतपणे केली जात असल्याचा अर्जही मुंबई महापालीकेला केला. त्यावर मुंबई महापालिकेने या अर्जला फेटाळून लावला आहे. मुंबई महापालिकेने कंगनाचा वकीलाच्या मार्फत केलेला अर्ज फेटाळून लावल्यानंतर कंगनाने या संबधि हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.


दरम्यान, कंगनाने मुंबई पोलिसांचा निषेध करत मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केली आहे. दरम्यान, कंगनाच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी कंगनाचा निषेध केला, तर महाविकास आघाडी विरुद्ध कंगनाच्या सुरू असलेल्या वादविवादामध्ये मुंबई महापालिकेने सुरू केलेली कारवाई आणि कंगनाचे ट्वीट हे चर्चाचा विषय बनला आहे. कंगनाने आधी मुंबईला पाक व्याप्त काश्मीर तर आता थेट पाकिस्तानचीच उपाधी दिल्याने हा वाद आणखी शिगेला पोहचला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Babara-remember-the-temple-will-become-a-book--Kangana-got-angry-after-the-action-of-the-Municipal-Corporation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांना 'भारतरत्न' देण्यास एमआयएमचा विरोध  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/MIM-opposes-awarding-Bharat-Ratna-to-former-Prime-Minister-PV-Narasimha-Rao</link>
            <description>हेद्राबाद - देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार देण्यास एआयएमआयएमनं विरोध केला आहे. तेलंगाना सरकारनं नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. याला विरोध करत एमआयएमनं सभात्याग केला. विरोध करण्यामागील भूमिकाही एमआयएमनं मांडली आहे.
तेलंगाना राज्य सरकारनं देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-09/Untitled-design-37.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हेद्राबाद - देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार देण्यास एआयएमआयएमनं विरोध केला आहे. तेलंगाना सरकारनं नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. याला विरोध करत एमआयएमनं सभात्याग केला. विरोध करण्यामागील भूमिकाही एमआयएमनं मांडली आहे.
तेलंगाना राज्य सरकारनं देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात नुकताच तेलंगाना विधानसभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव सभागृहात मांडल्यानंतर एआयएमआयएमनं पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न देण्यास तीव्र विरोध केला. त्याचबरोबर प्रस्ताव पारित केला जात असताना एमआयएमच्या आमदारांनी सभात्यागही केला.

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या निधनानंतर १५ फेब्रुवारी २००५ रोजी जेव्हा मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी शोक प्रस्ताव मांडला होता, त्यावेळीच आमच्या पक्षानं भूमिका स्पष्ट केली होती. मी त्याची आठवण करून देतो की, पक्षाचे नेते अकबरूद्दीन ओवेसी त्यावेळी म्हणाले होते, ‘बाबरी मशीद विध्वसांमुळे भारतीय मुस्लीम अजूनही माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्यावर नाराज आहेत’,असं एमआयएमचे महासचिव आणि आमदार सय्यद अहमद पाशा कादरी यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

बाबरी मशीद पाडल्याची घटना इतिहास कधीही विसरणार नाही. जी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या निष्क्रियतेमुळे घडली होती. नरसिंह राव हे हिंदुत्वादी शक्तीच्या उदयाला कारणीभूत असल्याचा आरोपही कादरी यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच एमआयएमनं यासंदर्भात भूमिका मांडली होती. ‘नरसिंह राव यांच्या काळात अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली. हे सत्य कधीही विसरू शकत नाही, असं म्हटलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/MIM-opposes-awarding-Bharat-Ratna-to-former-Prime-Minister-PV-Narasimha-Rao</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रियाची रवानगी भायखळा तुरूंगात : एनसीबीच्या कोठडीत काढली रात्र  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Riya-sent-to-Byculla-jail--NCB-remanded-overnight</link>
            <description>मुंबई: ड्रग रॅकेट प्रकरणी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला काल (८ सप्टेंबर) अटक करण्यात आली. कालची संपूर्ण रात्र तिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तुरुंगात घालवावी लागली आहे. एनसीबीने मंगळवारी रियाला अटक केली आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. त्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. न्यायालयीन कोठडी संबंधीचा निकाल रात्री उशीराने आल्याने तिच्या जामीन अर्जावर कोणतीही सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे रियाला कालची रात्र एनसीबीच्या तुरुंगातच काढावी लागली. एनसीबी रियाला आज भायखळ्याच्या तुरुंग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-09/rhea-1200.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: ड्रग रॅकेट प्रकरणी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला काल (८ सप्टेंबर) अटक करण्यात आली. कालची संपूर्ण रात्र तिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तुरुंगात घालवावी लागली आहे. एनसीबीने मंगळवारी रियाला अटक केली आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. त्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. न्यायालयीन कोठडी संबंधीचा निकाल रात्री उशीराने आल्याने तिच्या जामीन अर्जावर कोणतीही सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे रियाला कालची रात्र एनसीबीच्या तुरुंगातच काढावी लागली. एनसीबी रियाला आज भायखळ्याच्या तुरुंगात रवाना करणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आधीच अटक झालेल्या रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याची कोठडी आज संपणार आहे.
रियाच्या जामीन अर्जावर सुनावणीची शक्यता
शौविकची रिमांड वाढवून घेण्याची गरज नसल्याचे एनसीबीने म्हटले आहे. अशा परिस्थितीत शौविकचा पोलीस कोठडी न वाढल्यास त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येईल. न्यायालयीन कोठडीत सुनावल्यानंतर शौविक त्याच्या जामिनासाठी अर्ज दाखल करु शकतो. एनसीबीने रियाच्या जामीन अर्जाला विरोध दर्शविताना ते स्पष्ट केले की, आरोपीला जामिनावर सोडण्यात आल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतात. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांच्या वतीने आज (बुधवार) सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. रियाच्या या जामीन अर्जावर कोर्टाचे काय मत असेल, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
'रिया ड्रग सर्कलची सक्रिय सदस्य आहे'
एनसीबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की रिया चक्रवर्ती हे 'ड्रग सर्कल'ची सक्रिय सदस्य असून तिचे ड्रग माफियांशी संबंध आहेत. निवेदनानुसार रियाने ड्रग्स खरेदी आणि पैशांच्या व्यवहाराची कबुली दिली आहे. दीपेश सावंत, शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांनी आधीच आपल्या कबुली जबाबात म्हटलं आहे की, रियाच त्यांना ड्रग्स खरेदी करण्याची सूचना करायची. दरम्यान, याचप्रकरणी एनसीबीने या तिघांना पूर्वीच अटक केली आहे.


रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटवरुन अनेक धक्कादायक गोष्टी आल्या समोर 
रिया चक्रवर्तीच्या मोबाईल फोनमधून ड्रग्स खरेदी व विक्रीबाबतची माहिती उघडकीस आली होती. रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून असे दिसून आले आहे की, रियाच्या सांगण्यावरूनच सुशांतच्या घरी ड्रग्स पोहचत होतं. एवढंच नव्हे तर त्याचे पैसे देण्यासाठी तिने क्रेडिट कार्डदेखील वापरलं होतं. सुरुवातीला एनसीबीच्या चौकशीत रियाने ही गोष्ट नाकारली होती, पण यासंबंधीचे पुरावे दाखवताच तिने कबुली दिली की ती सुशांतसाठी ड्रग्स खरेदी करत असे पण ती कधीच त्याचे सेवन केले नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Riya-sent-to-Byculla-jail--NCB-remanded-overnight</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगनाचा मुंबईतील कार्यालयावर बीएमसीचा हातोडा : कार्यालयाबाहेर चोख पोलिस बंदोबस्त  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-BMC-hammer-on-Kangana-Mumbai-office-Ample-police-security-outside-the-office</link>
            <description>मुंबई : एकीकडे कंगना रनौत मुंबईला येण्यासाठी चंदीगडहून निघाली आहे, त्याचवेळी इथे मुंबईत कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाईल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-09/Image_2020-09-0912.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : एकीकडे कंगना रनौत मुंबईला येण्यासाठी चंदीगडहून निघाली आहे, त्याचवेळी इथे मुंबईत कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात झाली आहे. महापालिकेने कंगनाच्या कार्यालयाच्या तळमजल्यावर कारवाई सुरु केली आहे. कार्यालयातील 12 अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार आहे. कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. हातोडा, फावडा, कुदळ घेऊन आलेले 50 पेक्षा जास्त कर्मचारी कारवाई करत आहेत. महापालिका दोन कॅमेऱ्यातून या कारवाईचं चित्रीकरण केलं जाणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-BMC-hammer-on-Kangana-Mumbai-office-Ample-police-security-outside-the-office</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बीएमसीने पाठविलेली नोटीस चुकीची : कंगनाच्या वकिलाचा आरोप  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Notice-sent-by-BMC-wrong-Kangana-lawyer-alleges</link>
            <description>मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतमध्ये सुरु असलेलं वाकयुद्ध काही संपायचं नाव घेत नाही. अशातच आज कंगना मुंबईत येणार आहे. परंतु, त्याआधी मंगळवा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-09/BMC-Sanjay-Raut-Kangna.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतमध्ये सुरु असलेलं वाकयुद्ध काही संपायचं नाव घेत नाही. अशातच आज कंगना मुंबईत येणार आहे. परंतु, त्याआधी मंगळवारी कंगनाच्या मुंबईतील ऑफिसला मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आली. मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचं कंगनाच्या वकिलांनी सांगितलं असून त्यांनी यासंदर्भात अनेक प्रश्नही उपस्थित केले.

कंगनाचे वकिल रिजवान म्हणाले की, 'माझे अशिल कंगना यांच्या अनुपस्थितीत बंगल्यात महानगरपालिकेचे कर्मचारी जबरदस्तीने घुसले. जे बेकायदेशीर असून त्यासाठी कंगनाच्या वतीने बीएमसीच्या विरोधात ट्रेसपासिंग आणि जबाबी कारवाईची नोटीस जारी करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना जेलची शिक्षा होऊ शकते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Notice-sent-by-BMC-wrong-Kangana-lawyer-alleges</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबाई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे इतिहासात डांबराने लिहली जातील  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-The-names-of-those-who-insulted-Mumbai-mother-will-be-written-in-history-with-asphalt</link>
            <description>मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना असा कलगीतुरा चांगलाच रंगला, जो अजुनही थांबलेला नाही. आजच्या सामनाच्या 'बेइमान लेकाचे- मुंबाई मातेचा अवमान' या अग्रलेखात शिवसेनेनं कंगना आणि तिला पाठिंबा देणाऱ्यांवर टीका केली आहे. ‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये इतकीच अपेक्षा असल्याचं या अग्रलेखात म्हटलं आहे. तर याला कंगनाने देखील उत्तर दिलं आहे. 'मी 16 वर्षांची असताना मुंबईला आले होते. त्यावेळी काही मित्रांसोबत मुम्बादेवीच्या दर्शनाला गेले आणि मला मुम्बादेवीनं तिच्याजवळ ठेवून घेतलं', असं कंगनानं ट्वीट करत म्हटलं आहे.

काय म्हटलंय कंगनाच्या ट्विटमध्ये
कंगनाच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'मी 12 वर्षांची असताना हिमाचल सोडून चंदीगडला हॉस्टेलला गेले. तिथून दिल्लीत राहिले आणि 16 वर्षांची असताना मुंबईत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-09/Untitled-design-67-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना असा कलगीतुरा चांगलाच रंगला, जो अजुनही थांबलेला नाही. आजच्या सामनाच्या 'बेइमान लेकाचे- मुंबाई मातेचा अवमान' या अग्रलेखात शिवसेनेनं कंगना आणि तिला पाठिंबा देणाऱ्यांवर टीका केली आहे. ‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये इतकीच अपेक्षा असल्याचं या अग्रलेखात म्हटलं आहे. तर याला कंगनाने देखील उत्तर दिलं आहे. 'मी 16 वर्षांची असताना मुंबईला आले होते. त्यावेळी काही मित्रांसोबत मुम्बादेवीच्या दर्शनाला गेले आणि मला मुम्बादेवीनं तिच्याजवळ ठेवून घेतलं', असं कंगनानं ट्वीट करत म्हटलं आहे.

काय म्हटलंय कंगनाच्या ट्विटमध्ये
कंगनाच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'मी 12 वर्षांची असताना हिमाचल सोडून चंदीगडला हॉस्टेलला गेले. तिथून दिल्लीत राहिले आणि 16 वर्षांची असताना मुंबईत आले. काही मित्र म्हणाले मुंबईत तेच राहतात, ज्यांना मुम्बादेवी प्रसन्न होते. आम्ही सगळे मुम्बादेवीच्या दर्शनाला गेलो. सगळे मित्र परत गेले मात्र मला मुम्बादेवीनं तिच्याजवळ ठेवून घेतलं'. आज सकाळी देखील कंगनाने एक ट्वीट केलं होतं. त्यामध्ये ती म्हणाली आहे की, 'राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम, शौर्य आणि बलिदान मी चित्रपटामार्फत जगले आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यात येत आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या आदर्शांवर चालणार आहे. नाही घाबरणार, नाही झुकणार. अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार. जय महाराष्ट्र, जय शिवाजी'

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय
सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना 106 हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची 11 कोटी जनताही माफ करणार नाही, असं म्हणत शिवसेनेनं टीका केली आहे.

‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये इतकीच अपेक्षा असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती हिंदुस्थानची आहे, पण ती आधी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. म्हणूनच ती हिंदुस्थानची आहे. त्यामुळे मुंबईची तुलना ‘पाकव्याप्त’ कश्मीरशी करणे व मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.

 आपले 106 हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील
महाराष्ट्रातील 11 कोटी मऱ्हाटी जनतेस तर हा असा मुंबईचा अवमान म्हणजे देशद्रोहासारखा गुन्हा वाटतो, पण असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या मागे राष्ट्रभक्त मोदी सरकारचे गृहमंत्रालय सुरक्षा कवच घेऊन ठामपणे उभे राहते तेव्हा आपले 106 हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील. महाराष्ट्र हा सत्यवादी हरिश्चंद्राचा पूजक आहे. मऱहाटी जनांशी बेइमानी करणाऱ्या विकृतांशी मराठी माणूस सतत लढत राहिला. कोणीही यावे आणि महाराष्ट्राच्या मऱ्हाटी राजधानीवर टपली मारावी, कोणीही ऐऱ्यागैऱ्याने उठावे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून आव्हानाची भाषा करावी या विरोधात संपूर्ण महाराष्ट्राने एकवटायला हवे. ‘देवी’स्वरूप आईची तुलना पाकव्याप्त भागाशी करून आमच्या देवीचाच अवमान केला. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा, धर्माचा आणि 106 हुतात्म्यांच्या त्यागाचाच अवमान केला व असा अवमान करून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावर नशेच्या पिचकाऱ्या टाकणाऱ्या व्यक्तीला केंद्र सरकार विशेष सुरक्षेच्या पालखीचा मान देत आहे.
मुंबादेवीचा हा अवमान ज्यांना प्रिय आहे असे लोक दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात बसले आहेत म्हणून मुंबईचा धोका कायम आहे. मुंबईला आधी बदनाम करायचे, नंतर खिळखिळे करायचे. मुंबईस संपूर्ण कंगाल करून एक दिवस ती महाराष्ट्रापासून तोडायची या कारस्थानाची पावले नव्याने पडू लागली आहेत हे आता स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रातील लोकनियुक्त सरकारच्या अधिकारावर आणि स्वातंत्र्यावर हल्ले करण्याची एकही संधी महाराष्ट्रातील भाजपवाले आणि केंद्र सरकार सोडत नाही, असं सामनात म्हटलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-The-names-of-those-who-insulted-Mumbai-mother-will-be-written-in-history-with-asphalt</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संजय राऊत आणि कंगनाच्या वाकयुद्धात अमृता फडणवीसांची एन्ट्री  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Amrita-Fadnavis-entry-in-Sanjay-Raut-and-Kanganas-conflict-</link>
            <description>मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि मुंबई बाबत केलेल्या वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. तसेच याच मुद्द्यावरून सुरु असलेलं कंगना रनौत आणि संजय राऊत यांच्यातील वाकयुद्ध काही संपायचं नाव घेत नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही कंगनानं आता साऱ्या महाराष्ट्राचीच माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यावेळी तिच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी 'हरामखोर' हा शब्द वापरला असल्याचं बोलंलं जात आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधताना या शब्दाच्या वापराबाबत स्पष्टीकरण दिल्याची माहिती समोर आली आहे.


एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना संजय राऊत यांनी 'अभिनेत्री कंगना रनौत म्हणजे, नॉटी गर्ल', असं म्हणाले होते. तसेच त्यावेळी बोलताना त्यांनी हरामखोर म्हणजे, मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजेच, खट्याळ मुलगी असून ती बेईमान आहे. असं मला वाटतं', असं संजय राऊत म्हणाले होते.


मुंबई पाकव्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-08/sanjay-raut-amruta-fadnavis.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि मुंबई बाबत केलेल्या वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. तसेच याच मुद्द्यावरून सुरु असलेलं कंगना रनौत आणि संजय राऊत यांच्यातील वाकयुद्ध काही संपायचं नाव घेत नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही कंगनानं आता साऱ्या महाराष्ट्राचीच माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यावेळी तिच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी 'हरामखोर' हा शब्द वापरला असल्याचं बोलंलं जात आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधताना या शब्दाच्या वापराबाबत स्पष्टीकरण दिल्याची माहिती समोर आली आहे.


एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना संजय राऊत यांनी 'अभिनेत्री कंगना रनौत म्हणजे, नॉटी गर्ल', असं म्हणाले होते. तसेच त्यावेळी बोलताना त्यांनी हरामखोर म्हणजे, मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजेच, खट्याळ मुलगी असून ती बेईमान आहे. असं मला वाटतं', असं संजय राऊत म्हणाले होते.


मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटू लागली असल्याच्या वक्तव्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्राला सुरुवात झाली. अशातच आता या वादात आता अमृता फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांच्याच वक्तव्याचा आधार घेत निशाणा साधला आहे.


अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, 'आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत.' तसेच अमृता फडणवीस यांनी हे ट्वीट करताना #Naughty हा हॅशटॅगही वापरला आहे. तसेच त्यांनी हे ट्वीट करताना राऊतांचं नाव न घेता संजय राऊत यांना टोला लगावला आहे. याआधीही कंगनाच्या समर्थनार्थ बोलताना अमृता फडणवीस यांनी शिवसेनेच्या जोडो मारो आंदलनावरही टिका केली होती.


कंगनाच्या मुंबई विरोधातील वक्तव्यानंतर कंगनावर टिकेची झोड उठली होती. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी कंगनाची बाजू घेतली होती. एखाद्याच्या म्हणण्याशी आपण सहमत नसू, मात्र लोकशाही व्यक्त होण्याचा, मत मांडण्याच्या अधिकाराचं आपण रक्षण केलं पाहिजे. भाषणाचे स्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य, पत्रकारितेचे स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. एखाद्याच्या मताचा आपण प्रतिवाद करुन शकतो, मात्र टीकाकारांच्या पोस्टर्सना चप्पल मारणे खालच्या पातळीचे लक्षण आहे, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी कंगना रनौतला पाठिंबा दर्शवला होता.


काय आहे प्रकरण?


कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे असं सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असं वक्तव्य केलं.


याच वक्तव्याचा विपरित अर्थ घेत त्याला धमकी ठरवून कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. जी मुंबईसह महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली. त्यावर अनेक मराठी, हिंदी, कलाकार ट्विटरवर व्यक्त झाले. यात सोनू सूद, रेणुका शहाणे, सई ताम्हणकर, सुबोध भावे, सायली संजीव, शेखर फडके, मंगेश देसाई, समीर विद्वांस आदी अनेक कलाकारांचा समावेश होतो. अनेकांनी मुंबई आपल्याला प्रिय असल्याचं यात म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी मात्र कंगनाच्या या वक्तव्याचा यथेच्छ समाचार घेतला. तर बीजेपीच्या समर्थकांनी कंगनाला पाठिंबा दिला.


भाजप समर्थक आणि मुंबईप्रेमी आमनेसमाने भिडल्याचं चित्र यात दिसत होतं. असं असतानाच आज कंगनाने आणखी एक ठिणगी पेटवून दिली. मी मुंबईला न येण्याबद्दल धमकावलं जात आहे. आता तर मी मुंबईत येणारच. येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मा मुंबईला येणार आहे. वेळ मी कळवेनच. कुणाच्या बापात हिंमत असेल तर त्यांनी मला रोखून दाखवावं असं आव्हान तिनं दिलं आहे. यालाच उत्तर म्हणून संजय राऊत यांचे हे ट्वीट असल्याचे बोलले जात आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Amrita-Fadnavis-entry-in-Sanjay-Raut-and-Kanganas-conflict-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगना राणावतला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्याचा केंद्राचा निर्णय  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Centres-decision-to-provide-Y-grade-security-to-Kangana-Ranaut</link>
            <description>कंगना राणावतला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्याचा केंद्राचा निर्णय 


मुंबई : अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलीसांसोबत केलेल्या वक्तव्यानंतर एका वेगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होतं. कंगनाने ती 9 सप्टेंबर रोजी मु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-07/07_09_2020-kangana_y_category_security_20718193.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कंगना राणावतला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्याचा केंद्राचा निर्णय 


मुंबई : अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलीसांसोबत केलेल्या वक्तव्यानंतर एका वेगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होतं. कंगनाने ती 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहे, कोणात हिंम्मत असेल तर अडवून दाखवा, असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी कंगनाला 'वाय' सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंगनाने वाय सुरक्षा दिल्याबद्दल अमित शहा यांचे आभार मानले आहे.

कंगना रनौत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाली, "देशभक्ताचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. मी अमित शहा यांचे आभार मानते. काही दिवसांनंतर मुंबईला जाण्याचा सल्ला अमित शाह मला देऊ शकले असते. मात्र त्यांनी 'भारत की बेटी' ने दिलेल्या शब्दाचा मान राखला. आमचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान याची लाज राखली. जय हिंद"

कंगना रनौतची बहिण आणि तिच्या वडिलांनी राज्य सरकारकडे कंगनाला सुरक्षा देण्याची मागणी केली होती. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर म्हणाले की, 'कंगनाची बहिण रंगोली (रंगोली चंदेल)ने काल मला फोन केला आणि माझ्याशी चर्चा केली. कंगनाच्या वडिलांनीही राज्यातील पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा देण्याची मागणी केली. त्यामुळे मी डीजीपीशी राज्यात अभिनेत्रीला सुरक्षा देण्याचे आदेश दिले.'

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Centres-decision-to-provide-Y-grade-security-to-Kangana-Ranaut</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 05 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर :12 सप्टेंबरपासून ८० नवीन स्पेशल ट्रेन्स धावणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Good-news-for-railway-passengers-80-new-special-trains-will-run-from-September-12</link>
            <description>नवी दिल्ली : देशभरात 12 सप्टेंबरपासून 80 नवीन स्पेशल ट्रेन्स धावणार आहेत. या संदर्भातील माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-05/ir14520_0409.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : देशभरात 12 सप्टेंबरपासून 80 नवीन स्पेशल ट्रेन्स धावणार आहेत. या संदर्भातील माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आहे. या 80 नवीन विशेष गाड्यांसाठी तिकिट बुकिंगची सुरुवात 10 सप्टेंबरपासून होणार आहे. 

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी ही सर्व माहिती दिली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी पुढे म्हटलं की, या संदर्भातील अधिसूचना लवकरच काढण्यात येणार आहे. 80 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्या यापूर्वी चालवण्यात येणाऱ्या 230 ट्रेन्सच्या व्यतिरिक्त असणार आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Good-news-for-railway-passengers-80-new-special-trains-will-run-from-September-12</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 04 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समाजासाठी नरेंद्र मोदींचं 103 कोटी रूपयांच दान  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Narendra-Modis-donation-of-Rs-103-crore-for-the-society</link>
            <description>नवी दिल्ली - करोना संकटाला तोंड देण्यासाठी मार्च महिन्यात केंद्र सरकारने सुरु केलेल्या पीएम केअर्स फंडमध्ये सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पैसे दिल्याची माहिती समोर आली आहे. पीएम केअर्स फंडच्या ऑडिटमध्ये या खात्यात पहिली रक्कम ही दोन लाख २५ हजारांची होती आणि हे पैसे पंतप्रधान मोदींनी दिले होती अशी माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फंडाची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर पंतप्रधांनी स्वत:पासून याची सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त करत सव्वा दोन कोटी रुपये दान म्हणून दिले. मात्र मोदींनी अशाप्रकारे दान देण्याची ही पहिलीच वेळ नसून आतापर्यंत मोदींनी समाजकार्यासाठी 103 कोटी रुपये देणगी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-04/modi-corona.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - करोना संकटाला तोंड देण्यासाठी मार्च महिन्यात केंद्र सरकारने सुरु केलेल्या पीएम केअर्स फंडमध्ये सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पैसे दिल्याची माहिती समोर आली आहे. पीएम केअर्स फंडच्या ऑडिटमध्ये या खात्यात पहिली रक्कम ही दोन लाख २५ हजारांची होती आणि हे पैसे पंतप्रधान मोदींनी दिले होती अशी माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फंडाची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर पंतप्रधांनी स्वत:पासून याची सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त करत सव्वा दोन कोटी रुपये दान म्हणून दिले. मात्र मोदींनी अशाप्रकारे दान देण्याची ही पहिलीच वेळ नसून आतापर्यंत मोदींनी समाजकार्यासाठी 103 कोटी रुपये देणगी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनहिताच्या आणि समाजकार्याच्या कामासाठी अनेकदा मोठी रक्कम दान केली आहे. यामध्ये मुलींचे शिक्षण, नमामी गंगे, मागासलेल्या घटकांसाठीची विकास कामे यासाठी मोदींनी मोठ्या प्रमाणात पैसे दान केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री असल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजकार्यासाठी पैसे दान करत असून आतापर्यंत त्यांनी 103 कोटी रुपये दान केले आहेत. ही रक्कम त्यांनी स्वत:च्या बचत खात्याबरोबरच वेगवगेळ्या व्यक्तींकडून भेटीदरम्यान मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून मिळालेल्या वस्तूंचा लिलाव करुन जमा केली होती.

वस्तूंचा लिलाव

यापूर्वी मोदींनी 2019 साली पार पडलेल्या कुंभमेळ्यातील स्वच्छता कामगारांच्या कल्याणासाठी आपल्या वैयक्तिक बचतीमधून 21 लाखांचा निधी मदत म्हणून दिला होता. मागील वर्षी दक्षिण कोरियाने दिलेल्या सेऊल शांतता पुरस्काराची संपूर्ण रक्कम म्हणजेच 1 कोटी 30 लाख रुपयांचा निधीही मोदींनी दान म्हणून दिला होता. हा निधी त्यांनी नमामि गंगे या गंगा नदीच्या स्वच्छता प्रकल्पासाठी दिला. या पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेल्या बक्षिसपात्र रक्कमेवर कर सवलत मिळावी यासाठी मोदींनी अर्थमंत्र्यांना पत्रही लिहिलं होतं. या रक्कमेबरोबरच मोदींनी पंतप्रधान म्हणून वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यांमध्ये मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांचा लिलाव करुन मिळालेली रक्कमही नामामि गंगे मोहिमेसाठी दिल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. यापूर्वी मोदींनी 2015 पर्यंत त्यांना मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून मिळालेल्या गोष्टींची सुरतमध्ये लिलाव केला होता. या लिलावातून आठ कोटी 35 लाखांचा निधी गोळा झाला होता. नुकत्याच झालेल्या अन्य एका लिलावामध्ये तीन कोटी ४० लाखांचा निधी जमा झाला आहे. हे सर्व पैसेही मोदींनी समाजकार्यासाठी दान केले आहेत.

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हा…

2014 मध्ये मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हाही मोठी रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी दान केली होती. मुख्यमंत्री म्हणून मिळणाऱ्या पगाराच्या रक्कमेमधून शिल्लक राहिलेला 21 लाखांचा निधी त्यांनी गुजरात सरकारमधील कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी दान केला होता. मुख्यमंत्रीपदी असताना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांच्या लिलावामधून मोदींनी एकूण 89 कोटी 96 लाख रुपये जमा केले. हा सर्व पैसा त्यांनी कन्या केलावानी या मुलींसाठी काम करणाऱ्या फंडाला दिला. या योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी काम केलं जातं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Narendra-Modis-donation-of-Rs-103-crore-for-the-society</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 04 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चीनला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सेना सक्षम – जनरल बिपिन रावत  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Indian-Army-able-to-respond-to-China---General-Bipin-Rawat</link>
            <description>नवी दिल्ली - चीनच्या आक्रमक कारवायांचा सामना करण्यास भारताची सशस्त्र दले सक्षम आहेत, असे प्रतिपादन संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी गुरुवारी केले. पूर्व लडाखच्या काही भागांमधील सद्यस्थिती बदलण्याचे प्रयत्न चीन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर रावत यांनी हे वक्तव्य केले आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिले आहे.
भारताच्या वचनबद्धतेच्या धोरणाला विश्वासार्ह लष्करी ताकद आणि क्षेत्रीय प्रभाव यांचा पाठिंबा नसेल, तर त्याचा अर्थ चीनच्या या क्षेत्रातील वर्चस्व मान</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-04/rawat-12.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - चीनच्या आक्रमक कारवायांचा सामना करण्यास भारताची सशस्त्र दले सक्षम आहेत, असे प्रतिपादन संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी गुरुवारी केले. पूर्व लडाखच्या काही भागांमधील सद्यस्थिती बदलण्याचे प्रयत्न चीन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर रावत यांनी हे वक्तव्य केले आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिले आहे.
भारताच्या वचनबद्धतेच्या धोरणाला विश्वासार्ह लष्करी ताकद आणि क्षेत्रीय प्रभाव यांचा पाठिंबा नसेल, तर त्याचा अर्थ चीनच्या या क्षेत्रातील वर्चस्व मान्य केल्यासारखा होईल, असे यूएस- इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या संवादात्मक सत्रात बोलताना जनरल रावत म्हणाले. अतिशय गुंतागुंतीचे धोके आणि आण्विक ते पारंपरिक अशा व्यापक परिघातील संघर्षांची आव्हाने भारतापुढे आहेत, मात्र आमची सशस्त्रे दले ती पेलण्यास तयार आहेत, असे माजी लष्करप्रमुखांनी सांगितले.
अलीकडच्या काळात चीनच्या काही आक्रमक कारवाया भारताच्या नजरेला पडत आहेत, मात्र त्यांना अतिशय अनुरूप रीतीने तोंड देण्यास आम्ही सक्षम आहोत, असे जनरल रावत यांनी या ऑनलाइन कार्यक्रमात सांगितले. चीनसोबत सीमेवर सुरू असलेल्या भांडणाचा फायदा घेण्याचा दु:साहस करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला, तर त्या देशाला प्रचंड नुकसान सोसावे लागेल, असा परखड इशाराही जनरल रावत यांनी पाकिस्तानला उद्देशून दिला.

लष्करप्रमुख दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर

पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यालगतची जैसे थे परिस्थिती बदलण्याबाबत चीनच्या ताज्या प्रयत्नांच्या ओभूमीवर, लडाखमधील सुरक्षाविषयक स्थितीचा र्सवकष आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी लडाखचा दोन दिवसांचा दौरा सुरू केला.
या भागात सैन्य तैनातीवर देखरेख ठेवणारे उच्चपदस्थ लष्करी कमांडर जनरल नरवणे यांना सध्या उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत, या भागातील भारताच्या युद्धसज्जतेबाबत माहिती देतील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. चीनने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील काही भागांवर ताबा मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर पँगाँग लेक परिसरात तणाव वाढला होता. यानंतर भारताने या संवेदनशील भागात अतिरिक्त फौजा व शस्त्रे रवाना केली.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Indian-Army-able-to-respond-to-China---General-Bipin-Rawat</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 04 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ धक्कादायक ! पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवेमारण्याच्या धमकीचा मेल   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Shocking-Mail-threatening-to-kill-Prime-Minister-Narendra-Modi</link>
            <description>नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कट रचला जात असल्याचा धक्कादायक खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या एका ई-मेलवर झाला आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या हाती एक ई-मेल लागला असून त्यामध्ये किल नरेंद्र मोदी असं लिहिण्यात आलं आहे. यासंदर्भात एनआयएने केंद्रीय गृहमंत्र्यालयाला पत्र पाठवलं असल्याचेही समजते.
एनआयएकडे आलेल्या काही ई-मेलमध्ये काही मान्यवर व्यक्तींना तसेच संस्थांना धमकी देण्यात आली</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-04/pm.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कट रचला जात असल्याचा धक्कादायक खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या एका ई-मेलवर झाला आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या हाती एक ई-मेल लागला असून त्यामध्ये किल नरेंद्र मोदी असं लिहिण्यात आलं आहे. यासंदर्भात एनआयएने केंद्रीय गृहमंत्र्यालयाला पत्र पाठवलं असल्याचेही समजते.
एनआयएकडे आलेल्या काही ई-मेलमध्ये काही मान्यवर व्यक्तींना तसेच संस्थांना धमकी देण्यात आली आहे. या ई-मेलच्या कॉपी आणि माहिती सोबत जोडत आहोत. यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी, असं एनआयएने गृहमंत्रालयाला पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचे या ई-मेलमधून दिसून येत आहे. मोदींच्या जीवाला धोका असल्याचे ई-मेलमधील माहितीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळेच सुरक्षा यंत्रणांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती दिली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. या ई-मेलसंदर्भात एनआयएने कोणतीही चौकशी अद्याप केलेली नसून सर्वात आधी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवण्यात आलं आहे.
ई-मेलमध्ये काय
टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार हा ई-मेल ylalwani12345@gmail.com या ई-मेल आयडीवरुन मुंबईतील एनआयच्या ई-मेलआयडीवर पाठवण्यात आला आहे. हा ई-मेल आठ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजून २६ मिनिटांनी पाठवण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये Kill Narendra Modi  असा तीन शब्दांचा मजकूर आहे. या प्रकरणामध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी जबाबदार असणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला माहिती दिली आहे.
देशाबाहेरुन आला ई-मेल
या प्रकरणासंदर्भातील माहिती एनआयएने गृहमंत्रालयाबरोबर इतर सुरक्षा यंत्रणांसोबतही शेअऱ केली आहे. मल्टी एजन्सी कॉर्डिनेश सेंटरला यासंदर्भातील माहिती देण्यात आली असून या टीममध्ये रॉ म्हणजेच भारताची गुप्तचर विभाग, इंटेलिजन्स ब्युरो, सुरक्षेसंदर्भातील इंटेलिजन्स यंत्रणांमधील अधिकाऱ्यांचा समावेश असून याबद्दलचा तपास सुरु करण्यात आला असल्याचे समजते. हा ई-मेल भारताच्या बाहेरुन पाठवण्यात आला असल्याचेही प्राथमिक माहितीमध्ये स्पष्ट झालं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Shocking-Mail-threatening-to-kill-Prime-Minister-Narendra-Modi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 03 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ या’ 20 खेळातील गुणवंत खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-best-players-in-these-20-games-will-get-government-jobs</link>
            <description>दिल्ली : 

केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने नवीन 20 क्रीडा प्रकारांचे खेळाडू आता क्रीडा कोट्या अंतर्गत सरकारी नोकरीसाठी पात्र ठरविण्याचा क्रीडा मंत्रालयाचा प्रस्ताव मान्य केला केला असल्याने आता केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये गुणवंत खेळाडूंची नियुक्ती करण्यासाठी असलेल्या खेळांच्या 43 प्रकारांच्या सूचीमध्ये आता भर पडली आहे.नवीन 20 खेळांच्या समावेशामुळे आता ही 63 खेळांची सूची बनली आहे. या यादीमध्ये मल्लखांब, टग ऑफ वॉर,रोल बॉल यासारख्या देशी आणि पारंपरिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

भारत सर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-03/sport.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दिल्ली : 

केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने नवीन 20 क्रीडा प्रकारांचे खेळाडू आता क्रीडा कोट्या अंतर्गत सरकारी नोकरीसाठी पात्र ठरविण्याचा क्रीडा मंत्रालयाचा प्रस्ताव मान्य केला केला असल्याने आता केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये गुणवंत खेळाडूंची नियुक्ती करण्यासाठी असलेल्या खेळांच्या 43 प्रकारांच्या सूचीमध्ये आता भर पडली आहे.नवीन 20 खेळांच्या समावेशामुळे आता ही 63 खेळांची सूची बनली आहे. या यादीमध्ये मल्लखांब, टग ऑफ वॉर,रोल बॉल यासारख्या देशी आणि पारंपरिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

भारत सरकारच्या विविध खात्यांमध्ये आणि मंत्रालयामध्ये नोकरीसाठी 43 क्रीडा प्रकारांमध्ये खेळणा-या क्रीडापटूंसाठी कोटा निश्चित करण्यात आलेला होता. या कोट्यामध्ये ऑक्टोबर 2013 मध्ये  सुधारणा करण्यात आली होती. आता कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने क्रीडा कोट्याचा आढावा घेवून देशी आणि पारंपरिक 20 खेळ प्रकारांचा त्यामध्ये समावेश केला आहे.नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा,ऑलिम्पिक आणि इतर स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणा-या गुणवंत खेळाडूंना आता या नवीन क्रीडा कोट्याचा लाभ होवू शकणार आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने समावेश केलेल्या नवीन 20 क्रीडा प्रकारांची सूची जारी केली आहे. यानुसार बेसबॉल,बॉडी बिल्डिंग, सायकलिंग पोलो, दिव्यांग-डेफ क्रीडा प्रकार, फेन्सिंग, कुडो, मल्लखांब, मोटारस्पोर्टस, नेट बॉल, पॅरा स्पोर्टस्, (पॅरालिम्पिक आणि पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा ), पेनकॅक सिलाट, रग्बी, सेपॅक टक्रॉ, सॉफ्ट टेनिस, शूटिंग बॉल, टेनपिन बॉलिंग, ट्रायथलॉन, टग-ऑफ- वॉर आणि वुशू या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
 
या निर्णयाबद्दल बोलताना केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडामंत्री किरेन रिजीजू म्हणाले,  सरकार सर्व क्रीडापटूंचा सर्वांगीण विकास आणि कल्याण  सुनिश्चित करण्यासाठी महत्व देत आहे. याचेच एक महत्वाचे पाऊल म्हणजे आणखी काही क्रीडा प्रकारांचा डीओपीटीच्या सूचीमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव मान्य करणे आहे. क्रीडापटूंचे मनोबल वाढविण्यासाठी या निर्णयाचा लाभ होणार आहे, असे नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणा-या क्रीडापटूंना त्यांच्या परिश्रमाचे फळ मिळण्यासाठी आणि देशातील खेळाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत होणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-best-players-in-these-20-games-will-get-government-jobs</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 02 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारत-चीन सीमेवर भारताने सैनिकांची संख्या वाढवली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/India-increased-the-number-of-troops-on-the-Indo-China-border</link>
            <description>नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढत आहे. चीनकडून सतत घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. चीनच्या या घुसखोरीला उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान अलर्ट आहेत. लडाखमध्ये तणावाची स्थिती असताना भारत-चीन, भारत-नेपाळ आणि भारत-भूतान सीमेवर देखील सतर्क राहण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने केल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, आयटीबीपी आणि एसएसबी यांना सतर्क केले गेले </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-02/chinaborder.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढत आहे. चीनकडून सतत घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. चीनच्या या घुसखोरीला उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान अलर्ट आहेत. लडाखमध्ये तणावाची स्थिती असताना भारत-चीन, भारत-नेपाळ आणि भारत-भूतान सीमेवर देखील सतर्क राहण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने केल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, आयटीबीपी आणि एसएसबी यांना सतर्क केले गेले आहे. त्याअंतर्गत आयटीबीपीच्या उत्तराखंड, अरुणाचल, हिमाचल, लडाख आणि सिक्कीम सीमेवरील जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे. 
उत्तराखंडच्या कालापानी भागातही दक्षता वाढली आहे. एसएसबीच्या 30 कंपन्या म्हणजे 3000 सैनिकांना भारत-नेपाळ सीमेवर पाठविण्यात आले. यापूर्वी या कंपन्या काश्मीर आणि दिल्लीमध्ये तैनात केल्या गेल्या होत्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी सीमा व्यवस्थापन व आयटीबीपीचे सचिव, गृह मंत्रालयातील एसएसबी अधिकाऱ्यामध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर चीन, नेपाळ, भूतानसह इतर सीमांवर दक्षता वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चीनने गेल्या तीन दिवसात लडाख सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय सैनिकांनी चीनचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला. याआधीही चीन अरुणाचल आणि उत्तराखंड तसेच लडाख सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण करत आहे. भारतीय सैन्य आता अधिक सतर्क झाले आहे.
लडाख सीमेवर भारताने सैनिकांची संख्या वाढविली आहे. सीमावर्ती भागात टँक तैनात करण्यात आले आहेत. दोन्ही देशांचे टँक एकमेकांसमोर आहेत. वाद मिटविण्यासाठी ब्रिगेड कमांडर लेव्हलवर चर्चा सुरु असताना चीन मात्र दुसरीकडे आणखी तणाव वाढवत आहे. चीन विश्वास ठेवावा असा देश नाही. त्यामुळे भारतीय सैन्य अधिक अलर्टवर आहे ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/India-increased-the-number-of-troops-on-the-Indo-China-border</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 02 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राजनाथ सिंह महत्वाच्या बैठकीसाठी रशियाला रवाना : चीनच्या संरक्षणमंत्र्यांना भेटण्यास दिला नकार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Rajnath-Singh-leaves-for-Russia-for-important-meeting-Refuses-to-meet-Chinese-defense-minister</link>
            <description>नवी दिल्ली : शांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) महत्वाच्या बैठकीत भाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज (बुधवारी) रशियाला रवाना झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, या दौऱ्यात त्यांची चीनी अधिकाऱ्यांसोबत बैठकीचा कोणताही कार्यक्रम नाहीये. तसेच राजनाथ सिंह यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांना भेटण्यास देखील नकार दिला आहे.
चीन आणि भारत यांच्यामध्ये असलेल्या त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-02/rajnathsing-to-russia.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : शांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) महत्वाच्या बैठकीत भाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज (बुधवारी) रशियाला रवाना झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, या दौऱ्यात त्यांची चीनी अधिकाऱ्यांसोबत बैठकीचा कोणताही कार्यक्रम नाहीये. तसेच राजनाथ सिंह यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांना भेटण्यास देखील नकार दिला आहे.
चीन आणि भारत यांच्यामध्ये असलेल्या तणावादरम्यान संरक्षण मंत्री एससीओच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत भाग घेण्यासाठी मॉस्कोला रवाना झाले. दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीत सैन्याचे ब्रिगेड कमांडर भारताचे प्रतिनिधित्व करतील. 
भारत-चीन यांच्यात मंगळवारीही ब्रिगेड कमांडर स्तरावर चर्चा झाली. 29-30 ऑगस्ट रोजी चीनच्या सैन्याने पँगोंग लेकच्या दक्षिणेकडील प्रदेशात घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली होती. भारतीय सैन्याने या घुसखोरीला आक्रमक प्रत्युत्तर दिले होते.
लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद म्हणाले की, 'चिनी सैन्याने 29-30 ऑगस्ट रोजी रात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पूर्व लडाखच्या मुद्दय़ावर दोन्ही बाजूंनी करार करूनही चीनने घुसखोरी केली. पण भारतीय सैन्याने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.'
चीनी सैन्याने पूर्व लडाखच्या चुमर भागात देखील मंगळवारी घुसखोरीचा प्रयत्न केला. हा कट देखील भारतीय जवानांनी उधळून लावला. एप्रिल ते मे पासून भारत आणि चीन समोरासमोर आहेत. फिंगर भाग, गलवान खोरे, हॉट स्प्रिंग्स आणि कोंगरुंग नाला या भागात चिनी सैन्य सतत भारताला उकसवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय सैन्य देखील अलर्टवर आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Rajnath-Singh-leaves-for-Russia-for-important-meeting-Refuses-to-meet-Chinese-defense-minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 02 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोना पॉझेटिव्ह ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Goa-Chief-Minister-Pramod-Sawant-Corona-Positive</link>
            <description>मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. आपण जरी कोरोनाबाधित असलो, तरी घरात राहून काम करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे आजपासून गोव्याच्या सर्व सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. सोबतच राज्यातील आणि बार, रेस्टॉरंटदेखील खुली करण्यात आली आहेत. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-02/pramodsawant.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. आपण जरी कोरोनाबाधित असलो, तरी घरात राहून काम करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे आजपासून गोव्याच्या सर्व सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. सोबतच राज्यातील आणि बार, रेस्टॉरंटदेखील खुली करण्यात आली आहेत. प्रमोद सावंत यांनीच सोमवारी ही घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनुसार कालपासून राज्याच्या नव्या सीमा खुल्या झाल्या आहेत. सर्व वाहनांना गोव्यामध्ये प्रवेश दिला जाणार असून त्यांची कोरोना चाचणी केली जाणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
आज मुख्यमंत्री सावंत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'मी तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, मला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मला कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळत नसून घरातच विलगीकरणात राहत आहे. सध्या मी घरातूनच काम करत आहे. माझ्या जवळच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी'.

याआधी उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण झाली होती. श्रीपाद नाईक यांनी स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली होती. तसेच गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार रवी नाईक यांना देखील गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांना देखील डॉक्टरांनी होम आयसोलेशनचा सल्ला दिला होता. तसेच, या पूर्वी कुंकळ्ळीचे आमदार क्लाफसियो डायस, आमदार सुदिन ढवळीकर, आमदार चर्चिल आलेमांव यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Goa-Chief-Minister-Pramod-Sawant-Corona-Positive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 31 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Pranab Mukherjee, ex-president of India, took his last breath today in Delhi hospital ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Pranab-Mukherjee-ex-president-of-India-took-his-last-breath-today-in-Delhi-hospital</link>
            <description>Former president Pranab Mukherjee had been admitted to hospital on August 10 after a fall at home and had surgery the same day for the removal of a clot in the brain.

New Delhi:
Pranab Mukherjee, 84, India’s former president and one of the country’s most admired political leaders, died on Monday. 

Mukherjee had suffered a fall at his Rajaji Marg house and had been operated to remove a bl</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-31/pmukhrji.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[Former president Pranab Mukherjee had been admitted to hospital on August 10 after a fall at home and had surgery the same day for the removal of a clot in the brain.

New Delhi:
Pranab Mukherjee, 84, India’s former president and one of the country’s most admired political leaders, died on Monday. 

Mukherjee had suffered a fall at his Rajaji Marg house and had been operated to remove a blood clot in his brain on August 10. Doctors on Monday morning warned that there was a decline in his condition and he was in septic shock due to infection in his lung.
Later in the afternoon, his son Abhijit Mukherjee made the announcement.

“With a Heavy Heart , this is to inform you that my father Shri #PranabMukherjee has just passed away in spite of the best efforts of Doctors of RR Hospital & prayers ,duas & prarthanas from people throughout India !,” his son tweeted about the veteran politician who would often speak of his humble beginnings and his amazing journey from the flickers of a lamp in a small Bengal village to the chandeliers of Delhi.
Pranab Mukherjee’s political journey started in West Bengal in the 1969 by-election in Midnapore when he was the election agent for V K Krishna Menon, who ran as an independent candidate. He caught the eye of Siddhartha Shankar Ray who recommended him to Indira Gandhi, who gave him a Rajya Sabha seat. Thus at the age of 35, Mukherjee entered the Rajya Sabha. Besides serving two terms as finance minister, Mukherjee also held the post of commerce minister in 1993 and is known for championing the cause of trade liberalisation. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Pranab-Mukherjee-ex-president-of-India-took-his-last-breath-today-in-Delhi-hospital</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 31 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.प्रणव मुखर्जी यांचे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Former-President-of-India-Dr-Pranab-Mukherjee-passes-away</link>
            <description>नवी दिल्ली - भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज सोमवारी अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षांचे होते. प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती अधिकच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-31/pmukhrji.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज सोमवारी अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षांचे होते. प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावण्याने त्यांना लष्कराच्या आर. आर. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या २० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, प्रणव मुखर्जी यांचा कोरोना चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आला होता. प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची बातमी त्यांचा मुलगा अभिजित मुखर्जी यांनी ट्विटकरून दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रणव मुखर्जी दीर्घ कोमात होते. मुखर्जी यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, अखेर त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज आज अपयशी ठरली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Former-President-of-India-Dr-Pranab-Mukherjee-passes-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 31 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारताने पहिल्यांदाच जिंकली बुद्धिबळ ऑलिंपियाड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/India-won-the-Chess-Olympiad-for-the-first-time</link>
            <description>नवी दिल्ली: भारताने पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धा जिंकली. ऑनलाइन झालेल्या यंदाच्या स्पर्धेत भारत आणि रशिया संयुक्त विजेते  ठरले. दोन्ही संघ सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.
स्पर्धेत आधी रशियाला विजेता आणि भारताला उपविजेता जाहीर करण्यात आले होते. इंटरनेट आणि सर्व्हर कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यामुळे निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांचा बराच वेळ वाया गेला होता. भारताने ही तांत्रिक बाब असल्याचे सांगत निकालाविरोधात दाद मागितली. पंचांनी पटावरची स्थिती आणि तांत्रिक समस्या यांचा आढावा घेऊन निर्णयाचा पुनर्विचार केला. यानंतर भारत आणि रशिया यांना 2020 च्या ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेचे संयुक्त विजेतेपद देण्याचा निर्णय झाला. 
कोरोन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-31/chees.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: भारताने पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धा जिंकली. ऑनलाइन झालेल्या यंदाच्या स्पर्धेत भारत आणि रशिया संयुक्त विजेते  ठरले. दोन्ही संघ सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.
स्पर्धेत आधी रशियाला विजेता आणि भारताला उपविजेता जाहीर करण्यात आले होते. इंटरनेट आणि सर्व्हर कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यामुळे निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांचा बराच वेळ वाया गेला होता. भारताने ही तांत्रिक बाब असल्याचे सांगत निकालाविरोधात दाद मागितली. पंचांनी पटावरची स्थिती आणि तांत्रिक समस्या यांचा आढावा घेऊन निर्णयाचा पुनर्विचार केला. यानंतर भारत आणि रशिया यांना 2020 च्या ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेचे संयुक्त विजेतेपद देण्याचा निर्णय झाला. 
कोरोना संकटामुळे पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फिडेच्यावतीने अधिकृत प्रसिद्धपत्रक काढण्यात आले. यात इंटरनेट आणि सर्व्हर कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे यंदाच्या स्पर्धेत अनेक निकालांवर परिणाम झाल्याचे मान्य करण्यात आले. अंतिम फेरीत तांत्रिक समस्या निर्माण झाली त्यावेळी पटावर भारताची स्थिती भक्कम होती. भारताच्या खेळाडूंना तांत्रिक अडचणीमुळे पुढे खेळता आले नाही याउलट रशियाने त्यांची चाल खेळली होती मात्र पटावर त्यांची स्थिती नाजूक होती. ही बाब लक्षात घेऊन भारत आणि रशिया यांना संयुक्त विजेते ठरवण्यात आले.
नियमानुसार एका खेळाडूने पुढे खेळण्यास असमर्थता दर्शविल्यास दुसऱ्या खेळाडूला त्याचा लाभ होतो. मात्र ऑनलाइन कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यामुळे भारतीय खेळाडूला इच्छा असूनही खेळता येत नव्हते. ही बाब लक्षात आल्यावर पंचांनी चेस डॉट कॉम कडून पटावरील स्थितीची माहिती मागवली. डेटा तपासून  निर्णय जाहीर करण्यात आला. 
तांत्रिक समस्या निर्माण झाली नसती तर पटावरील स्थिती बघता निहाल सरीन आणि दिव्या देशमुख विजय मिळवण्याची शक्यता जास्त होती. याआधी अंतिम फेरीच्या पहिल्या टप्प्यात सर्व सहा सामने बरोबरीत (ड्रॉ) सुटल्यामुळे भारत आणि रशिया यांना प्रत्येकी 3 गुण मिळाले. दुसऱ्या टप्प्यात रशियाने भारताविरोधात 2.5 विरुद्ध 1.5 अशी आघाडी घेतली. आंद्रेई एस्पिेंकोने निहाल सरीन आणि पोलिना शुवालोवा दिव्या देशमुख विरुद्धचा सामना जिंकल्याचे पंचांनी जाहीर केले. भारताचे खेळाडू वेळ संपला तरी पुढची चाल खेळण्यास असमर्थ ठरल्याचे कारण देण्यात आले. या निकालाविरोधात भारताने दाद मागितली. इंटरनेटच्या समस्येचे पुरावे भारताकडून सादर करण्यात आले. अखेर पंचांनी निर्णयाचा पुनर्विचार करुन दोन्ही  संघांना विजयी ठरवले.

आम्हीच चॅम्पियन! - आनंद
स्पर्धा जिंकल्यानंतर 'आम्हीच चॅम्पियन' असे ट्वीट करत बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने रशियाचेही उत्तम कामगिरीसाठी अभिनंदन केले.
मान्यवरांकडून अभिनंदन
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री किरण रिजिजू, दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनीही बुद्धिबळाचे ऑलिंपियाड जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/India-won-the-Chess-Olympiad-for-the-first-time</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 31 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Prashant-Bhushan-fined-Rs1</link>
            <description>नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. 15 सप्टेंबरपर्यंत दंडाची रक्कम न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि तीन वर्ष वकिली करता येणार नाही. न्यूायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने ही शिक्षा ठोठावली आहे. आता प्रशांत भूषण दंड भरणार की नाही हे पाहावं लागेल.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलं की, प्रशांत भूषण यांनी आपल्या वक्तव्याला पब्लिसिटी मिळवून दिली, यानंतर कोर्टाने हे प्रकरण विचारात घेतलं. या खंडपीठात न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे.

माफी न मागण्यावर प्रश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-31/prashtbhushan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. 15 सप्टेंबरपर्यंत दंडाची रक्कम न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि तीन वर्ष वकिली करता येणार नाही. न्यूायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने ही शिक्षा ठोठावली आहे. आता प्रशांत भूषण दंड भरणार की नाही हे पाहावं लागेल.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलं की, प्रशांत भूषण यांनी आपल्या वक्तव्याला पब्लिसिटी मिळवून दिली, यानंतर कोर्टाने हे प्रकरण विचारात घेतलं. या खंडपीठात न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे.

माफी न मागण्यावर प्रशांत भूषण ठाम 
प्रशांत भूषण माफी न मागण्यावर ठाम आहेत. 25 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, माफी मागण्यात गैर काय आहे? हा शब्द एवढा वाईट आहे का? सुनावणीत अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी भूषण यांना समज देण्याचा सल्ला दिला होता. दुसरीकडे भूषण यांची बाजू मांडणारे वकील राजीव धवन यांनी सांगितलं की, भूषण यांनी कोणाचा खून केला नाही किंवा चोरी केलेली नाही, त्यामुळे त्यांना शहीद करु नये.
दरम्यान एक रुपयांचा दंड हा प्रतिकात्मक आहे. हा दंड भरणं म्हणजे एकप्रकारे माफी मागण्यासारखं असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे प्रशांत भूषण दंड भरणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

काय आहे प्रकरण?
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. 27 जून रोजी करण्यात आलेल्या एका ट्वीटमध्ये प्रशांत भूषण यांनी 4 माजी सरन्यायाधीशांना हे लोकशाहीच्या हत्येत सहभागी असल्याचे वक्तव्य केलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलवर स्वार झाल्याचं एक छायाचित्र प्रसिद्ध झालं होते. त्यावर प्रशांत भूषण यांनी उपहासात्मक टिप्पणी केली होती. प्रशांत भूषण यांच्या ट्वीटची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली होती.

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे वादग्रस्त ट्वीट :
27 जूनचे ट्वीट
भविष्यकाळातील इतिहासकार जेव्हा गेल्या 6 वर्षांचा आढावा घेतील, तेव्हा अधिकृतपणे आणीबाणी न लादताही लोकशाही कशी उद्ध्वस्त केली गेली हे बघताना या विद्ध्वंसातील सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर विशेषत्वाने बोट ठेवले जाईल आणि त्यातही मागील 4 सरन्यायाधीशांच्या भूमिकेवर बोट ठेवले जाईल. न्यायमूर्ती एस. ए बोबडे, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती जे. एस. खेहर या चार न्यायाधीशांचं नाव न घेता उल्लेख भूषण यांनी केला आहे.

29 जूनचं ट्वीट
एकीकडे सर्वोच्च न्यायालयाला टाळे लावून नागरिकांना न्यायाचा मूलभूत हक्क नाकारला जात आहे आणि दुसरीकडे सीजेआय मास्क किंवा हेल्मेटही न घालता नागपूरच्या राजभवनात एका भाजप नेत्याच्या 50 लाख रुपये किमतीच्या मोटरसायकलवर स्वार झाले आहेत ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Prashant-Bhushan-fined-Rs1</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 31 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रूग्णालयातून डिस्चार्ज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Union-Home-Minister-Amit-Shah-discharged-from-hospital</link>
            <description>नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शाह यांना 18 ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांआधी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे अमित शाह यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान, याआधीही 2 ऑगस्ट रोजी अमित शाह यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शाह यांना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-31/amits13520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शाह यांना 18 ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांआधी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे अमित शाह यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान, याआधीही 2 ऑगस्ट रोजी अमित शाह यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शाह यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील आठवड्यात म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी ते कोरोनामुक्त झाले होते. अमित शाह यांनी स्वत:च ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली होती. यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.
मात्र सोमवारी (18 ऑगस्ट) रात्री त्यांना ताप होता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एम्स रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आलं होतं की, अमित शाह यांच्या प्रकृतीसंदर्भात एम्सकडून माहिती देण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांना मागील तीन ते चार दिवसांपासून थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत आहे. ते कोरोना निगेटिव्ह आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून ते रुग्णालयातूनच आपलं काम करत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाची लागण झाल्याचं स्वतः ट्वीट करून सांगितलं होतं. अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, "कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने मी कोविड 19 टेस्ट केली. यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी."
दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत पार पडलेल्या राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह सहभागी होणार होते. मात्र त्यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Union-Home-Minister-Amit-Shah-discharged-from-hospital</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 30 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अनलॉक ४ संदर्भात केंद्र सरकारची नवी नियमावली  जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Central-Government-announces-new-rules-regarding-Unlock-4</link>
            <description>नवी दिल्ली - सध्या कोरोनाची असलेली परिस्थिती पाहता शाळा आणि महाविद्यालय सध्या बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या दरम्यान ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे.

7 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू करण्यास तर 21 सप्टेंबरपासून नाट्यगृह सुरू करण्यास केंद्राची परवानगी दिली आहे. सिनेमागृह, स्विमिंग पूल बंदच राहणार आहेत. सिनेमागृह, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-30/unlock4.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - सध्या कोरोनाची असलेली परिस्थिती पाहता शाळा आणि महाविद्यालय सध्या बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या दरम्यान ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे.

7 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू करण्यास तर 21 सप्टेंबरपासून नाट्यगृह सुरू करण्यास केंद्राची परवानगी दिली आहे. सिनेमागृह, स्विमिंग पूल बंदच राहणार आहेत. सिनेमागृह, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर (ओपन एअर थिएटर वगळता) या ठिकाणी प्रवेश बंदच असणार आहे. तसेच राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी निर्बंध नाहीत.

 गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, 21 सप्टेंबरपासून सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार आहे. मात्र, 100 हून अधिक नागरिकांना यामध्ये सहभागी होता येणार नाही. या कार्यक्रमात नागरिकांनी फेस मास्क, सोशल डिस्टंसिंगचे पालन, थर्मल स्क्रीनिंग आणि सॅनिटायजरचा वापर अनिवार्य असणार आहे.

अटींसह देशात मेट्रो सेवा सुरु होणार आहे. शाळा, कॉलेज सुरू करण्यास परवानगी नाही. शाळा आणि महाविद्यालयाातील 50 टक्के स्टाफला ऑनलाईन शिक्षण सुविधा आणि इतर कामासाठी शाळेत बोलवण्यास परवानगी आहे. 65 वर्षांच्या वरील व्यक्ती, गरोदर महिला आणि 10 वर्षांपेक्षा लहान मुलांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी राज्य सरकार पुन्हा स्वत:हून लॉकडाऊन लावू शकत नाही.


राज्य सरकार स्वत:हून पुन्हा लॉकडाऊन लावू शकत नाही
ताज्या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितले आहे की, आपण कंटेन्मेंट झोनच्या बाहेर स्वत:हून लॉकडाऊन ठेवू शकत नाही. 

राज्य सरकार काय निर्णय घेणार?

केंद्र सरकारने अटींसह मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासोबतच सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यांनाही अटींसह परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार यावर काय निर्णय घेतं हे पहावं लागेल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Central-Government-announces-new-rules-regarding-Unlock-4</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 25 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Oppo A53 स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Oppo-A53-smartphone-launched-in-India</link>
            <description>नवी दिल्ली : ओप्पोनं आपल्या प्रसिद्ध अशा ए सीरिजच्या पोर्टफोलियोला पुढे नेत भारतात आणखी एक नवीन स्मार्टफोन Oppo A53 लॉन्च केला आहे. फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटटी किंमत 12,990 रुपये आणि 6 जीबी रॅम सोबत 128 जीबी इंटरनल स्टोरेज वॅरिएंटची किंमत 15,490 रुपये आहे. ओप्पोचा पहिला फोन आहे जो इतक्या कमी किमतीत 90Hzचे रिफ्रेश रेट वाला डिस्प्ले ऑफर करत आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये येणाऱ्या फोनमध्ये पंच होल सेल्फी कॅमेऱ्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-25/oppoa53.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : ओप्पोनं आपल्या प्रसिद्ध अशा ए सीरिजच्या पोर्टफोलियोला पुढे नेत भारतात आणखी एक नवीन स्मार्टफोन Oppo A53 लॉन्च केला आहे. फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटटी किंमत 12,990 रुपये आणि 6 जीबी रॅम सोबत 128 जीबी इंटरनल स्टोरेज वॅरिएंटची किंमत 15,490 रुपये आहे. ओप्पोचा पहिला फोन आहे जो इतक्या कमी किमतीत 90Hzचे रिफ्रेश रेट वाला डिस्प्ले ऑफर करत आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये येणाऱ्या फोनमध्ये पंच होल सेल्फी कॅमेऱ्यासोबतच ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि दमदार बॅटरी यासारखे जबरदस्त फीचर्स देत आहे.

ओप्पो A53 चं स्पेसिफिकेशन

6 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसोबत येणाऱ्या या फोनमध्ये 6.56 इंचचा LCD पॅनल दिला गेला आहे. फोनमध्ये दिला गेलेल्या या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. प्रोसेसर बाबत बोलायचं झालं तर फोनमध्ये आपल्याला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये खास अँटी लॅग ऑप्टिमायझेशन फीचर पण दिलं गेलं आहे.

मायक्रो एसडी कार्ड सपोर्टसोबत येणाऱ्या या फोनमध्ये अँड्रॉईड 10 वर बेस्ड ओप्पोचा ColorOS 7 ऑपरेटिंग सिस्टम दिला गेला आहे. फोटोसाठी फोनमध्ये आपल्याला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. यात 13 मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेंसरसोबत एक 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर दिलेला आहे. रिअर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर सह या फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा AI फ्रंट कॅमेरा पण दिला गेला आहे.

oppo1111

दोन वेरिएंटमध्ये आलाय ओप्पो A53
फोनला पावर देण्यासाठी यात ५०००mAh ची बॅटरी दिली गेली आहे. फोन लवकर चार्ज व्हावा यासाठी यात १८ वॉटचं फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ४G, वायफाय, ब्लूटूथ, GPS, यूएसबी टाईप सी आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे ऑप्शन्स मिळतात.


ओप्पो A53 स्पेसिफिकेशन्स
परफॉर्मेंस  -  Octa core

स्टोरेज     -  16 GB

कॅमेरा     -  13 MP

बॅटरी      -  3075 mAh

डिस्प्ले    -  5.5(13.97 cm)

रॅम         -  2 GB ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Oppo-A53-smartphone-launched-in-India</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 25 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिहारमध्ये विकास नाही, कामधंदा नाही ; रोहित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Bihar-has-no-development-no-business-Rohit-Pawar</link>
            <description>मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लागू केलेले टाळेबंदीचे नियम टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत.त्यामुळे आपापल्या राज्यांत परतलेले परप्रांतीय कामगार महाराष्ट्रात पुन्हा वापसी करू लागले आहेत. या मुद्द्यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बिहार सरकारवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये विकास नाही, कामधंदा नाही. त्यामुळे तिथल्या अनेक लोकांना महाराष्ट्रासारख्या राज्यात जाण्याची वेळ येते, अशी टीका करत रोहित पवार यांनी एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.

महाराष्ट्रात गच्च भरुन येणाऱ्या विशेष ट्रेन पाहिल्या तर लॉकडाउनच्या काळात स्वगृही गेलेले स्थलांतरित कामगार, मजूर यांनी पुन्हा महाराष्ट्रासारख्या विकसित राज्याची वाट धरल्याचे लक्षात येते. वास्तविक लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्राने त्यांना त्या वेळीही प्रेम दिले होते आणि आजही त्यांच्याप्रती सहानुभूतीच आहे. पण मोठ्या आशेने आपल्या मूळ गावी गेल्यानंतर शेवटी त्यांची भ्रमनिराशाच झाली, असे म्हणावे लागेल. मी आज जाणीवपूर्वक या विषयावर लिहितोय की, बिहारमध्ये गेल्या अनेक व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-25/rohit-pawar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लागू केलेले टाळेबंदीचे नियम टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत.त्यामुळे आपापल्या राज्यांत परतलेले परप्रांतीय कामगार महाराष्ट्रात पुन्हा वापसी करू लागले आहेत. या मुद्द्यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बिहार सरकारवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये विकास नाही, कामधंदा नाही. त्यामुळे तिथल्या अनेक लोकांना महाराष्ट्रासारख्या राज्यात जाण्याची वेळ येते, अशी टीका करत रोहित पवार यांनी एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.

महाराष्ट्रात गच्च भरुन येणाऱ्या विशेष ट्रेन पाहिल्या तर लॉकडाउनच्या काळात स्वगृही गेलेले स्थलांतरित कामगार, मजूर यांनी पुन्हा महाराष्ट्रासारख्या विकसित राज्याची वाट धरल्याचे लक्षात येते. वास्तविक लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्राने त्यांना त्या वेळीही प्रेम दिले होते आणि आजही त्यांच्याप्रती सहानुभूतीच आहे. पण मोठ्या आशेने आपल्या मूळ गावी गेल्यानंतर शेवटी त्यांची भ्रमनिराशाच झाली, असे म्हणावे लागेल. मी आज जाणीवपूर्वक या विषयावर लिहितोय की, बिहारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विकास हा नावापुरताही कुठे दिसला नाही. बिहार सरकारने विकासाचे राजकारण करण्याऐवजी केवळ लोकांची दिशाभूल करण्याचेच काम केले. ‘आधीच्या सरकारने केले नाही म्हणून आमच्याकडे हॉस्पिटल नाहीत’, असे एक वक्तव्य कोविड-19 च्या काळात बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी केल्याचे मी वर्तमानपत्रात वाचले. एक सत्ताधारी मंत्री असे बोलतोय हाच एक मोठा विनोद आहे आणि अशा राजकीय वक्तव्यातूनच त्यांची विकासाची ‘दृष्टी’ दिसून येते.

बिहारमध्ये विकास झाला नाही, कामधंदा नाही, उद्योगधंदे नाहीत, म्हणून आम्हाला महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात जाण्याची वेळ आल्याचे बिहारमधील अनेक लोक मला सांगतात. गेल्या काही दिवसांपासून मी बिहारमधील नेत्यांचे राजकारण पाहतोय पण ते काही विकासाच्या दिशेने सुरू आहे, असं वाटत नाही. एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्यासाठी त्यांच्याकडून जी ताकद खर्च होते त्यातील काही टक्के जरी ताकद आणि वेळ विकासावर खर्च केला असता तर आज बिहारमधील युवांना उपजीविकेसाठी महाराष्ट्रासारख्या अन्य राज्यात जावे लागले नसते. तसेच विकसित भारताचे स्वप्नही साकार झाले असते. विकसित भारत म्हणजे केवळ महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, पंजाब अशा मोजक्याच राज्यांचा विकास नसतो. तर प्रत्येक राज्याने त्यात आपले योगदान देणे गरजेचे आहे. स्पर्धा ही विकासाची व्हायला हवी. पण महाराष्ट्रासारखी काही राज्ये विकासाचे नवनवीन प्रकल्प राबवत असताना बिहार मात्र त्यापासून कोसो मैल लांब आहे. तिथल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत वर्तमानपत्रात अनेक रकानेच्या रकाने भरुन बातम्या मी वाचल्या आणि इथलेच राजकारणी इतर राज्यातील पोलीस यंत्रणेबाबत जेंव्हा बोलतात तेव्हा हसू येते. बिहारी लोक खासकरून युवक हे कष्टाळू आणि चिवट आहेत. त्यांच्यात हुशारीही आहे, पण तरीही विकास का होत नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात युवा शक्तीची ताकद करपून जातेय. म्हणून माझे बिहारच्या युवांनाही आवाहन आहे की, ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनीच आता स्वतःहून पुढे यावे. तुमचा भविष्यकाळ तुम्हीच बदलू शकता, पण तुम्हीही फक्त पाहात बसलात तर काही नेत्यांच्या फक्त सत्तेच्या राजकारणात तुमच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न कधी साकार होईल, हे कोणताही भविष्यकार सांगू शकणार नाही.

राजकारण हे लोकांच्या कल्याणासाठी करायचं असते, पण बिहारमधील राजकारणी मंडळी कशाचे राजकारण करतात हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. पण त्यांच्या या राजकारणामुळे जनता मात्र आहे त्या ठिकाणीच राहिली. लोकांच्या प्रगतीत तसूभरही वाढ झाली नसल्याचे दिसते. दुसरा मुद्दा म्हणजे एखाद्या दुर्दैवी घटनेचेही राजकारण कसे करावे हे बिहारमधील नेत्यांनाच जमते. अशा घटनेतही ते आपला हात धुवून घेतात. पण कोरोनाच्या काळात बिहारमधील स्थलांतरीत कामगारांची महाराष्ट्राने कशी काळजी घेतली याच्या अनेक बातम्या, व्हिडीओ आपण पाहिले आणि हेच लोक बिहारमध्ये गेल्यानंतर त्यांचे कसे हाल झाले हेही पाहिले. तरीही हेच लोक याबाबत मात्र काही बोलत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. त्या-त्या राज्यात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या भूमिपुत्रांना मिळाल्या पाहिजेत, असे माझे म्हणणे आहे. पण नोकऱ्या निर्माण करण्याची ताकदही त्या राज्यातील नेत्यांमध्ये पाहिजे. महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये अशी ताकद दिसते, ती बिहारसारख्या नेत्यांमध्ये का नाही हाही प्रश्न आहे.” ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Bihar-has-no-development-no-business-Rohit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 25 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशाला अनलॉक 4 चे वेध; मेट्रो, विमान, चित्रपटगृहे, शाळा सुरु होणार? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Country-unlock-4-perforationMetro-planes-cinemas-schools-to-start</link>
            <description>नवी दिल्ली - देशातील जनतेला आता अनलॉक 4 चे वेध लागले असून केंद्र सरकार यावेळी फक्त निर्बंध असलेल्या गोष्टींची यादीच प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले जात आहे. या लिस्टमध्ये ज्या गोष्टींचा समावेश नसेल त्या सुरु करण्याची परवानगी आपसूकच दिली जाणार आहे. आतापर्यंत मेट्रो, सिनेमा टॉकिज, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, असेंब्ली हॉल सारख्या गर्दी होऊ शकणाऱ्या जागा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी काही जागा खोलण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. 
याशिवाय सामाजिक, राजकीय सभा, केळ, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-25/unlockdwnindia.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - देशातील जनतेला आता अनलॉक 4 चे वेध लागले असून केंद्र सरकार यावेळी फक्त निर्बंध असलेल्या गोष्टींची यादीच प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले जात आहे. या लिस्टमध्ये ज्या गोष्टींचा समावेश नसेल त्या सुरु करण्याची परवानगी आपसूकच दिली जाणार आहे. आतापर्यंत मेट्रो, सिनेमा टॉकिज, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, असेंब्ली हॉल सारख्या गर्दी होऊ शकणाऱ्या जागा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी काही जागा खोलण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. 
याशिवाय सामाजिक, राजकीय सभा, केळ, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत यापैकी काही गोष्टी खुल्या होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये 1 सप्टेंबरपासून मेट्रो सुरु करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे निगमने रविवारी यावर पत्रक काढले आहे. यामध्ये त्यांनी मेट्रो सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही दिल्लीला इतर राज्यांपेक्षा वेगळे समजावे. मेट्रो सुरु करावी, अशी मागणी केली आहे. दिल्ली मेट्रो 22 मार्चपासून बंद आहे. 

विमानसेवा
दिवाळीपर्यंत विमानोड्डाणे पूर्णपणे सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी दिवाळीपर्यंत कोरोनाच्या आधीची स्थिती आल्यास विमान सेवा आधीसारखीच सुरु केली जाईल असे म्हटले आहे. रविवारी 98,800 प्रवाशांनी विमान सेवेद्वारे प्रवास केला. ही संख्या कोरोनापूर्व काळाच्या 33 टक्के आहे. 

चित्रपटगृहे सुरु होणार?

दुसरीकडे फिल्म आणि सिरिअलची शुटिंग सुरु झाले आहे. मुंबईत हे सुरु असले तरीही दिल्लीमध्ये केवळ जाहिरातींचेच शुटिंग झाले आहे. यामुळे दिवाळीपर्यंत सिनेमागृहे देखील सुरु होण्याची शक्यता आहे. शुटिंगवेळी सेटवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आदेश आहेत. चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी नियमावली बनविली जात आहे. ही नियमावली शेवटच्या टप्प्यात असल्याचे सुत्रांनी सांगितले. काही देशांमध्ये पुन्हा थिएटर सुरु झाली आहेत. 

शाळा, कॉलेजचे काय?

अनलॉक 4.0 मध्ये केंद्र सरकार शाळा उघडण्यावर विचार करत नाहीय. मात्र, काही राज्यांनी उच्च शिक्षणाच्या संस्था, क़ॉलेज सुरु करण्याची विनंती करत आहेत. यामुळे शाळा एवढ्यात उघडणे शक्य नाही. मात्र, आयआयटी, आयआयएमसह सर्व कॉलेज आणि विद्यापीठे सुरु करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, काही राज्ये ही बंदी कायम ठेवण्याचीही शक्यता आहे. महाराष्ट्रात आधीपासूनच सरकार परिक्षांना विरोध करत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Country-unlock-4-perforationMetro-planes-cinemas-schools-to-start</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काश्मिरी पक्षांची एकजूट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Kashmiri-parties-unite-to-re-enact-Article-370</link>
            <description>नवी दिल्ली : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरचे द्विभाजन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आता एक वर्ष उलटून गेले आहे. दरम्यान, आता वर्षभरानंतर कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. काश्मीरमधील स्थानिक पक्षांनी कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी एकत्र येण्याची घोषणा केली असून, शनिवारी त्याबाबतचा जाहीरनामादेखील प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, काश्मिरी पक्षांच्या या जाहीरनाम्यास काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पाठिंबा दिला आहे.

काश्मिरी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-24/370kashmir.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरचे द्विभाजन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आता एक वर्ष उलटून गेले आहे. दरम्यान, आता वर्षभरानंतर कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. काश्मीरमधील स्थानिक पक्षांनी कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी एकत्र येण्याची घोषणा केली असून, शनिवारी त्याबाबतचा जाहीरनामादेखील प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, काश्मिरी पक्षांच्या या जाहीरनाम्यास काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पाठिंबा दिला आहे.

काश्मिरी पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध करताना एक संयुक्त निवेदन दिले असून, त्या माध्यमातून राज्यात कलम ३७० लागू करण्याची आणि राज्यातील पूर्वस्थिती पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. काश्मिरी पक्षांच्या या मागणीस पी चिदंबरम यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच केंद्र सरकारविरोधात उभ्या राहिलेल्या सहा काश्मिरी पक्षांना सॅल्युट ठोकला आहे.

चिदंबरम यांनी या संदर्भात ट्विटमध्ये म्हणाले की, कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी एकजूट झाले्ल्या मुख्य प्रवाहातील पक्षांमधील ऐक्य आणि हिंमतीला माझा सलाम. आता तुम्ही या मागणीसाठी ठाम राहा. स्वयंभू राष्ट्रवाद्यांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका. जे इतिहास वाचत नाहीत. तर इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या विचार करू नका असा माझा तुम्हाला सल्ला आहे.
देशाच्या घटनेमध्ये राज्यांसाठी काही विशेष तरतुदींचे अनेक उल्लेख आहेत. जर सरकार या विशेष उल्लेखांना विरोध करत असेल तर तर नागांच्या प्रश्नासारखे प्रश्न कसे सोडवता येतील, असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला.
काश्मिरमध्ये कलम 370 पुन्हा लागू व्हावे यासाठी पक्षांनी आपला जाहीरनामा तयार केला आहे. त्यामध्ये नॅशनल कॉन्फ्रन्सचे फारुख अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, जेकेपीसीसीचे जीए मीर, माकपचे एमवाय तारिगामी, जेकेपीसीचे सज्जाद गनी लोन, जेकेएएनसीचे मुझफ्फर शाह यांच्या नावांचा समावेश आहे.
5 ऑगस्ट् 2019रोजी झालेल्या घटनेने केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीरमधील नाते पूर्णपणे बदलून गेले आहे. जम्मू काश्माीरमधील शांतताप्रिय लोकांसाठी हा कसोटीचा काळ आहे. अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण घटनेनुसार जम्मू काश्मीरला विशेर राज्याचा दर्जा परत मिळवण्यासाठी सामूहिकरीत्या लढण्यासाठीच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करत आहोत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Kashmiri-parties-unite-to-re-enact-Article-370</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बाहेरराज्यातील प्रवासी व माल वाहतुकीवरील बंदी हटवा : केंद्राचे राज्यांना निर्देश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Remove-ban-on-passenger-and-freight-traffic-from-outside-states-Center-directs-states</link>
            <description>मुंबई :राज्याने बाहेरराज्यातील प्रवासी व माल वाहतुकीवरील बंदी घालू नये असे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून म्हटले आहे की, राज्याच्या आत व बाहेरची वाहतूक थांबवू नये.

यामुळे गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होईल. यासह, अजय भल्ला म्हणाले की, स्थानिक, आंतरराज्यीय </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-24/interstatetransport.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :राज्याने बाहेरराज्यातील प्रवासी व माल वाहतुकीवरील बंदी घालू नये असे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून म्हटले आहे की, राज्याच्या आत व बाहेरची वाहतूक थांबवू नये.

यामुळे गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होईल. यासह, अजय भल्ला म्हणाले की, स्थानिक, आंतरराज्यीय स्तरावर वाहतूक ठप्प झाल्याने पुरवठा साखळीवर परिणाम होत असून आर्थिक पातळीवरही याचा परिणाम होत आहे.

सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की, शेजारी देशांशी झालेल्या कराराअंतर्गत, सीमारेषेच्या व्यापारासाठी व्यक्ती किंवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र परवानगी, मंजुरी किंवा ई-परमिटची आवश्यकता नाही.

गृहसचिवांनी असे म्हटले आहे की, अशा निर्बंध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या तरतुदींनुसार गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन आहे. ही बंदी घालू नये आणि अनलॉक मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या पाहिजेत असे या पत्रात नमूद केले आहे.

सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की, शेजारी देशांशी झालेल्या कराराअंतर्गत, सीमारेषेच्या व्यापारासाठी व्यक्ती किंवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र परवानगी, मंजुरी किंवा ई-परमिटची आवश्यकता नाही.

देशात कोरोना संसर्गामुळे सरकारने लॉकडाऊन लादले. त्याचबरोबर आता सरकारने हळूहळू अनलॉक केले आहे. ज्यामुळे रस्ते आणि आंतरराज्यीय रस्त्यांची हालचाल वेगवान झाली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Remove-ban-on-passenger-and-freight-traffic-from-outside-states-Center-directs-states</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 22 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ धक्कादायक! महिलेवर 143 जणांनी बलात्कार केला; पहा कुठे घडली घटना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Shocking-The-woman-was-raped-by-143-men</link>
            <description>हैद्राबाद- तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये मोठा खळबळजनक प्रकार घडला आहे. एका महिलेने 143 लोकांनी अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या २५ वर्षीय पीडितेने पोलिसांना सांगितल्यानुसार तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटनांत 143 लोकांनी अनेकदा बलात्कार, अतिप्रसंग केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 42 पानांचा FI</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-22/hbd.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हैद्राबाद- तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये मोठा खळबळजनक प्रकार घडला आहे. एका महिलेने 143 लोकांनी अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या २५ वर्षीय पीडितेने पोलिसांना सांगितल्यानुसार तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटनांत 143 लोकांनी अनेकदा बलात्कार, अतिप्रसंग केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 42 पानांचा FIR नोंदविला आहे. 
हैदराबादच्या पुंजागुट्टा पोलिसांनी 42 पानांचा एफआयआर नोंदविला आहे. या पानांमध्ये या 143 लोकांची माहिती आहे. या लोकांविरोधात पीडितेने बलात्कार केल्याचा आरोप लावला आहे. आता पोलीस या सर्व आरोपींची चौकशी करणार आहे. यामध्ये काही महिलाही सहभागी आहेत. पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. 
पीडितेने ज्या लोकांवर आरोप केले आहेत त्यामध्ये तिच्या ओळखीचे, राजकारणी, विद्यार्थी नेता, पत्रकार, फिल्म आणि अन्य क्षेत्रातील व्यक्ती आहेत. लग्नानंतर या महिलेवर पतीने आणि तिच्या सासरच्यांनी लैंगिक अत्याचार केले व मारहाणही केली. यानंतर तिने तलाक घेतला. तलाक घेतल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. 
महिलेनुसार गेल्या काही वर्षांपासून ती लैंगिक अत्याचाराचा शिकार बनली आहे. मात्र, पहिल्यांदाच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेने काही आरोपींवर ठार मारण्याची धमकी देणे आणि ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविण्याचाही आरोप केला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Shocking-The-woman-was-raped-by-143-men</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 21 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतातील 'ही' तीन विमानतळं अदानी समूहाला देण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Union-Cabinet-approves-these-three-airports-in-India-to-Adani-Group</link>
            <description>नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि  तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे. सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-21/jaipuorairpot.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि  तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे. सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या देखभालीचे हक्क 2019 साली खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी उद्योग समुहाला देण्यात आले होते. याच निर्णयाची अंमलबाजवणी करण्यावर मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाले असून जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरममधील विमानतळाचे हक्क अदानी समुहाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सहापैकी लखनौ, अहमदाबाद आणि मंगळूरू विमानतळाचे हक्क अद्याप भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे असून लवकरच तेही अदानी कंपनीला देण्यात येणार आहेत. लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात  भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने 14 फेब्रुवारी 2020 रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या विमानांचे खासगीकरण केल्याने फायदा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये अदानी समूहाने देशाच्या नागरी हवाई सेवाक्षेत्रात शिरकाव करताना  सहा विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे 50 वर्षांचे कंत्राट मिळाले.  स्पर्धकांच्या तुलनेत अधिक रकमेची बोली लावूनही अदानी समूहाला हे कंत्राट मिळाले.  समूहाने अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, तिरुअनंतपुरम आणि मंगळुरू या पाच विमानतळांच्या परिचलनाचे कंत्राट मिळविले असून त्यासाठी प्रति प्रवासी अनुक्रमे 177, 174, 171, 168 आणि 115 रुपये भाडे निश्चित केले. या करारामुळे पुढील 50 वर्षांकरिता या विमानतळांच्या देखभाल तसेच परिचलनाचे कंत्राट अदानी समूहाकडे असणार आहे. अदानीच्या स्पर्धेत दिल्ली आणि हैदराबाद विमानतळाचे परिचलन करणाऱ्या जीएमआरची निविदा कमी रकमेची असूनही अदानीची निवड झाली. गुवाहाटी विमानतळ वगळता यादीतील इतर पाच विमानतळांकरिता 10 कंपन्यांच्या 32 तांत्रिक निविदा आल्या होत्या. पैकी कंत्राटविजेत्या अदानीचा आता या क्षेत्रातही शिरकाव झाला आहे. समूह सध्या बंदर, जहाज, ऊर्जा तसेच अन्य पायाभूत क्षेत्रात कार्यरत आहे.

मुंबई विमानतळामध्येही गुंतवणूकीसाठी उत्सुक

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये 18 हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त सहा विमातळांचे कंत्राट मिळवल्यानंतर समोर आलं होतं. विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) कंपनीमध्ये सर्वाधिक हिस्सा आपल्या नावावर करण्यासाठीही अदानी समूहाने 10 हजार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवल्याची माहिती समोर आली होती. 18 हजार कोटींपैकी 10 हजार कोटी मुंबई विमानतळासाठी तर उर्वरित आठ हजार कोटींमध्ये अहमदाबाद, लखनौ, जयपूर, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरूमधील विमानतळ विकसित करण्याचा अदानी समूहाचा विचार असल्याचे वृत्त बिझनेस स्टॅण्डर्सने दिलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Union-Cabinet-approves-these-three-airports-in-India-to-Adani-Group</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 21 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ इंदूर सलग चौथ्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातून 'हे' शहर अव्वल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Indore-is-the-cleanest-city-in-India-for-the-fourth-time-in-a-row</link>
            <description>नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ या स्वच्छ शहरांच्या वार्षिक सर्व्हेचा निकाल गुरुवारी जाहीर केला. मध्य प्रदेशातील इंदूर शहराने पुन्हा एकदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिले स्थान कायम राखले. 

इंदूर शहराने सलग चौथ्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरण्याचा मान पटकावला आहे. दुसर्‍या क्रमांकावर गुजरातमधील सुरत, तर तिसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्रातील नवी मुंबई शहर आहे. राज्यातून चंद्रपूर 9 व्या, धुळे 17 व्या तर नाशिक 23 व्या क्रमांकावर आहेत.

स्वच्छ शहरांची क्रमवारी

1. इंदूर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-21/cleanindore.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ या स्वच्छ शहरांच्या वार्षिक सर्व्हेचा निकाल गुरुवारी जाहीर केला. मध्य प्रदेशातील इंदूर शहराने पुन्हा एकदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिले स्थान कायम राखले. 

इंदूर शहराने सलग चौथ्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरण्याचा मान पटकावला आहे. दुसर्‍या क्रमांकावर गुजरातमधील सुरत, तर तिसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्रातील नवी मुंबई शहर आहे. राज्यातून चंद्रपूर 9 व्या, धुळे 17 व्या तर नाशिक 23 व्या क्रमांकावर आहेत.

स्वच्छ शहरांची क्रमवारी

1. इंदूर (मध्य प्रदेश)
2. सुरत (गुजरात)
3. नवी मुंबई (महाराष्ट्र)
4. अंबिकापूर (छत्तिसगढ)
5. म्हैसूर (कर्नाटक)
6. विजयवाडा (आंध्रप्रदेश)
7. अहमदाबाद (गुजरात)
8. नवी दिल्ली (दिल्ली)
9. चंद्रपूर (महाराष्ट्र)
10. खारगोने (मध्य प्रदेश)

केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सर्व्हेचा निकाल जाहीर केला. “काही वर्षांपूर्वी मी जपानी शिष्टमंडळाच्या सदस्यासह इंदूरला गेलो होतो. जेव्हा आम्ही शहरात पोहोचलो तेव्हा मी पाहिले की तो इंदूरच्या वेगवेगळ्या भागात जात होता. मी त्याला विचारले “तुम्ही काय करत आहात?’ तो म्हणाला ‘मी अस्वच्छता शोधण्याचा प्रयत्न करत होतो, पण शक्य झाले नाही’. या शहराच्या यशाबद्दल दुसरा मोठा दाखला असेल असे मला वाटत नाही” असे हरदीपसिंग पुरी यांनी इंदूरने हा पुरस्कार जिंकल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना सांगितले.

जानेवारी 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या सर्वेक्षणाचे हे पाचवे वर्ष आहे. ‘स्वच्छ महोत्सव’ अंतर्गत अव्वल कामगिरी करणारी एकूण 120 शहरे व राज्ये सन्मानित करण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये 4 हजार 242 शहरे, 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि 92 गंगाकाठच्या शहरांचा समावेश होता. हे सर्वेक्षण 28 दिवसांत करण्यात आले

सर्वेक्षणातील पहिल्या वर्षी (2016) म्हैसूरने भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार जिंकला होता, तर इंदूरने सलग तीन वर्षे (2017,2018, 2019) अव्वल स्थान कायम राखले.

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरु करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या कामगिरीवर नजर ठेवण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण सुरु करण्यात आले होते. 2019 पर्यंत भारत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Indore-is-the-cleanest-city-in-India-for-the-fourth-time-in-a-row</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Union-Home-Minister-Amit-Shah-re-admitted-to-hospital</link>
            <description>नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील एम्समध्ये रात्री दोनच्या सुमारास त्यांना दाखल केलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्त्वात अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-18/amitshaha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील एम्समध्ये रात्री दोनच्या सुमारास त्यांना दाखल केलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्त्वात अमित शाह यांच्यावर उपचार केले जात आहेत.

कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शाह यांना 2 ऑगस्ट रोजी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील आठवड्यात म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी ते कोरोनामुक्त झाले होते. अमित शाह यांनी स्वत:च ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली होती. यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

मात्र सोमवारी रात्री त्यांना ताप होता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान अमित शाह यांच्या प्रकृतीसंदर्भात एम्सकडून माहिती देण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांना मागील तीन ते चार दिवसांपासून थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत आहे. ते कोरोना निगेटिव्ह आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून ते रुग्णालयातूनच आपलं काम करत आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Union-Home-Minister-Amit-Shah-re-admitted-to-hospital</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संकटकाळात भारत जागतिक समुदायासोबत खंबीरपणे उभा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/India-stands-firm-with-the-world-community-in-times-of-crisis-President-Ramnath-Kovind</link>
            <description>नवी दिल्ली : 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासियांना आणि देशाबाहेर असलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढाईत पहिल्या फळीत राहून अविश्रांत कष्ट करणा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-14/ramnathKovid.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासियांना आणि देशाबाहेर असलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढाईत पहिल्या फळीत राहून अविश्रांत कष्ट करणारे आपले डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांचा देश ऋणी आहे असंही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुढे म्हटलं, या आजाराचा सर्वात मोठा फटका गरीब आणि रोजंदारीवर जगणाऱ्या लोकांना बसला आहे. गरजूंना मोफत अन्नधान्य वितरीत केले जात आहे. जगातील सर्वात मोठ्या मोफत अन्नवाटप योजनेला आता नोव्हेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ मिळाली असून दरमहा ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळतो आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी जनतेला दिल्या शुभेच्छा

देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा संदेश दिला आहे. या संदेशात म्हटलं आहे, स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय सोहळ्यानिमित्त मी आपल्या देशातील नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो. यंदा १५ ऑगस्ट रोजी आपण देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. हा स्वातंत्र्यदिन आपल्या देशात समरसता, सुसंवाद आणि समृद्धी आणो. स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि त्याच्या उज्वल भविष्याच्या सुरक्षिततेसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर स्वातंत्र्य सैनिकांप्रति मी आदरांजली अर्पण करतो. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांचे स्मरण आपण कृतज्ञतेने केले पाहिजे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/India-stands-firm-with-the-world-community-in-times-of-crisis-President-Ramnath-Kovind</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ करदात्यांसाठी नवीन व्यवस्था कार्यान्वित    ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Implement-new-system-for-taxpayers</link>
            <description>नवी दिल्ली :  प्रामाणिक करदात्यांसाठी 21 व्या शतकातील टॅक्स सिस्टमची नवी व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ट्रान्सपरंट टॅक्सेशन - ऑनरिंग द ऑनेस्ट' (पारदर्शक कराधान मंच) नावाच्या एका मंचाचं लोकार्पण केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'या प्लॅटफॉर्ममध्ये Faceless Assessment, Faceless Appeal आणि Taxpayers Charter यांसारखे मोठे रिफॉर्म्स आहेत. Faceless </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-14/pm.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली :  प्रामाणिक करदात्यांसाठी 21 व्या शतकातील टॅक्स सिस्टमची नवी व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ट्रान्सपरंट टॅक्सेशन - ऑनरिंग द ऑनेस्ट' (पारदर्शक कराधान मंच) नावाच्या एका मंचाचं लोकार्पण केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'या प्लॅटफॉर्ममध्ये Faceless Assessment, Faceless Appeal आणि Taxpayers Charter यांसारखे मोठे रिफॉर्म्स आहेत. Faceless Assessment आणि Taxpayers Charter आजपासून लागू करण्यात आले आहेत. तर Faceless appeal ची सुविधा 25 सप्टेंबर म्हणजेच, दीन दयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या दिवशी संपूर्ण देशभरात नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'देशभरातील प्रामाणित करदाते राष्ट्रनिर्माणात खूप मोठी भूमिका साकारत आहे. जेव्हा देशातील प्रामाणिक करदात्यांचं जीवन अत्यंत सुलभ होतं, ते पुढे जातात, तेव्हा देशाचाही विकास होतो, देशही पुढे जातो. आता देशात असं वातावरण तयार होत आहे की, कर्तव्याची जाणीव ठेवून सर्व कार्य करा.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'एक वेळ होती, जेव्हा आमच्याकडे रिफॉर्म्सबाबत बोललं जात होतं. कधी काही निर्णय घ्यावे लागायचे, अनेकदा दबावात काही निर्णय घेतले जाऊ शकतात. तर त्याला रिफॉर्म्स म्हटलं जायचं. याच कारणामुळे पाहिजे तसा परिणाम होत नव्हा. आता याबाबत विचार आणि दृष्टीकोन दोन्ही बदलला आहे.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'भारताच्या टॅक्स सिस्टममध्ये मूलभूत आणि संरचनात्मक सुधारणेची गरज होती कारण आपली आताची सिस्टीम गुलामीच्या कालखंडात तयार करण्यात आली आहे. आणि त्यानंतर हळूहळू विकसित झाली आहे. स्वातंत्र्यानंतर यामध्ये परिवर्तन करण्यात आलं. परंतु, जास्तीत जास्त सिस्टीमचं स्वरुप तेच होतं.' ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Implement-new-system-for-taxpayers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्वातंत्रदिनाची रंगीत तालीम लाल किल्ल्यावर सुरू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Independence-Day-colorful-training-begins-at-Red-Fort</link>
            <description>नवी दिल्ली :  15 ऑगस्टच्या कार्यक्रमाची परेड तालीम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झाली. कोरोना दरम्यान हा सोहळा वेगळ्या रुपात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा त्यात बरेच बदल करण्यात आले आहेत. कोरोना प्रोटोकॉलसह 15 ऑगस्टच्या परेडची संपूर्ण ड्रेस रिहर्सल केल्या जात आहेत.
पूर्ण ड्रेस तालीम त्यानंतर मास्क आणि सामाजिक अंतर. खास गोष्ट</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-14/redfort.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली :  15 ऑगस्टच्या कार्यक्रमाची परेड तालीम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झाली. कोरोना दरम्यान हा सोहळा वेगळ्या रुपात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा त्यात बरेच बदल करण्यात आले आहेत. कोरोना प्रोटोकॉलसह 15 ऑगस्टच्या परेडची संपूर्ण ड्रेस रिहर्सल केल्या जात आहेत.
पूर्ण ड्रेस तालीम त्यानंतर मास्क आणि सामाजिक अंतर. खास गोष्ट अशी की जेव्हा पूर्ण ड्रेस रिहर्सल चालू होती, त्यावेळी जोरदार पाऊस सुरू झाला, परंतु सुरक्षा दलात इतकीही खळबळ उडाली नाही आणि जोरदार पावसातही जवानांनी पूर्ण ड्रेससह तालीम केली.
कोरोना संकटामुळे 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाची विशेष तयारी करण्यात आली आहे. यावेळी पाहुण्यांची यादी कमी करण्यात आली आहे. सामाजिक अंतर पाळण्यासाठी लोकांना लांब लांब बसविण्याची योजना आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वेळी स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी ओपन पास दिले जाणार नाहीत.
तटबंदीच्या दोन्ही बाजूला फक्त 150 पाहुणे असतील. पूर्वी, दरवर्षी अशा अतिथींची संख्या 300 ते 500 होती. एकूण पाहुण्यांची संख्या 2000 च्या आसपास ठेवली गेली आहे. सोहळ्यामध्ये यंदा बरेच बदल दिसतील. कार्यक्रमाचा कालावधी मात्र कमी करण्यात आलेला नाही.
यावेळीही आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सचे जवान पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देतील. त्यांच्यामध्ये सुमारे 22 जवान आणि अधिकारी असतील. त्याच वेळी, राष्ट्रीय सलामीसाठी दिल्ली पोलीस कर्मचार्‍यांसह 32 सैनिक आणि अधिकारी असतील. कोरोना प्रोटोकॉलमुळे, हे जवान चार ओळींमध्ये उभे राहतील आणि सामाजिक अंतराचे नियम पाळतील. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Independence-Day-colorful-training-begins-at-Red-Fort</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर न्यासाचे अध्यक्ष कोरोनाबधित ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Ram-Janmabhoomi-Shrine-Temple-Trust-President-coronna-positive</link>
            <description>मुंबई :  राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य महंत नृत्य गोपाळ दास यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. गुरुवारी महंत कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झालं. राम मंदिर भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी महंतसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित होते. याव्यतिरिक्त व्यासपीठावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, यांचीही या कार्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-14/nrutyagopal-das.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य महंत नृत्य गोपाळ दास यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. गुरुवारी महंत कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झालं. राम मंदिर भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी महंतसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित होते. याव्यतिरिक्त व्यासपीठावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, यांचीही या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. 

उत्तर प्रदेश सरकारकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार मथुरा जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येण्याची विचारणा उत्तर प्रदेशच्या  मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 
'माननीय मुख्यमंत्र्यांनी कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या महंत नृत्य गोपाळ दास यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. त्यांनी महंतांचे अनुयायी आणि मथुरेच्या जिल्हाधिकाऱ्यांशीची चर्चा केली आहे', असं सरकारच्या पत्रकात म्हणण्यात आलं असून, त्यांना तातडीनं शक्य त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात याबाबचे आदेश दिले आहेत. 
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दास यांच्या तापावर नियंत्रण मिळवलं आहे. पण, त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे.  त्यांच्या प्रकृतीविषयी सध्या चिंता करण्याचं कारण नाही. महंतांची एँटीजन टेस्ट करण्यात आली, ज्यामध्ये ते कोविड पॉझिटीव्ह असल्याचं निदान झालं. ज्यानंतर त्यांना मेदांतामध्ये दाखल करण्यात आलं. 

राम जन्मभूमी अयोध्येतील राम मंदिराच्या बहुप्रतिक्षित भूमीपूजनानंतर साधारण आठवड्याभराचा कालावधी लोटला आहे. केंद्र सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर न्यासाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दास यांच्यावर सोपवण्यात आली होती.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Ram-Janmabhoomi-Shrine-Temple-Trust-President-coronna-positive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेश मूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Exhibition-and-sale-of-Ganesh-idols-begins-at-Marhati-Maharashtra-Emporium</link>
            <description>नवी दिल्ली : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्ली स्थित ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमुर्तीचे प्रदर्शन व विक्रीला सुरुवात होणार आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी महाराष्ट्र एम्पोरियमला सदिच्छा भेट दिली.

महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेश मुर्तींचे प्रदर्शन मांडण्यात आले असून या दालनाला खासदार हेमंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य वित्तीय अधिकारी संध्या पवार यांनी पा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-13/ganeshpradarshni.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्ली स्थित ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमुर्तीचे प्रदर्शन व विक्रीला सुरुवात होणार आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी महाराष्ट्र एम्पोरियमला सदिच्छा भेट दिली.

महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेश मुर्तींचे प्रदर्शन मांडण्यात आले असून या दालनाला खासदार हेमंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य वित्तीय अधिकारी संध्या पवार यांनी पाटील यांचे श्रीफळ व शेला देऊन स्वागत केले. निवासी व्यवस्थापक अमरज्योत कौर अरोरा यावेळी उपस्थित होत्या. पाटील यांनी महामंडळातर्फे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या गणपती प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी त्यांनी दिल्लीमध्ये महामंडळातर्फे होणाऱ्या कामांची माहिती जाणू घेतली. महाराष्ट्रातील मुर्तीकारांच्या कलेला वाव मिळावा व त्यांच्या मुर्त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, दिल्लीतील मराठी व अमराठी गणेशभक्तांना गणेशमुर्ती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिल्लीस्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळातर्फे गेल्या २८ वर्षांपासून गणेशमुर्ती विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ३९ गणेश मंडळांत गणेशोत्सव साजरा होतो. त्यासोबतच अमराठी भक्तांचाही गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आहे. अनेक मान्यवरांनी गणेशमूर्ती राखीव करून ठेवल्या आहेत. गणेशमूर्तींची विक्री २२ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.

ठाणे येथील मंदार सुर्यकांत शिंदे हे मागील २२ वर्षांपासून गणेशमूर्ती विक्रीकरिता दिल्लीतील  ‘मऱ्हाठी’एम्पोरियमध्ये येतात. यावर्षी कोरोना प्रादूर्भाव असुनही मुर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक असणाऱ्या यंदा एकूण १०० शाडूच्या मुर्ती आहेत. ६ इंच ते २ फुटापर्यंतच्या गणरायाच्या मुर्ती येथे उपलब्ध आहेत. ७०० रूपयांपासून ते २५ हजार रूपयांपर्यंत गणेशमुर्तींची किंमत आहे.

महामंडळाच्या बाबा खडकसिंह मार्गावरील ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम या दालनात गणेशचतुर्थी अर्थात दिनांक २२ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. अधिक माहिती करिता ०११-२३३६३३६६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Exhibition-and-sale-of-Ganesh-idols-begins-at-Marhati-Maharashtra-Emporium</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ईआयए अधिसूचना मसुद्याचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Demand-for-re-evaluation-of-EIA-notification-draft</link>
            <description>मुंबई  : पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (environment impact assessment – ईआयए) अधिसूचनेच्या मसुद्याबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून आपले मत व्यक्त केले आहे. या मसुद्याचे पुनर्मुल्यांकन करण्याची त्यांनी विनंती केली आहे.

सध्या अस्तित्त्वात असलेली अधिसूचना पॅरिस कराराशी जुळत नाही आणि आपल्या शाश्वत वाढ साध्य करण्याच्या उद्दिष्टाला मोठा धोका निर्माण करणारी आहे. कोल प्रॉस्पेक्टिंग, धातूचे क्रशिंग आणि स्क्रीनिंग, तेल आणि वायू उत्खननासाठी केलेले सर्वेक्षण यासारख्या पर्यावरणासाठी विध्वंसक अनेक कृतींना ईआयए मसुद्यामधून सूट देण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

रा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-13/EIA.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (environment impact assessment – ईआयए) अधिसूचनेच्या मसुद्याबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून आपले मत व्यक्त केले आहे. या मसुद्याचे पुनर्मुल्यांकन करण्याची त्यांनी विनंती केली आहे.

सध्या अस्तित्त्वात असलेली अधिसूचना पॅरिस कराराशी जुळत नाही आणि आपल्या शाश्वत वाढ साध्य करण्याच्या उद्दिष्टाला मोठा धोका निर्माण करणारी आहे. कोल प्रॉस्पेक्टिंग, धातूचे क्रशिंग आणि स्क्रीनिंग, तेल आणि वायू उत्खननासाठी केलेले सर्वेक्षण यासारख्या पर्यावरणासाठी विध्वंसक अनेक कृतींना ईआयए मसुद्यामधून सूट देण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्ये सुरक्षित राहणार नाहीत. बी-२ श्रेणीतील प्रकल्पांचे ज्यात धोकादायक उद्योग (रेड आणि ऑरेंज इंडस्ट्रीज) जोडले गेले आहेत त्यांचे आता मूल्यांकन केले जाणार नाही. अधिसूचनेचा मसुदा हा प्रकल्पधारकांना एक्स-पोस्ट फॅक्टो ईसी मंजूर करण्यास अनुमती देतो जे कायद्याचे (क्लॉज-२२) स्पष्ट उल्लंघन करते. आपले पर्यावरण वाचवण्याच्या हे अगदी विपरीत आहे, असे मंत्री ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

ईआयए मसुदा अहवाल जनतेसाठी उपलब्ध होणार नाही, परंतु केवळ लेखी विनंतीवरच उपलब्ध करुन देण्यात येईल आणि तो देखील कार्यालयीन वेळेत अधिसूचित ठिकाणी इलेक्ट्रॉनिक तपासणीसाठी उपलब्ध होईल.

जर जनतेसोबत विचारविनिमय केल्याशिवाय प्रकल्प पूर्ण केले तर कोकणातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेश जिथे २.८ कोटीपेक्षा जास्त लोक राहतात, त्यांच्यावर विपरीत परिणाम होईल असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे. जगातील जैविक विविधतेच्या ८ हॉटेस्ट हॉटस्पॉटमध्ये असलेल्या पश्चिम घाटाबाबतही त्यांनी पत्रामध्ये नमूद केले असून या घाटाचा एक मोठा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

ईआयए अधिसूचनेच्या मसुद्यामध्ये पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राची परिभाषा संकुचित करण्यात आली असून त्यामधून गावे, जंगले आणि किनारपट्टी वगळण्यात आली आहेत. पर्यावरणासंदर्भात निर्णय घेताना राज्य सरकारच्या भूमिकेला कमी महत्त्व दिल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून त्याचे पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांवर थेट परिणाम होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

ईआयए अधिसूचनेचा मसुदा २०२० हा केंद्र सरकारला राज्य ईआयए प्राधिकरणाची नेमणूक करण्याचे अधिकार देते. राज्य सरकार हे पर्यावरणीय बाबींशी जास्त एकरूप असतात, कारण त्यांना त्यांच्या स्थानिक प्रदेशांच्या पर्यावरणीय संवेदनशीलतेचे अधिक चांगले ज्ञान असते. विकेंद्रीकरण करण्याऐवजी पर्यावरणीय मंजुरीमधील अशा केंद्रीकरणामुळे केवळ अडथळे निर्माण होतील किंवा स्थानिक समस्या लक्षात न घेता प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. यावरील राज्य सरकारचे नियंत्रण कमी केल्याचा थेट परिणाम पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांवर होईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Demand-for-re-evaluation-of-EIA-notification-draft</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सुकमामध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Four-Naxalites-killed-in-Sukma</link>
            <description>सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी याबाबत माहिती दिली आहे.
जिल्हा राखील दल, २०१ बटालियन कोबरा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-12/sukma.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी याबाबत माहिती दिली आहे.
जिल्हा राखील दल, २०१ बटालियन कोबरा आणि २२३ बटालियन सीआरपीएफच्या जवानांनी सुकमामधील जगरगुंडा जंगल परिसरात संयुक्तरित्या राबवलेल्या शोधमोहीमेअंतर्गत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

चकमक झालेल्या ठिकाणाहून जवानांनी मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. साधारण सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास जगरगुंडा पोलीस स्टेशन हद्दीत चकमकीस सुरूवात झाली. जेव्हा नक्षलींच्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी जवान शोधमोहीमेवर निघाले होते. या परिसरात नक्षली दडून बसले असल्याची जवानांना माहिती मिळाली होती. दरम्यान, जवानांच्या शोधमोहीमेचा सुगावा लागताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला, प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या कारवाईत चार जणांचा खात्मा झाला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Four-Naxalites-killed-in-Sukma</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Former-President-Pranab-Mukherjee-is-still-in-critical-condition</link>
            <description>दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. राजधानी दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालयाने मुखर्जी यांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले आहे. 

रुग्णालयाने एका प्रतिक्रियेदरम्यान सांगितले की, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 10 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता भारतीय लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-12/pmukhrji.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. राजधानी दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालयाने मुखर्जी यांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले आहे. 

रुग्णालयाने एका प्रतिक्रियेदरम्यान सांगितले की, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 10 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता भारतीय लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक माहिती देताना रुग्णालयाने सांगितले की, माजी राष्ट्रपती मुखर्जी यांची तपासणी केली असता त्यांच्या डोक्यातगाठ असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना व्हँटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांची स्थिती अद्यापही गंभीर आहे. त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह आली आहे.

दरम्यान, या आधी 84 वर्षांच्या मुखर्जी यांनी ट्विट करत म्हटले की, मला काही कारणांमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. इथे माजी कोरोना व्हायरस चाचणी पॉझीटिव्ह आली. प्रणव मुखर्जी यांनी ट्विटमध्ये पुढे असेही म्हटले की, जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्या सर्वांनी स्वत:ची कोरोना व्हायरस चाचणी करुन घ्यावी. तसेच, क्वारंटाईनही व्हावे. प्रणव मुखर्जी हे प्रदीर्घ काळ केंद्र सरकारमध्ये सक्रीय राहिले आहेत. ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी 2012 ते 2017 पर्यंत देशाचे राष्ट्रपती पदही भूषवले आहे.

देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुखर्जी यांच्या प्रकृतीला लवकर आराम मिळावा आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांच्याशीही संवाद साधला. त्यांनी प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Former-President-Pranab-Mukherjee-is-still-in-critical-condition</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ या’ तारखेपर्यंत सर्व रेल्वे बंदच राहणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/All-trains-will-be-closed-till-this-date</link>
            <description>मुंबई : 

30 सप्टेंबरपर्यंत एकही लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या धावणार नाहीत, अशी एक बातमी व्हॉट्सअॅपवर प्रचंड वायरल झाली होती. या बातमीमुळे मुंबईसह देशभरातील प्रवाशांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने ट्वीट करुन ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. या संदर्भात अजूनही निर्णय झाला नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.

पूर्व रेल्वेचे एक पत्र सोमवारी (10 ऑगस्ट) व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यामुळे, भारतीय रेल्वे येत्या 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्या पत्राच्या आधारे काही वृत्तपत्रांनी देखील त्यांच्या वेबसाईटवर 30 सप्टेंबरपर्यंत लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या धावणार नाहीत, अशा आशयाच्या बातम्या प्रकाशित केल्या. त्यामुळे मोठ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-12/ir14520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 

30 सप्टेंबरपर्यंत एकही लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या धावणार नाहीत, अशी एक बातमी व्हॉट्सअॅपवर प्रचंड वायरल झाली होती. या बातमीमुळे मुंबईसह देशभरातील प्रवाशांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने ट्वीट करुन ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. या संदर्भात अजूनही निर्णय झाला नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.

पूर्व रेल्वेचे एक पत्र सोमवारी (10 ऑगस्ट) व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यामुळे, भारतीय रेल्वे येत्या 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्या पत्राच्या आधारे काही वृत्तपत्रांनी देखील त्यांच्या वेबसाईटवर 30 सप्टेंबरपर्यंत लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या धावणार नाहीत, अशा आशयाच्या बातम्या प्रकाशित केल्या. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला. मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणारे प्रवासी संतप्त झाले. कारण लोकल आणखी 50 दिवस धावणार नसल्याने, रस्ते मार्गाचा वापर करुन ऑफिसला जाणे त्यांना परवडणारे नव्हते. या बातम्या व्हॉट्सअॅपवर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड वायरल झाल्या. त्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांना प्रचंड डोकेदुखी झाली.

अखेर सोमवारी संध्याकाळी रेल्वे मंत्रालयाने यामध्ये हस्तक्षेप केला. रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन एक ट्वीट करण्यात आले. यात, या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगण्यात आले. "काही वर्तमानपत्रांनी चुकीच्या बातम्या देऊन रेल्वे सेवा 30 सप्टेंबरपर्यंत धावणार नाहीत असे सांगितले आहे, मात्र ते चुकीचे असून असे कोणतेही परिपत्रक आम्ही जारी केलेले नाही", असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले. यासोबतच पुढील सूचना मिळेपर्यंत सध्या सुरु असलेल्या स्पेशल एक्स्प्रेस गाड्या सुरु राहतील, असे सांगितले. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला.


मुंबईसह महाराष्ट्रात मध्य आणि पश्चिम रेल्वेचे सर्वाधिक जाळे आहे. त्यामुळे आम्ही मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांना या संदर्भात विचारले असता, त्यांनी 11 मे रोजी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेले परिपत्रक दाखवून, पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्यात येईल असे सांगितले. तसेच 30 सप्टेंबर अशी कोणती तारीख निश्चित नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेकडून देखील हेच उत्तर आम्हाला मिळाले.


22 मार्चपासून देशातील रेल्वे सेवा पूर्णतः बंद करण्यात आली आहे. त्यानंतर देशामध्ये 200 विशेष एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या. तसेच 30 राजधानी विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गाड्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतलेला नाही. त्यामुळे रोज कामासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे, अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांचे आणि वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबई लोकलही केवळ सरकारी कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांमधील संताप हळूहळू वाढत आहे. लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या सेवा लवकर सुरु कराव्यात या संदर्भात रेल्वे मंत्रालयावर देखील दबाव वाढत चालला आहे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाला यावर आता लवकरच निर्णय घेणे भाग पडणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/All-trains-will-be-closed-till-this-date</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राजस्थानच्या सत्ता संघर्षाला पूर्णविराम  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-power-struggle-in-Rajasthan-came-to-an-end</link>
            <description>नवी दिल्ली - राजस्थानात उद्भवलेल्या सत्ता संघर्षानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा पडण्याबरोबरच राजस्थानातील सत्ता संघर्ष लवकरच मिटण्याची शक्यता आहे. पीटीआयनं काँग्रेस सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.
आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेला आरोप आणि त्यानंतर पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसनंतर सचिन पायलट यांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-11/rajesthansatta.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - राजस्थानात उद्भवलेल्या सत्ता संघर्षानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा पडण्याबरोबरच राजस्थानातील सत्ता संघर्ष लवकरच मिटण्याची शक्यता आहे. पीटीआयनं काँग्रेस सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.
आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेला आरोप आणि त्यानंतर पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसनंतर सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती. महिनाभरापूर्वी राजस्थानात सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये गेहलोत-पायलट संघर्ष उफाळून आला होता. त्यामुळे सरकारसमोर अस्थिरतेचं संकटही उभं राहिलं होतं. महिनाभरापासून हा सत्ता संघर्ष सुरू असताना अचानक बंडखोर नेते सचिन पायलट यांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे.
काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या हवाल्यानंतर पीटीआयनं वृत्त दिलं असून, सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतून सकारात्मक परिणाम दिसून येणं अपेक्षित असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या भेटीबरोबरच सचिन पायलट हे सध्या काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचीही संपर्कात आहेत. त्यांच्या काँग्रेसमध्ये परतण्याच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राजस्थानाचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुरूवातीला केला होता. त्यानंतर काही दिवसांनी आमदारांचा घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला. या आरोपानंतर गुजरात पोलिसांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांना चौकशीसाठी नोटीस दिली होती.

पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर गेहलोत-पायलट वाद चिघळला. पायलट यांनी थेट बंडखोरी करत १८ आमदारांसह जयपूर सोडलं. तेव्हापासून सचिन पायलट यांनी या विषयावर विस्तृतपणे भूमिका मांडलेली नाही. ते भाजपात जाणार असल्याचं वृत्तही काही माध्यमांनी दिलं होतं. मात्र, आपण भाजपात जाणार नसल्याचं पायलट यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-power-struggle-in-Rajasthan-came-to-an-end</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना रोखण्यासाठी 72 तासाचा फॉर्म्युला वापरा, पाहा बराच फायदा होईल: पंतप्रधान मोदी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Use-72-hour-formula-to-stop-corona-see-it-will-be-very-beneficial-PM-Modi</link>
            <description>नवी दिल्ली: 'एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या 72 तासांत त्या व्यक्तीच्या निकट सहवासातील व्यक्तींचे सर्वेक्षण चाचण्या केल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सुरूवातीचे 72 तास महत्वाचे हे लक्षात घेऊनच ट्रेसिंग, टेस्टींग वाढवावे. हा 72 तासांचा फॉर्म्युला वापरल्यास कोरोनाच्या लढाईत आपल्याला नक्कीच फायदा होईल.' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

'कोरोना रोखण्यासाठी 72 तासाचा फॉर्म्युला वापरा, फायदा होईल'
देशात कोविड-19चे रुग्ण सतत वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार)  या साथीच्या आजाराने सर्वाधिक प्रभावित असणाऱ्या 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-11/modi-corona.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: 'एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या 72 तासांत त्या व्यक्तीच्या निकट सहवासातील व्यक्तींचे सर्वेक्षण चाचण्या केल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सुरूवातीचे 72 तास महत्वाचे हे लक्षात घेऊनच ट्रेसिंग, टेस्टींग वाढवावे. हा 72 तासांचा फॉर्म्युला वापरल्यास कोरोनाच्या लढाईत आपल्याला नक्कीच फायदा होईल.' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

'कोरोना रोखण्यासाठी 72 तासाचा फॉर्म्युला वापरा, फायदा होईल'
देशात कोविड-19चे रुग्ण सतत वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार)  या साथीच्या आजाराने सर्वाधिक प्रभावित असणाऱ्या 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना 72 तासांचा फॉर्म्युला सांगितला. एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाल्याच्या 72 तासांच्या आत तपासणी केल्यास संक्रमणाचा प्रसार बर्‍याच प्रमाणात थांबवता येतो असे तज्ज्ञांचे मत आहे. असं म्हणत पंतप्रधानांनी लोकांना कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करण्यास आणि 72-तासांच्या फॉर्म्युलाचे पालन करण्यास सांगितलं आहे. 

देशातील दहा राज्यांमध्ये ॲक्टीव्ह केसेसचे प्रमाण 80 टक्के आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात या राज्यांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले. या राज्यांकडून कोरोनाविरुद्ध करण्यात येत असलेल्या उपाययोजनामुळे आणि अनुभवातून कोरोनावर एकत्रितपणे मात करणे शक्य होईल. ही दहा 10 राज्ये जिंकली तर देश जिंकेल असे सांगतानाच कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1 टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दीष्ट असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले, 'हा साथीचा रोग थांबविण्यात आमचे प्रयत्न प्रभावी सिद्ध होत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांमध्ये विश्वास वाढला आहे आणि भीतीचे वातावरण कमी झाले आहे. वाढत्या चाचणीमुळे आपलं यश वाढेल. आम्ही मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षा खाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे आणि मला माहिती आहे की, आम्ही हे लक्ष्य साध्य करू शकतो. लोकांना आता माहित पडलं आहे की, या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे हे लागते. दरम्यान, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशात याच्या चाचण्या  वाढवण्याची गरज आहे.

देशातील सर्वात कोरोना प्रभावित राज्य महाराष्ट्र

देशातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर तामिळनाडू आणि तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या जूनमध्ये कोरोना संकटाविषयी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली होती.

पंतप्रधान म्हणाले, 'चाचणीची संख्या दररोज 7 लाखांवर पोहोचली आहे आणि सतत वाढत आहे. यामुळे संसर्ग ओळखण्यास आणि प्रतिबंधित करण्यात मदत होत आहे, जे आज आपण पहात आहोत. आपल्याकडील सरासरी मृत्यूदर हा पूर्वी देखील जगाच्या तुलनेत कमी होता आणि समाधानाची बाब म्हणजे हा मृत्यूदर सतत कमी होत आहे. आज देशात 6 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, ज्यापैकी बहुतेक रुग्ण हे केवळ दहा राज्यातीलच आहेत.

पंतप्रधान मोदींची ही बैठक महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगणा, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यासोबत झाली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Use-72-hour-formula-to-stop-corona-see-it-will-be-very-beneficial-PM-Modi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मणिपूरमध्ये भाजपा नेतृत्वात एनडीएने विश्वासदर्शक ठराव जिंकला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/In-Manipur-the-BJP-led-NDA-won-a-vote-of-confidence</link>
            <description>इम्फाळ : मणिपूर विधानसभेत मोठ्या गदारोळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात एनडीए सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. मुख्यमंत्री एन. बीरेनसिंग विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी झाले आहेत. सभापतींनी अविश्वास ठराव स्वीकार न केल्याने विरोधकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ केला. विरोधी नेत्यांनी सभापतीविरोधात निदर्शने केली आणि खुर्च्या फेकल्या.
सभापतींच्या निर्णयाचा बचाव करी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-11/manipur.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[इम्फाळ : मणिपूर विधानसभेत मोठ्या गदारोळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात एनडीए सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. मुख्यमंत्री एन. बीरेनसिंग विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी झाले आहेत. सभापतींनी अविश्वास ठराव स्वीकार न केल्याने विरोधकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ केला. विरोधी नेत्यांनी सभापतीविरोधात निदर्शने केली आणि खुर्च्या फेकल्या.
सभापतींच्या निर्णयाचा बचाव करीत सीएम बिरेन सिंह म्हणाले की, संख्याबळ असल्याने आम्ही जिंकलो. मुख्यमंत्री बीरेन सिंह म्हणाले, आम्ही आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. स्पीकर जे काही करत आहे ते नियमानुसार आहे. विरोधकांकडे आमदारांची संख्या कमी होती. दुसरीकडे विरोधी पक्षनेते ओ इबोबी सिंग यांनी याला लोकशाहीची हत्या म्हटले आहे.
त्याचवेळी मतदानानंतर काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. राम माधव यांनी सीएम बिरेन सिंह यांचे अभिनंदन केले आहे.
मतदानापूर्वी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना व्हिप जारी केला. व्हीपमध्ये सर्व सदस्यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. राज्यसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या तेव्हा काही काँग्रेसच्या आमदारांनी भाजप समर्थित असलेल्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. या घटनेनंतर आमदारांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आल्या होत्या.
मुख्यमंत्री एन. बीरेनसिंग यांनी शुक्रवारी विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला. विरोधात असलेल्या काँग्रेसने अविश्वास ठराव आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. मणिपूरमध्ये बराच काळ राजकीय वाद सुरु आहे. काही आमदार आणि मंत्र्यांनी भाजपप्रणित युती सरकारविरूद्ध बंड केले होते. त्यामुळे काँग्रेस देखील सक्रिय झाली आणि 28 जुलै रोजी विधानसभेत अविश्वास ठराव आणला होता. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/In-Manipur-the-BJP-led-NDA-won-a-vote-of-confidence</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रख्यात गझलकार राहत इंदौरी कालवश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Renowned-ghazal-singer-living-in-Indore</link>
            <description>इंदौर : प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात त्यांना रविवारी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना करोनाची लागण झाली होती. “त्यांना आज दोनदा ह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-11/Rahat-induri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[इंदौर : प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात त्यांना रविवारी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना करोनाची लागण झाली होती. “त्यांना आज दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली”, अशी माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉक्टर विनोद भंडारी यांनी दिली.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहत इंदौरी यांनी ट्विट करत सांगितलं होतं, “कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी करोना चाचणी करण्यात आली. करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला अरविंदो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आजाराचा मी लवकरात लवकर पराभव करावा, अशी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करु नका, माझ्या प्रकृतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळेल.”

काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर खूप चर्चेत आला होता. सोशल मीडियावर या शेरनं अक्षरशः धुमाकूळचं घातला होता. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Renowned-ghazal-singer-living-in-Indore</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मेक इन इंडिया अंतर्गत या भारतीय कंपनीचे 3 स्मार्ट टिव्ही बाजारात दाखल  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/3-smart-TVs-of-this-Indian-company-launched-under-Make-in-India</link>
            <description>नवी दिल्ली : भारत आणि चीन मधील तणाव चांगलाच वाढत असताना भारतात अनेक चिनी वस्तूंवर बहिष्कार देखील टाकण्यात येत आहे. त्यामुळे आता भारतीय बाजारात चिनी वस्तूंना असणारी मागणी कमी होताना दिसत आहे. दरम्यान आता मेक इन इंडिया अंतर्गत  इंडियन स्मार्ट टेलिव्हिजन ब्रँड Shincoने तीन नवीन टीव्ही बाज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-11/smartTV.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : भारत आणि चीन मधील तणाव चांगलाच वाढत असताना भारतात अनेक चिनी वस्तूंवर बहिष्कार देखील टाकण्यात येत आहे. त्यामुळे आता भारतीय बाजारात चिनी वस्तूंना असणारी मागणी कमी होताना दिसत आहे. दरम्यान आता मेक इन इंडिया अंतर्गत  इंडियन स्मार्ट टेलिव्हिजन ब्रँड Shincoने तीन नवीन टीव्ही बाजारात दाखल केल्या आहेत. यामध्ये ४३ इंचाचा SO43AS, ४९ इंचाचा 4K SO50QBT आणि ५५ इंचाचा 4K SO55QBT या टीव्हीचा समावेश आहे.
ऍमेझॉन प्राईम डे सेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या ४३ इंचाचा SO43AS टीव्हीची किंमत १६ हजार ६९९ रुपये आहे. तर या टीव्हीची ओरिजनल किंमत १८ हजार १९९ रुपये आहे. महत्त्वाचं म्हणजे या  टीव्हीला ग्राहकांनी देखील पसंती दर्शवली आहे. आज या सेलचा अखेरचा दिवस आहे. 
ऍमेझॉन प्राईम डे सेलमध्ये ४९ इंचाचा 4K SO50QBT टीव्हीची किंमत २४ हजार २५० रुपये असून टीव्हीची ओरिजनल किंमत  २५ हजार ९९९ रुपये आहे. तर ५५ इंचाचा 4K SO55QBT टीव्ही २८ हजार २९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या टीव्हीची नेहमीची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. याशिवाय अनेक ऑफर्स देखील कंपनीकडून देण्यात आल्या आहेत. 
सेलमध्ये Shincoने ४के टीव्ही, स्मार्ट टीव्ही सोबत फुल HD, HD LED टेलिविजन्सवर देखील दमदार सूट दिली आहे. त्याचप्रमाणे नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/3-smart-TVs-of-this-Indian-company-launched-under-Make-in-India</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तिरुपती मंदिर ठरलं हॉटस्पॉट!; पुजाऱ्यांबरोबरच 743 कर्मचाऱ्यांना झाला संसर्ग, तिघांचा मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Tirupati-temple-became-a-hotspot-Along-with-the-priests-743-employees-were-infected,-three-died</link>
            <description>तिरुपती : देशामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतानाच दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दिवसाला 50 हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहे. अशातच आता तिरुमला तिरूपती देवस्थानम् मंदिरच्या (टीटीडी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-11/tirupaticorona.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[तिरुपती : देशामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतानाच दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दिवसाला 50 हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहे. अशातच आता तिरुमला तिरूपती देवस्थानम् मंदिरच्या (टीटीडी) 743 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. मंदिराशी संबंधित तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

‘तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी यासंदर्भात माहिती दिली, 11 जूननंतर देवस्थानाशी संबंधित 743 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 402 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असून ते यामधून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 338 जणांवर सध्या वेगवेगळ्या कोरोना केंद्रांवर उपचार सुरु आहेत, असे सिंघल यांनी सांगितले. भक्तांच्या मागणीनुसार मंदिर सुरु करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतल्याचेही यावेळी सिंघल यांनी सांगितले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Tirupati-temple-became-a-hotspot-Along-with-the-priests-743-employees-were-infected,-three-died</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Former-President-Pranab-Mukherjee-contracted-corona</link>
            <description>नवी दिल्ली :  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात त्यांना भर्ती करण्यात आले आहे. प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. 

प्रणव मुखर्जी यां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-10/pranavmukharji.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली :  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात त्यांना भर्ती करण्यात आले आहे. प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. 

प्रणव मुखर्जी यांनी ट्वीटमध्ये लिहीले आहे की, इतर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेले असता कोरोना चाचणी केली. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मागील आठवड्यात संपर्कात आलेल्या सर्वांनी विलीगीकरणात तसेच कोरोना चाचणी करून घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना गेल्या आठवड्यात भाजपच्या पाच मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री महेंद्र सिंह यांचा समावेश आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Former-President-Pranab-Mukherjee-contracted-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अंदमान व निकोबार बेटांना दूरसंचाराच्या जलद सेवा :   प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Fast-telecommunication-services-to-Andaman-and-Nicobar-Islands-Dedication-by-the-Prime-Minister</link>
            <description>नवी दिल्ली :  भारताच्या पूर्व भागाला असणाऱ्या अंदमान व निकोबार बेटांनाही उर्वरित देशाप्रमाणे जलद संचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चेन्नई ते अंदमान व निकोबार दरम्यान 2300 किलो मीटर लांबीची सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल समुद्रात टाकण्यात आली आहे.  सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे या प्रकल्पाचे लोकार्पण आज होणार आहे. हा प्रकल्प युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) च्या देखरेखीत पूर्ण करण्यात आला आहे. या युएसओएफचे संचालक विलास बुरडे आहेत. बुरडे महाराष्ट्राचे असून त्यांनी मर्यादित वेळेत या प्रकल्पाची जबाबदारी पार पाडली.

सबमरीन केबल चेन्नई ते पोर्ट ब्लेअर आणि पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्वीप (हॅवलॉक), लिटल अंदमान, कार निकोबार, कामोरता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड आणि रंगत या आठ द्वीपांना जोडली जाणार आहे. या जोडणीमुळे </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-10/andamnnikobar-connectivity.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली :  भारताच्या पूर्व भागाला असणाऱ्या अंदमान व निकोबार बेटांनाही उर्वरित देशाप्रमाणे जलद संचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चेन्नई ते अंदमान व निकोबार दरम्यान 2300 किलो मीटर लांबीची सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल समुद्रात टाकण्यात आली आहे.  सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे या प्रकल्पाचे लोकार्पण आज होणार आहे. हा प्रकल्प युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) च्या देखरेखीत पूर्ण करण्यात आला आहे. या युएसओएफचे संचालक विलास बुरडे आहेत. बुरडे महाराष्ट्राचे असून त्यांनी मर्यादित वेळेत या प्रकल्पाची जबाबदारी पार पाडली.

सबमरीन केबल चेन्नई ते पोर्ट ब्लेअर आणि पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्वीप (हॅवलॉक), लिटल अंदमान, कार निकोबार, कामोरता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड आणि रंगत या आठ द्वीपांना जोडली जाणार आहे. या जोडणीमुळे देशातील इतर भागांप्रमाणेच अंदमान आणि निकोबार बेटांवरही मोबाईल आणि लँडलाईन दूरध्वनी सेवा जलद आणि अधिक विश्वासार्ह होणार आहे.


चेन्नई ते पोर्ट ब्लेअर दरम्यान सबमरीन ओएफसी लिंक 2 x 200 जीबीपीएस प्रतिसेकंद बँडविड्थ असणार आहे. आणि पोर्ट ब्लेअर व इतर बेटांदरम्यान 2 x 100 जीबीपीएस असणार आहे. यामुळे टेलिकॉम आणि ब्रॉडबँड सुविधांची तरतूद करता येईल. आधी मिळत असलेल्या मर्यादित सेवांचे रूपांतर जलद गतीत होईल, 4 जी मोबाईल सेवांमध्ये मोठ्या सुधारणा दिसून येतील.

सुधारित टेलिकॉम आणि ब्रॉडबँड जोडणीमुळे बेटांवर पर्यटन व्यवसायाला अधिक प्रोत्साहन मिळेल, रोजगार वाढतील, अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल आणि स्थानिक राहणीमानाचा दर्जा सुधारेल.  चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे टेलिमेडिसीन आणि टेली-एज्युकेशन या ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी सुलभ होईल. लहान उद्योजकांना ई-कॉमर्समुळे संधी निर्माण होतील तर शैक्षणिक संस्था विस्तारित बँडविडथचा वापर ई-लर्निंग आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी करतील.

सदर प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार विभागाच्या युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) ने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे या युएसओएफचे संचालक विलास बुरडे आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने युएसओएफ अंतर्गत दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार खात्यामार्फत निधी पुरवला आहे. भारत संचार निगम लिमिटेडने हा प्रकल्प अंमलात आणला आहे तर टेलिकम्युनिकेशन्स कन्सलटन्टस इंडिया लिमिटेड प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार कंपनी आहे. प्रकल्पासाठी 1,224 कोटी रुपये खर्च करुन सुमारे 2300 किलोमीटर सबमरीन ओएफसी केबल टाकण्यात आली आहे. प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले आहे.


विलास बुरडे वर्ष 1995 मध्ये भारतीय दूरसंचार सेवेत रूजु झालेत. त्यांनी मुंबई, ठाणे, नाशिक आणि सुरत येथे विविध पदांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. तसेच दूरसंचार खात्याला मोठ्या प्रमाणात मलसूलही गोळा करून दिला. वर्ष 2013 ला ते दिल्लीत कर्मचारी निवड आयोगाचे (SSC) प्रादेशिक संचालक म्हणुन प्रतिनियुक्तिवर आलेत. त्यांच्या कार्यकाळात जवळपास 3000 उमेदवार केंद्र शासनाच्या सेवेत रूजु झालेत. बुरडे दिल्लीतील विविध मराठी संस्थांमध्ये ही सक्रिय असतात.

वर्ष 2016 मध्ये दूरसंचार विभागातील (युएसओएफ) च्या संचालक पदाचा पदभार  बुरडे यांनी स्वीकारला. त्यांच्याच कार्यकाळात सदर महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते 30 डिसेंबर 2018 रोजी पोर्ट ब्लेअर येथे करण्यात आली. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पाचे लोकार्पण करतील, याचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया बुरडे यांनी व्यक्त केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Fast-telecommunication-services-to-Andaman-and-Nicobar-Islands-Dedication-by-the-Prime-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उस बहन के लिए हाजिर मेरी कलाई है ,जिस बहन का कोई नही भाई है । ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-spot-is-my-wrist-for-that-sister-who-has-no-brother</link>
            <description>मुंबई :  डॉ जयश्री बारई आणि किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्यासोबत एक आगळा वेगळा रक्षा बंधन उपक्रम मुंजे हॉल येथे 8 ऑगस्टला झाला. या कार्यक्रमाला राखी बांधायला नागपुरातील किन्नर भगिनी उपस्थित होत्या . 
विदर्भात पहिल्यांदाच असा सण </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-10/rakshbandhan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  डॉ जयश्री बारई आणि किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्यासोबत एक आगळा वेगळा रक्षा बंधन उपक्रम मुंजे हॉल येथे 8 ऑगस्टला झाला. या कार्यक्रमाला राखी बांधायला नागपुरातील किन्नर भगिनी उपस्थित होत्या . 
विदर्भात पहिल्यांदाच असा सण साजरा केल्या गेला . किन्नर विकास बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष आणि किन्नर विकास महामंडळ महाराष्ट्र राज्यच्या सदस्या रानी ढवळे ,राशी कोचे, पूजा वर्मा, माही वर्मा, रोशनी वर्मा, सानिया ढवळे, पुर्वी वर्मा या किन्नर भगिनींनी भावांना राखी बांधली . 
या वेगळ्या रक्षाबंधनामुळे सर्व भगिनी खूप आनंदी आणि समाधानी झाल्या. समाजाने त्यांना समान वागणूक द्यावी इतकी माफक अपेक्षा या वर्गाची असते . पण समाज यांना नेहमी आपल्यापासून दूर लोटतो . 
कार्यक्रमाला सौमित्र तिजारे, विशाल बोराडे, आशुतोष प्रभावळकर, पराग जोशी, रमेशजी पसारी, नरेंद्र सतिजा, रविंद्र बोकारे, मयूरेश गोखले,अनिरुद्ध जोशी  विजू  चांदे ,समीर कोतवालीवाले हे सर्व भाऊ आणि त्यांच्या सोबत श्रीमती प्रभावळकर, श्रीमती प्रिया केकतपुरे आणि श्रीमती स्वरा करंजगावकर  यांचे सहकार्य लाभले . ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-spot-is-my-wrist-for-that-sister-who-has-no-brother</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 09 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, अस्वच्छतेविरोधात भारत छोडोचा नारा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Inauguration-of-the-National-Sanitation-Center-by-the-Prime-Minister</link>
            <description>नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी  रोजी देशाची राजधानी दिल्लीत 'स्वच्छ भारत अभियाना' अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचं उद्घाटन केलं. महात्मा गांधी यांना श्रद्धांजली म्हणून समर्पित करण्यात आलेल्या या केंद्रात स्वच्छ भारत मिशनचे यश आणि स्वच्छतेचे फायदे या संदर्भात नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वच्छता केंद्राच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महात्मा गांधी यांनी आजच्या दिवशीच स्वातंत्र्य लढ्याची सुरूवात केली होती. तर आज पं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-09/bharatchodo.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी  रोजी देशाची राजधानी दिल्लीत 'स्वच्छ भारत अभियाना' अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचं उद्घाटन केलं. महात्मा गांधी यांना श्रद्धांजली म्हणून समर्पित करण्यात आलेल्या या केंद्रात स्वच्छ भारत मिशनचे यश आणि स्वच्छतेचे फायदे या संदर्भात नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वच्छता केंद्राच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महात्मा गांधी यांनी आजच्या दिवशीच स्वातंत्र्य लढ्याची सुरूवात केली होती. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अस्वच्छतेला भारतातून बाहेर काढण्यासाठी 'गंदगी भारत छोडो' (अस्वच्छतेच्या विरोधात भारत छोडो) चा नारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरएसके म्हणजेच राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे उद्घाटन केलं आहे. महात्मा गांधी यांना श्रद्धांजली म्हणून समर्पित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 एप्रिल 2017 रोजी महात्मा गांधींच्या चंपारण सत्याग्रह शताब्दी समारंभाच्या निमित्ताने केली होती.
महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांविरोधात भारत छोडो नारा देत आंदोलनाला सुरूवात केली. या विचारसरणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अस्वच्छतेविरोधात भारत छोडाचा नारा देत राष्ट्रीय स्वच्छता केंद्र सुरू केले. स्वच्छतेला एक प्रकारची चळवळ बनवणाऱ्या भारतीय नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे. तसेच कोरोना विषाणू विरुद्ध सुरू असलेल्या लढाईत स्वच्छतेचं महत्व पुन्हा एकदा सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अस्वच्छेतेच्या विरोधात भारत छोडोचा नारा दिला. तसेच ही 'गंदगी मुक्त भारत' मोहीम आठवडाभर सुरू राहणार असून येत्या 15 ऑगस्टपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात स्वच्छतेच्या संदर्भात विशेष अभियान आणि उपक्रम राबवण्याचं काम केलं जाणार आहे.

राष्ट्रीय स्वच्छता केंद्र हे 9 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 9 ऑगस्ट 2020 रोजी सकाळपासून हे नागरिकांसाठी सुरू होणार आहे. हे केंद्र सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत खुले असणार आहे. राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे तिकिट रिझर्व्हेशन आणि संपूर्ण माहितीसाठी http://rsk.ddws.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देवून अधिक माहिती मिळवता येईल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Inauguration-of-the-National-Sanitation-Center-by-the-Prime-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 09 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अयोध्येच्या जमिनीवर रुग्णालय, ग्रंथालय उभारणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/A-hospital-and-a-library-will-be-set-up-on-the-land-of-Ayodhya</link>
            <description>लखनऊ  :  उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डद्वारा अयोध्येत मशीद वा अन्य उभारणीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार वक्फ बोर्डाला मिळालेल्या जमिनीवर लोकोपयोगी वास्तूची उभारणी करण्यात येण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या सुविधेसाठी उभारणी करण्यात येणाऱ्या वास्तूच्या शिलान्यासासाठी उत्तर प्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-09/sunniwaftkboard.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लखनऊ  :  उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डद्वारा अयोध्येत मशीद वा अन्य उभारणीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार वक्फ बोर्डाला मिळालेल्या जमिनीवर लोकोपयोगी वास्तूची उभारणी करण्यात येण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या सुविधेसाठी उभारणी करण्यात येणाऱ्या वास्तूच्या शिलान्यासासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. 'इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन' ट्रस्टचे सचिव आणि प्रवक्ता अतहर हुसैन यांनी शनिवार याबाबत माहिती दिली. 

यावेळी हुसैन यांनी सांगितले, उच्चतम न्यायालयाच्या निर्देशानुसार अयोध्यातील धन्नीपूर गावात वक्फ बोर्डाला मिळालेल्या 5 एकर जमिनीवर रुग्णालय, लायब्ररी, सामुदायिक स्वयंपाकघर आणि रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहे. या सर्व बाबी जनतेच्या सुविधेसाठी असतील. राज्याचा मुख्यमंत्री हा जनतेसाठी काम करीत असतो. यानुसार या वास्तूच्या शिलान्यासासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित देण्यात येणार आहे. त्यांनी याबाबत विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री या कार्यक्रमात केवळ सहभागीच होणार नाही तर यासाठी सहयोगही करणार आहेत.

सुन्नी वक्फ बोर्डाच्या या निर्णयामुळे अनेकांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. राममंदिराची उभारणी करण्यापूर्वी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून येथे लोकोपयोगी वास्तू उभारण्याबाबत प्रतिक्रिया दिली जात होती.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/A-hospital-and-a-library-will-be-set-up-on-the-land-of-Ayodhya</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ योगी आदित्यनाथ सलग तिसऱ्यांदा ठरले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा कितवा क्रमांक ? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Yogi-Adityanath-became-the-best-Chief-Minister-for-the-third-time-in-a-row-What-is-the-rank-of-Uddhav-Thackeray</link>
            <description>नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सलग तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन 2020’  सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत. योगी आदित्यनाथ यांना एकूण 24 टक्के मतं मिळाली आहेत. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेच ही मतं सहा टक्क्यांनी वाढली आहेत. उत्तर प्रदेशात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-08/yogiaditya-nath.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सलग तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन 2020’  सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत. योगी आदित्यनाथ यांना एकूण 24 टक्के मतं मिळाली आहेत. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेच ही मतं सहा टक्क्यांनी वाढली आहेत. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असतानाही योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर लोकांनी समाधान व्यक्त केल्याचं दिसत आहे.
सर्वेक्षणानुसार, पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री हे भाजपा आणि काँग्रेसची सत्ता नसणाऱ्या राज्यांचे आहेत. गेल्या तीन सर्वेक्षणात सलग पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी चौथ्या क्रमांकावर घसरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांना नऊ टक्के मतं मिळाली आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 टक्के मतं मिळाले असून ते दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी 11 मतांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सात टक्के मतांसहित सातव्या क्रमांकावर आहेत.
नरेंद्र मोदी सर्वोत्कृष्ट पंतप्रधान
दुसरीकडे सर्वेक्षणात नरेंद्र मोदी आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान ठरले आहेत. 44 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असल्याचं मत नोंदवलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर अटलबिहारी वाजपेयी यांचा समावेश असून त्यांना 14 टक्के मतं मिळाली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 12 टक्क्यांसहित इंदिरा गांधी आहेत. जवाहरलाल नेहरु आणि मनमोहन सिंग यांना प्रत्येकी पाच टक्के मतं मिळाली आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Yogi-Adityanath-became-the-best-Chief-Minister-for-the-third-time-in-a-row-What-is-the-rank-of-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केरळ विमान दुर्घटना : 18 जणांचा मृत्यू 123 जण जखमी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Kerala-plane-crash-18-killed-123-injured</link>
            <description>काझीकोड - केरळ विमान दुर्घटनेत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 123 जण जखमी झाले आहेत. केरळच्या कोझिकोड या ठिकाणी असलेल्या विमानतळावर रात्री 8 च्या सुमारास एअर इंडियाचं एक विमान लँड झालं. विमान धावपट्टीवर असतानाच हे विमान घसरलं आणि छोट्या दरीत पडलं. या भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. 123 जण जखमी झाले आहेत. तर 15 जण गंभीर जखमी झाले आह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-08/kozikod-plane-crash.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[काझीकोड - केरळ विमान दुर्घटनेत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 123 जण जखमी झाले आहेत. केरळच्या कोझिकोड या ठिकाणी असलेल्या विमानतळावर रात्री 8 च्या सुमारास एअर इंडियाचं एक विमान लँड झालं. विमान धावपट्टीवर असतानाच हे विमान घसरलं आणि छोट्या दरीत पडलं. या भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. 123 जण जखमी झाले आहेत. तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. ANI हे वृत्त दिलं आहे. ही दुर्घटना घडताच तातडीने त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका यांच्यासह मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं. आता या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोण कोण होतं विमानात?
174 प्रवासी
10 तान्ही बाळं
2 वैमानिक
4 केबिन क्रू

विमान अपघाताबाबत एअर इंडियाचं पत्रक
एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट IX 1344 हे दुबईहून केरळच्या कोझिकोड या ठिकाणी आलं होतं. या विमानाचा धावपट्टीवर अपघात झाला आहे. या विमानात 174 प्रवासी, 10 लहान मुलं, दोन वैमानिक आणि चार केबिन क्रू मेंबर होते. सध्या या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती आम्ही वेळोवेळी देऊ असंही एअर इंडियाने म्हटलं आहे.

सदर घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद या सगळ्यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला होता. फोनवर त्यांनी या अपघाताबाबतची विचारपूस केली. सध्याच्या घडीला काय परिस्थिती आहे ते जाणून घेतलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Kerala-plane-crash-18-killed-123-injured</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अहमदाबादमधील कोविड रुग्णालयाला आग; ८ रुग्णांचा मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Fire-at-Kovid-Hospital-in-Ahmedabad-Death-of-8-patients</link>
            <description>गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या कोविड सेंटरला आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील नवरंगपुरा परिसरात असलेल्या श्रेय रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-07/firehospital.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या कोविड सेंटरला आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील नवरंगपुरा परिसरात असलेल्या श्रेय रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती माहिती यावेळी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णालयात चौथ्या मजल्यावर असलेल्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागली. सध्या आगीचे कारण स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत ४० जणांना यातून वाचवण्यात यश आले आहे. त्यानंतर त्या सर्व रुग्णांना शेजारीच असलेल्या एका सरकारी रुग्णालयात त्वरित दाखल करण्यात आले. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, अग्नीशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Fire-at-Kovid-Hospital-in-Ahmedabad-Death-of-8-patients</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 05 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राम मंदिराचं भूमिपूजन होताच राहुल गांधी यांचे ट्विट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Rahul-Gandhi-tweet-after-the-Bhumi-Pujan-of-Ram-Mandir</link>
            <description>नवी दिल्ली:   पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाले. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या सोहळ्याला १७५ जण हजर होते. 

देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोहळ्यासाठी अतिशय मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींनीदेखील राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त केल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-05/raga.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली:   पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाले. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या सोहळ्याला १७५ जण हजर होते. 

देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोहळ्यासाठी अतिशय मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींनीदेखील राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 

'राम प्रेम हैं. वे कभी घृणा में प्रकट नहीं हो सकते. राम करुणा हैं. वे कभी क्रूरता में प्रकट नहीं हो सकते. राम न्याय हैं. वे कभी अन्याय में प्रकट नहीं हो सकते', असे ट्विट राहुल यांनी केले आहे. तत्पूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींनीदेखील राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल त्यांच्या भावना मंगळवारी व्यक्त केल्या.

अयोध्येत पंतप्रधान मोदींनी राम मंदिरासाठी भूमिपूजन केले. त्यांनी एकूण ९ शिळांचे पूजन केले. यावेळी कूर्म शिळा मध्यभागी ठेवण्यात आली होती. याच शिळेवर रामलला विराजमान होणार आहेत. जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या जयघोषात शिलान्यासाचा कार्यक्रम संपन्न झाला. १२ वाजून ४४ मिनिटांनी भूमिपूजन सोहळा पार पडला.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९ शिळांचे पूजन करण्यात आले. या शिळांचे महत्त्व पुजाऱ्यांनी सांगितले. '१९८९ मध्ये जगभरातल्या भाविकांनी मंदिरासाठी विटा पाठवल्या होत्या. अशा २ लाख ७५ हजार विटा अयोध्येत आहेत. त्यातल्या १०० विटांवर जय श्रीराम लिहिण्यात आलं आहे. त्यातल्याच ९ विटा आज त्याठिकाणी आणण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुजाऱ्यांनी भूमिपूजन सुरू असताना दिली.

नरेंद्र मोदी तब्बल २८ वर्षांनी अयोध्येत आले आहेत. याआधी ते राम जन्मभूमी आंदोलनावेळी अयोध्येत आले होते. त्यानंतर जवळपास तीन दशकांनी मोदी अयोध्येत आले. श्रीराम जन्मभूमीचे दर्शन घेणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. याआधी देशाच्या कोणत्याही पंतप्रधानानं अयोध्येतल्या हनुमानगढीचे दर्शन घेतले नव्हते. त्यामुळे हनुमानगढीला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरण्याचा मान मोदींना मिळाला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Rahul-Gandhi-tweet-after-the-Bhumi-Pujan-of-Ram-Mandir</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राममंदिर भूमिपूजनासाठी रामनगरी अयोध्या सज्ज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Ramnagari-Ayodhya-ready-for-Ram-temple-land-worship</link>
            <description>अयोध्या : 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजनेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी योगी आदित्यनाथ अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा क्षण जवळ येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावतीने लोकांना घरी बसून ऐतिहासिक क्षण पाहण्याचे आवाहन केले आहे.

अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी अयोध्येत येणार आहेत. त्यापूर्वी सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-04/ramayadhya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अयोध्या : 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजनेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी योगी आदित्यनाथ अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा क्षण जवळ येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावतीने लोकांना घरी बसून ऐतिहासिक क्षण पाहण्याचे आवाहन केले आहे.

अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी अयोध्येत येणार आहेत. त्यापूर्वी सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येत दाखल झाले. आणि मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा यंत्रणेचा देखील आढावा घेतला. सीएम योगींनी सर्व अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी भूमीपूजन स्थळाव्यतिरिक्त हनुमानघाडी मंदिरालाही भेट दिली.  त्यांनी अवधपुरी प्रभु आवत जानी, भई सकल सोभा कै खानी असे ट्विटही केले आहे.
यात मुख्यमंत्र्यांनी लिहिले आहे, 'बर्‍याच शतकांची प्रतिक्षा आता संपली आहे. व्रताचं फल मिळत आहे. संकल्प सिद्ध होत आहे. सर्व भाविकांनी घरी दीप प्रज्वलित करावे. श्री रामचरितमानस वाचावे. सर्व लोकांना भगवान श्री राम यांचे आशीर्वाद प्राप्त होतील.'
महत्त्वाचे म्हणजे 5 ऑगस्ट रोजी होणार्‍या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्याच्या सीमा बंद केल्या जाणार आहेत. अयोध्येत प्रवेश बंदी असणार आहे. या सर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज दाखल झाले आहेत. कोरोना विषाणूच्या संकटामुळे, मोठ्या संख्येने लोकांना येण्याची परवानगी नाही, भूमिपूजनाच्या वेळी दोनशेपेक्षा कमी पाहुणे उपस्थित राहतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत सुमारे दोन ते तीन तास राहतील. यावेळी सामाजिक अंतराचं पालन केलं जाईल. कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक सूचना पाळल्या जातील. ट्रस्टशी संबंधित लोकं, राम मंदिर चळवळीशी संबंधित लोकं आणि इतर पाहुण्यांना मुहूर्तावर बोलावले जाणार आहे.सोमवारपासून लोकांना आमंत्रण पत्र पाठवले आहेत. सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशीद पक्षाचे समर्थक असलेले इक्बाल अन्सारी यांनाही आमंत्रित केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Ramnagari-Ayodhya-ready-for-Ram-temple-land-worship</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 5 ऑगस्टला अयोध्येतच राहणार : उमा भारती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Will-stay-in-Ayodhya-on-August-5-Uma-Bharti</link>
            <description>अयोध्या :  भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती यांना 5 ऑगस्टला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या भूमीपूजनाचे निमंत्रण मिळाले आहे. मात्र त्या भूमीपूजन कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. 61 वर्षीय उमा भारती भूमिपूजनावेळी अयोध्येत शरयू नदीच्या काठावर असतील. अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री व मध्यप्रदेशच्या माजी उपमुख्यमंत्री उमा भारती यांनी  ट्विटरद्वारे दिली.

 राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी अय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-04/umabhari.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अयोध्या :  भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती यांना 5 ऑगस्टला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या भूमीपूजनाचे निमंत्रण मिळाले आहे. मात्र त्या भूमीपूजन कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. 61 वर्षीय उमा भारती भूमिपूजनावेळी अयोध्येत शरयू नदीच्या काठावर असतील. अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री व मध्यप्रदेशच्या माजी उपमुख्यमंत्री उमा भारती यांनी  ट्विटरद्वारे दिली.

 राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी अयोध्येतच राहणार असून मात्र भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार नाही. तर शरयू नदीच्या तिरावर असतील. राम मंदिर आंदोलनात उमाभारती यांची महत्वाची भूमिका होती.

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजन करत असताना, उमा भारती शरयू नदिच्या काठावर प्रार्थना करतील. भूमिपूजन कार्यक्रमात भाग न घेण्यामागे त्यांनी कोरोना व्हायरसचे कारण सांगितले आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि भाजप नेते स्वतंत्रदेव सिंह यांच्यासह इतर काही नेत्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. यामुळे आपण चिंतित आहोत, असे उमा भारती यांनी म्हटले आहे.
उमा भारती यांनी ट्विट केले आहे,  काल जेव्हापासून, अमित शाह तसेच यूपी भाजपाच्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे ऐकले, तेव्हापासून मी अयोध्येत मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांसाठी विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी चिंतित आहे. यामुळेच रामजन्मभूमी न्यासच्या अधिकाऱ्यांना सुचना दिली, व भूमिपूजन कार्यक्रमावेळी अयोध्येत शरयू नदीच्या काठावर असेल. एवढेच नाही, तर पंतप्रधान मोदी आणि इतर लोक गेल्यानंतर आपण रामललाचे दर्शन घेऊ, असेही उमा भारती यांनी म्हटले आहे.

उमा भारती यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी न्यासचे वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयाला देखील ही माहिती दिली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांच्या यादीतून आपले नाव वगळावे, असेही त्यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Will-stay-in-Ayodhya-on-August-5-Uma-Bharti</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 02 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राममंदिर भूमिपूजन पाहुण्यांच्या यादीत बदल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Changes-in-the-list-of-Rammandir-Bhumi-Pujan-guests</link>
            <description>अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या यादीत काही बदल करण्यात आले आहे. सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या यादीत 200 नावांचा समावेश होता. आता यादीतील 30 नावं कमी करण्यात आली आहेत. आता 170 जणांनी नवी यादी तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भाजपचे ज्येष्ठ </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-08-02/rammandir.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या यादीत काही बदल करण्यात आले आहे. सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या यादीत 200 नावांचा समावेश होता. आता यादीतील 30 नावं कमी करण्यात आली आहेत. आता 170 जणांनी नवी यादी तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं आता पाहुण्यांच्या यादीत नाहीत. या दोन्ही नेत्यांना कार्यक्रमाला येण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे त्यांची नावं यादीतून हटवण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राम मंदिर आंदोलनाशी जोडलेले नेते उमा भारती आणि कल्याण सिंह यांची नावं पाहुण्यांच्या यादीत आहेत.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाशी जोडलेल्या 10 जणांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबोले, कृष्ण गोपाल, अनिल ओक, लखनौचे प्रचारक अनिल कुमार यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे अलोक कुमार, दिनेश चंद्र आणि मिलिंद यांच्यासह सहा जणांना निमंत्रण आहे.
याआधी तयार करण्यात आलेल्या यादीत अयोध्येच्या पाच आमदारांना या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं होतं. मात्र आता केवळ अयोध्या शहराचे आमदार आणि महापौर यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. अयोध्येतील 52 संतांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Changes-in-the-list-of-Rammandir-Bhumi-Pujan-guests</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 31 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशात कोरोनाचा धडकी भरवणारा वेग; एका दिवसात 55 हजार रुग्ण वाढले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-shocking-speed-of-the-corona-in-the-country-In-one-day-55000-patients-were-added</link>
            <description>नवी दिल्ली : मागील 24 तासांत देशभरात कोरोनाच्या 55079 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 779 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. कालही देशात कोरोनाचे 50 हजाराहून अधिक रुग्ण सापडले होते. त्यामुळे कोरोनाच्या या वेगाने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भारताने 16 लाख रुग्णांचा टप्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-31/coronagoa14520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : मागील 24 तासांत देशभरात कोरोनाच्या 55079 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 779 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. कालही देशात कोरोनाचे 50 हजाराहून अधिक रुग्ण सापडले होते. त्यामुळे कोरोनाच्या या वेगाने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भारताने 16 लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत भारतामधील 16,38,871 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 5,45,318 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 10,57,806 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 
गेल्या काही दिवसांमध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. गुरुवारी देशभरात एकूण 6,42,588 कोरोना चाचण्या झाल्या. चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये घाबरून जाऊ नका,  असे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावाचा हा वेग नागरिकांना नक्कीच चिंतेत टाकत आहे.
महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक 11,147 रुग्ण आढळले. तर 266 जणांचा मृत्यू झाला. परंतु, काल राज्यात कोरोनावर मात केलेल्या 8860 रुग्णांना घरीही सोडण्यात आले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.37 % एवढे झाले आहे. ही महाराष्ट्राच्यादृष्टीने समाधानाची बाब मानली जात आहे. राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील परिस्थितीत आता बऱ्याच अंशी नियंत्रणात आली आहे. मात्र, सध्या पुण्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. गुरुवारी पुण्यात कोरोनाचे 1,699 नवे रुग्ण मिळाले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 53,437 इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौराही केला होता. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-shocking-speed-of-the-corona-in-the-country-In-one-day-55000-patients-were-added</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 30 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाऊन काळात 'स्वीगी' चा धंदा तेजीत ; फक्त चिकन बिर्याणीच्या मिळाल्या 5.5 लाख ऑर्डर्स ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Swiggy-booms-during-lockdown-Received-more-then-5-lakh-orders-for-chicken-biryani-alone</link>
            <description>नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान भारतात स्विगीवरून 5.5 लाख चिकन बिर्याणीच्या ऑर्डर्स केल्या गेल्या आहेत. स्विगीने एका रिपोर्टमध्ये याचा खुलासा केला आहे. तसेच जवळपास 323 मिलियन कांदा आणि 56 मिलियन किलो केळीही किराणा सामान म्हणून डिलिव्हर करण्यात आली आहेत. रिपोर्टप्रमाणे दररोज रात्री आठपर्यंत सरासरी 65,000 फूड ऑर्डर्स केल्या गेल्या आहेत. सामान्यतः ही वेळ रात्रीच्या जेवणाची असते, त्यामुळे ही वेळ सर्वात व्यस्त असते.

लॉकडाऊनदरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये जवळपास 1,29,000 चॉको लाव्हा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-30/swiggy.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान भारतात स्विगीवरून 5.5 लाख चिकन बिर्याणीच्या ऑर्डर्स केल्या गेल्या आहेत. स्विगीने एका रिपोर्टमध्ये याचा खुलासा केला आहे. तसेच जवळपास 323 मिलियन कांदा आणि 56 मिलियन किलो केळीही किराणा सामान म्हणून डिलिव्हर करण्यात आली आहेत. रिपोर्टप्रमाणे दररोज रात्री आठपर्यंत सरासरी 65,000 फूड ऑर्डर्स केल्या गेल्या आहेत. सामान्यतः ही वेळ रात्रीच्या जेवणाची असते, त्यामुळे ही वेळ सर्वात व्यस्त असते.

लॉकडाऊनदरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये जवळपास 1,29,000 चॉको लाव्हा केक ऑर्डर करण्यात आले आहे. यानंतर गुलाबजाम आणि चिक बटरस्कॉच मूस केकच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. लॉकडाऊनदरम्यान स्विगीने जवळपास 1,20,000 बर्थडे केक डिलिव्हर केले आहेत. आकडेवारीनुसार, कोरोनाच्या संकटामुळे 47,000 फेस मास्कसोबत सॅनिटायझर आणि हँडवॉशच्या 73,000हून जास्त सॅनिटायझरच्या बाटल्याही डिलिव्हर करण्यात आल्या आहेत.

कंपनीकडून सांगण्यात आले आहे, ‘खाद्यपदार्थांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जे लोक जेवण बनवत नाहीत त्यांना या बिर्याणीमुळे दिलासा मिळाला.’ यादरम्यान आम्हाला 5.5 लाख बिर्याणीच्या ऑर्डर मिळाल्या.’ यानंतर बटर नान आणि मसाला डोसा यांनी अनुक्रमे 3.35 आणि 3.31 ऑर्डर्सरह दुसरा आणि तिसरा नंबर मिळवला. रिपोर्टप्रमाणे झटपट नूडल्सची जवळपास 3,50,000 पाकिटे ऑर्डर करण्यात आली. याशिवाय स्विगीच्या ‘होप, नॉट हंगर’ या उपक्रमाने 10 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमवली, ज्यातून लॉकडाऊनदरम्यान 30 लाख लोकांना जेवण पुरवण्यात आले.

सामान्यतः स्विगीला दिवसाकाठी 2.5 ते 3 मिलियन ऑर्डर्स मिळतात, पण कोरोनाच्या लॉकडाऊनच्या या काळात अनेक उपहारगृहे, हॉटेल्स बंद असल्याने आणि इतर कारणांनी ही संख्या 60-70 टक्क्यांनी कमी झाली.

जगभरात कोरोनाच्या संकटाने हाहाकार उडवला आहे. या विषाणूचा प्रसार आणि संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तेव्हापासून या संपूर्ण काळात उपहारगृहे, हॉटेल्स तसेच ऑनलाईन डिलिव्हरीही बंदच होती. पण हऴूहऴू आणि टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली आणि उपहारगृहे, हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ तसेच किराणा सामानाची होम डिलिव्हरीही सुरू झाली आहे. त्यामुळे घरच्या घरी आपले आवडते खाद्यपदार्थ लोकांना मिळू लागले आहेत आणि यातही लोकांनी सगळ्यात जास्त पसंती चिकन बिर्याणीला दिल्याचे स्विगी कंपनीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार समोर येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Swiggy-booms-during-lockdown-Received-more-then-5-lakh-orders-for-chicken-biryani-alone</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राफेल भारतात दाखल  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Raphael-arrives-in-India</link>
            <description>नवी दिल्ली : 

भारतीय वायुसेनेची ताकद आता आणखी वाढली आहे. बुधवारी फ्रान्समधून उड्डाण घेतल्यानंतर पाचही राफेल लढाऊ विमाने भारतात दाखल झाली. हरियाणाच्या अम्बाला एअरबेसवर ही राफेल विमाने सुरक्षि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-29/rafel15220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : 

भारतीय वायुसेनेची ताकद आता आणखी वाढली आहे. बुधवारी फ्रान्समधून उड्डाण घेतल्यानंतर पाचही राफेल लढाऊ विमाने भारतात दाखल झाली. हरियाणाच्या अम्बाला एअरबेसवर ही राफेल विमाने सुरक्षित पोहोचली. तेथे त्यांचे वॉटर सॅल्यूट देऊन स्वागत करण्यात आले. 

यावेळी हवाई दलाचे प्रमुख आर के एस भदौरिया देखील उपस्थित होते. फ्रान्सकडून पहिली ५ राफेल विमाने भारताला देण्यात आली आहे. बाकीचे विमाने पुढच्या वर्षात दाखल होणार आहेत.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून हवाईदलाचे अभिनंदन केले. राजनाथ सिंह म्हणाले, राफेल विमानांचे ताफ्यात येणे म्हणजे हवाई दलाच्या इतिहासातील क्रांतिकारक बदल आहे. त्यामुळे भारतावर नजर टाकण्याआधी शत्रू अनेकदा विचार करेल. राफेल विमानांचा अजून हवाईदलात अधिकृतपणे समावेश करण्यात आलेला नाही. इंडक्शनसाठी एक वेगळा सोहळा आयोजित केला जाणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Raphael-arrives-in-India</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 28 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अखेर 'राफेल' भारताकडे झेपावला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/FinallyRaphael-flew-to-India</link>
            <description>पॅरिस : भारतात येण्यासाठी ‘राफेल’ फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर विमाने बुधवारी 29 जुलै रोजी भारतात लँड होतील. हरियाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर या राफेल विमानांचा तळ असेल. 2016 साली भारताने फ्रान्स सरकार बरोबर 36 राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा 59 हजार कोटींचा करार केला आहे.

राफेल फायट</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-28/rafel15220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पॅरिस : भारतात येण्यासाठी ‘राफेल’ फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर विमाने बुधवारी 29 जुलै रोजी भारतात लँड होतील. हरियाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर या राफेल विमानांचा तळ असेल. 2016 साली भारताने फ्रान्स सरकार बरोबर 36 राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा 59 हजार कोटींचा करार केला आहे.

राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी IAF चे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरणार आहेत. अंबालामध्ये येण्यापूर्वी ही विमाने यूएईमधील फ्रेंच तळावर लँडींग करतील. फ्रान्समधील तळावरुन उड्डाण करण्यापूर्वी फ्रान्समधील भारतीय राजदूताने भारतीय वैमानिकांबरोबर चर्चा केली. सर्व काही नियोजनानुसार झाले, तर 20 ऑगस्टला पारंपारिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येणार आहे.

IAF च्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला हे विमान हाताळण्याबद्दल व्यापक असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारताने फ्रान्सबरोबर अशी ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात येतील. भारतात दाखल झाल्यानंतर लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असणार आहे. भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असणार आहेत. यामुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे तसेच हवाई वर्चस्व सुद्धा प्रस्थापित करता येईल. सध्या चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे एकही विमान नाही.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/FinallyRaphael-flew-to-India</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 27 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारताचा 'कौटिल्य' तिबेटवरून फिरला ; चीनमध्ये खळबळ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Indias-Kautilya-roamed-Tibet-Sensation-in-China</link>
            <description>नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर बर्‍याच काळापासून चीनच्या हरकती सुरू आहेत. आता भारताने चीनला त्याच्या चालीने घेरलं आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने सैन्याची जमावण्यास सुरवात केली आहे. आता हेरगिरी करणारा भारताचा एक उपग्रह नुकताच चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटवरून गेला. या उपग्रहाने बरीच माहिती गोळा केली आहे. त्यानंतर चीनमध्ये खळबळ उडाली आहे.
भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) चा हा उपग्रह EMISAT गुप्त माहिती गोळा करण्याचे काम करतो. यात ELINT म्हणजेच इले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-27/kautilya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर बर्‍याच काळापासून चीनच्या हरकती सुरू आहेत. आता भारताने चीनला त्याच्या चालीने घेरलं आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने सैन्याची जमावण्यास सुरवात केली आहे. आता हेरगिरी करणारा भारताचा एक उपग्रह नुकताच चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटवरून गेला. या उपग्रहाने बरीच माहिती गोळा केली आहे. त्यानंतर चीनमध्ये खळबळ उडाली आहे.
भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) चा हा उपग्रह EMISAT गुप्त माहिती गोळा करण्याचे काम करतो. यात ELINT म्हणजेच इलेक्ट्रॉनिक इंटेलिजेंस सिस्टम 'कौटिल्य' बसवण्यात आले आहे. ज्यात संरक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण माहिती एकत्रित करण्याची क्षमता आहे. अरुणाचल प्रदेश जवळील तिबेटच्या त्या भागावरून हा उपग्रह नुकताच गेला जिथे पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) कब्जा केलेला आहे.
इस्रोने बनवलेल्या EMISAT या उपग्रहाची ELINT सिस्टममध्ये शत्रूच्या प्रदेशात वापरल्या जाणार्‍या रेडिओ सिग्नल्स वाचतो. लडाखमध्ये पँगॉंग त्सोमधील फिंगर 4 विषयी भारत-चीनमधील चर्चा फिसकटल्यानंतर दुसर्‍याच दिवशी हा उपग्रह तिबेटवरून गेला. यामुळे चीनमध्ये खळबळ उडाली आहे. तर दोन्ही देश लडाखमधील सीमावादावर पुढील चर्चा करण्यास तयार आहेत.
डेपसांग सेक्टरमध्ये चीने आपल्या सैन्याची जमवाजमवही केली आहे. चिनी सैनिक एलएसीजवळ खड्डे खोदतानाही दिसून आलेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. पीएलएने यापूर्वी 2013 मध्ये देखील डेपसांगमध्ये घुसखोरी केली होती. भारताचा रेडार उपग्रह RISAT-2BR1 चीनच्या पिप्लस लिबरेशन आर्मी नेव्ही (प्लॅन) च्या जिबूती बेस (आफ्रिका) वरून गेला होता. जिबूती नेव्ही बेस हा चीनचा एकमेव बेस आहे जो देशाबाहेर आहे. चीनने जिबूतीजवळ आपले तीन लढाऊ जहाज तैनात केले आहेत, असं सांगण्यात येत होतं.
यापूर्वी भारतीय उपग्रह EMISAT च्या ELINTने पाकिस्तान नौदलाच्या ओरमारा बेस (जिन्ना नेव्ही बेस) वरून फिरला होता. या ठिकाणी पाकिस्तानने चीनच्या मदतीने पाणबुड्या गोळ्या केल्या आहेत. भारत आणि चीन यांच्यात चर्चा सुरूच असली तरी पाकिस्तान आणि चीन एकत्र येऊन येत्या हिवाळ्यापर्यंत काश्मीर आणि लडाखमध्ये भारताविरूद्ध दुहेरी लढाईची तयारी करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Indias-Kautilya-roamed-Tibet-Sensation-in-China</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 26 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतात  30 वर्षीय स्वयंसेवकाला दिला पहिला विकसित करोना लसीची मानवी चाचणी डोस ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-first-developed-human-test-dose-of-the-corona-vaccine-given-to-a-30-year-old-volunteer-in-India</link>
            <description>नवी दिल्ली : भारतात विकसित करण्यात आलेल्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीस एम्स रुग्णालयात सुरुवात केली आहे. 30 वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. एम्स रुग्णालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले होते. भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही करोना विषाणूवरील लस तयार केली आहे.
स्वयंसेवकाला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर नंतर घरी पाठवण्यात आले. यानंतर पुढील सात दिवस त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-26/vaccenetest.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : भारतात विकसित करण्यात आलेल्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीस एम्स रुग्णालयात सुरुवात केली आहे. 30 वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. एम्स रुग्णालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले होते. भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही करोना विषाणूवरील लस तयार केली आहे.
स्वयंसेवकाला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर नंतर घरी पाठवण्यात आले. यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवलं जाणार आहे. COVAXIN लसीचा हा पहिलाच डोस आहे. डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित 30 वर्षीय व्यक्ती पात्र ठरली होती. मानवी चाचणी कऱण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी तयारी दर्शवली होती. त्यातून या व्यक्तीची निवड करण्यात आली.
COVAXIN लस हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनीकडून तयार केली जात असून यासाठी त्यांनी आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. नुकतंच त्यांना केंद्रीय औषध नियंत्रण विभागाकडून (डीसीजीआय) मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली होती.
पहिल्या टप्प्यात 375 जणांवर या लसीचा प्रयोग केला जाणार आहे. यामध्ये एम्स रुग्णालयातील 100 जण असणार आहेत. एम्सच्या एथिक्स कमिटीकडून चाचणीला मंजुरी मिळाल्यानंतर स्वयंसेवक बनण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर काही तासातच एक हजारापेक्षा जास्त जणांनी स्वयंसेवक बनण्यासाठी संपर्क साधला होता.
पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी निरोगी आणि सदृढ व्यक्तींची निवड केली जाणार असून यामध्ये 18 ते 55 वयोगटातील व्यक्ती असणार आहेत. यामध्ये गर्भवती नसणाऱ्या महिलांचाही समावेश असणार आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या उमेदवारांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर 14 दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे. लसीच्या परिणामांबाबत निश्चित केलेला कालावधी संपल्यानंतर ज्यांच्यावर चाचणी केली त्या स्वयंसेवकांना तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. COVAXIN च्या वैद्यकीय चाचणीसाठी आयसीएमआरने देशभरात निवडलेल्या 12 ठिकाणांपैकी दिल्लीतील एम्स हे हे एक ठिकाण आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्व 12 ठिकाणांवरील एकूण 750 जणांवर लसीची चाचणी केली जाणार आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-first-developed-human-test-dose-of-the-corona-vaccine-given-to-a-30-year-old-volunteer-in-India</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 26 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ही चुकीच्या पायंड्याची सुरूवात नाहीये का ? कलराज मिश्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Isnt-this-the-beginning-of-a-wrong-path-Kalraj-Mishra</link>
            <description>जयपूर :राज्यपालांच्या सुरक्षेसाठी कोणत्या सुरक्षा यंत्रणेशी संपर्क करायचा? कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या तोंडून मी अशा पद्धतीचं विधान कधीच ऐकलं नाही. ही चुकीच्या पायंड्याची सुरूवात नाहीये का, जिथे आमदार राजभवनात निदर्शनं करत आहेत," अशा शब्दात राज्यपालांनी गेहलोत यांना सुनावलं. 
 राजस्थानातील सत्ता संघर्ष आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट या दोन टोकांवरून गेहलोत विरुद्ध राज्यपा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-26/agkm.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जयपूर :राज्यपालांच्या सुरक्षेसाठी कोणत्या सुरक्षा यंत्रणेशी संपर्क करायचा? कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या तोंडून मी अशा पद्धतीचं विधान कधीच ऐकलं नाही. ही चुकीच्या पायंड्याची सुरूवात नाहीये का, जिथे आमदार राजभवनात निदर्शनं करत आहेत," अशा शब्दात राज्यपालांनी गेहलोत यांना सुनावलं. 
 राजस्थानातील सत्ता संघर्ष आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट या दोन टोकांवरून गेहलोत विरुद्ध राज्यपाल असा सरकल्याचं दिसलं. शुक्रवारी याचं दिशेनं अनेक घडामोडी घडल्या आणि वक्तव्येही झाली. विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यावरून आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री गेहलोत यांनी विधान राजभवनासंदर्भात एक विधान केलं होतं. त्या विधानावरून राज्यपाल कलराज मिश्र यांनी गेहलोत यांना पत्र लिहून चांगलंच फटकारलं आहे.
सचिन पायलट यांच्यासह १९ आमदारांना बजावलेल्या नोटीसीला राजस्थान उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्र यांच्याकडे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. राज्यपालांनी अधिवेशन बोलवण्याची मागणी फेटाळल्यानंतर गेहलोत यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गेहलोत यांनी 'राजस्थानातील जनतेनं राजभवनाला घेराव घातल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही,' असं विधान केलं होतं. तसेच त्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी राजभवन परिसरातच अधिवेशनाच्या मागणीसाठी निदर्शनं सुरू केली.
दिवसभर झालेल्या या राजकीय घडामोडींनंतर राज्यपाल कलराज मिश्र यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून सुनावलं आहे. "विधानसभेच्या अधिवेशनाबाबत मी तज्ज्ञांशी चर्चा करण्यापूर्वी तुम्ही जाहीरपणे असं म्हणालात की, 'राजभवनाला घेराव घातला, तर आमची जबाबदारी नसेल. तुम्ही आणि तुमचे गृह मंत्रालय राजभवनाचे संरक्षण करू शकत नसाल, तर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचं काय? 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Isnt-this-the-beginning-of-a-wrong-path-Kalraj-Mishra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 26 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आनंदीबेन पटेल उत्तरप्रदेश पाठोपाठ मध्यप्रदेशच्या राज्यपाल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Anandiben-Patel-is-the-Governor-of-Madhya-Pradesh-followed-by-Uttar-Pradesh</link>
            <description>भोपाळ :  उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे मध्य प्रदेशचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांची तब्येत बिघडल्यानंतर आनंदीबेन पटेल यांच्याकडे मध्य प्रदेशचा अतिरिक्त कारभार देण्यात आला. 85 वर्षीय लालजी टंडन यांचे 21 जुलै रोजी निधन झाले. त्यामुळे या व्यवस्थेत पुढील निर्णय होईपर्यंत बदल केला जाणार नाही. मध्य प्रदेशसाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती होईपर्यंत आनंदीबेन पटेल </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-26/aandibenpatel.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भोपाळ :  उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे मध्य प्रदेशचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांची तब्येत बिघडल्यानंतर आनंदीबेन पटेल यांच्याकडे मध्य प्रदेशचा अतिरिक्त कारभार देण्यात आला. 85 वर्षीय लालजी टंडन यांचे 21 जुलै रोजी निधन झाले. त्यामुळे या व्यवस्थेत पुढील निर्णय होईपर्यंत बदल केला जाणार नाही. मध्य प्रदेशसाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती होईपर्यंत आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या राज्यपाल म्हणून कार्यरत राहणार आहेत. 
तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर लखनौच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. उपचार सुरू असताना लालजी टंडन यांचे निधन झाले. त्यांचे पुत्र आशुतोष टंडन यांनी निधनाची माहिती दिली. निधनाचे वृत्त समजताच, राजकीय विश्वातून दु:ख व्यक्त करण्यात आले.
लालजी टंडन लखनौचे खासदार तसेच भाजपचे अनुभवी नेते होते. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1935 रोजी लखनौ जवळच्या चौक गावात झाला होता. ते माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक होते. अनेकदा उत्तर प्रदेश विधानसभेचे आणि विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आलेल्या लालजींनी कल्याणसिंह यांच्या मंत्रिमंडळात तसेच बसपा-भाजप युती सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले होते. 
राजकारणात सामान्य कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळलेली होती. त्यांच्या निधनामुळे मध्य प्रदेशच्या राज्यपालपदाचा प्रश्न निर्माण झाला. राष्ट्रपती कार्यालयाने या संदर्भातला पुढील निर्णय होईपर्यंत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे मध्य प्रदेशचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आल्याचे जाहीर केले. याआधीही राष्ट्रपती कार्यालयाने आकस्मिकरित्या एखाद्या राज्यपालांचे पद रिक्त झाल्यास त्या राज्याचा कारभार अन्य एखाद्या राज्याच्या राज्यपालांकडे तात्पुरत्या स्वरुपात सोपवला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Anandiben-Patel-is-the-Governor-of-Madhya-Pradesh-followed-by-Uttar-Pradesh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी; महाराष्ट्रातून ६ सदस्यांनी घेतली शपथ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Swearing-in-of-newly-elected-members-of-Rajya-Sabha6-members-from-Maharashtra-took-oath</link>
            <description>नवी दिल्ली : राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज पार पडला. महाराष्ट्रातून 6 सदस्यांनी राज्यसभा सदस्य पदाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.
संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत आज नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच माजी कें</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-23/rajasabha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज पार पडला. महाराष्ट्रातून 6 सदस्यांनी राज्यसभा सदस्य पदाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.
संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत आज नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजीव सातव, भारतीय जनता पक्षाचे डॉ. भागवत कराड, उदयनराजे भोसले, शिवसेना पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी अशा एकूण 6 सदस्यांनी बुधवारी राज्यसभेच्या सदस्यपदाची शपथ घेतली. पवार आणि आठवले यांनी दुसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.    
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नवनिर्वाचित सदस्यांनी सामाजिक अंतर पाळून शपथ घेतली. या सदस्यांना आपल्या सोबत  केवळ एक अतिथी आणण्याची परवानगी मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ सदस्य फौजिया खान यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या शपथविधीस उपस्थित राहू शकल्या नाहीत. ज्या सदस्यांचा शपथविधी बुधवारी होऊ शकला नाही त्यांचा शपथविधी पुढील संसद अधिवेशन काळात होणार आहे.
महाराष्ट्रातील सहा सदस्यांसह देशभरातील अन्य नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांनीही शपथ घेतली यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह, झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन आणि  भारतीय जनता पक्षाचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही आज शपथ घेतली. राज्यसभेच्या 19 जागांसाठी जूनमध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Swearing-in-of-newly-elected-members-of-Rajya-Sabha6-members-from-Maharashtra-took-oath</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 21 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Madhya-Pradesh-Governor-Lalji-Tandon-passes-away</link>
            <description>लखनऊ : मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांची आज पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८५ वर्षांचे होते. त्यांचे चिरंजीव आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आशुतोष टंडन यांनी ट्विट करत ही माहिती दिली. 
गेल्या अनेक दिवसां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-21/laljitandan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लखनऊ : मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांची आज पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८५ वर्षांचे होते. त्यांचे चिरंजीव आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आशुतोष टंडन यांनी ट्विट करत ही माहिती दिली. 
गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर लखनऊ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. काल रात्रीपासून त्यांची तब्येत अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. याबाबतची माहिती लखनऊमधील मेदांता रुग्णालयाचे संचालक डॉ. राकेश कपूर यांनी दिली होती. 
 दरम्यान, लालजी टंडन यांचे चिरंजीव आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आशुतोष टंडन यांनी 'बाबूजी नही रहे' अशा शब्दात ट्विट करत टंडन यांच्या निधनाचे वृत्त दिले. 
लालजी टंडन हे भाजपचे एक महत्वाचे नेते होते. यापूर्वी ते बिहारच्या राज्यपालांची जबाबदारी सांभाळत होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जवळचे म्हणून लालजी टंडन यांचे नाव घेतले जायचे. अटलजी यांचे सक्रिय राजकारणापासूनचे अंतर कमी झाल्यानंतर लालजी टंडन यांनी लखनऊच्या जागेवरुन निवडणूक लढविली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Madhya-Pradesh-Governor-Lalji-Tandon-passes-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 17 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी तयार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/BJPs-new-national-executive-ready</link>
            <description>नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी तयार झाली आहे. कार्यकारिणीमध्ये चेहर्‍याची नावे आहेत ही यादी लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या रिक्त चार जागांवर पक्षाच्या नेत्यांसह सर्वांचे डोळे आहेत. कारण संसदीय मंडळामधील स्थान वाढणे आणि संघटनेत बळकट होण्याचे लक्षण मानले जाते.
निर्मला सीतारमण, देवेंद्र फडणवीस आणि स्मृती इराणी यांच्या नावांची चर्चा.
सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर संसदीय मंडळामध्ये एकही महिला नाही. अशा परिस्थितीत अर्थमंत्री निर्मला सीत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-17/bjpflag.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी तयार झाली आहे. कार्यकारिणीमध्ये चेहर्‍याची नावे आहेत ही यादी लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या रिक्त चार जागांवर पक्षाच्या नेत्यांसह सर्वांचे डोळे आहेत. कारण संसदीय मंडळामधील स्थान वाढणे आणि संघटनेत बळकट होण्याचे लक्षण मानले जाते.
निर्मला सीतारमण, देवेंद्र फडणवीस आणि स्मृती इराणी यांच्या नावांची चर्चा.
सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर संसदीय मंडळामध्ये एकही महिला नाही. अशा परिस्थितीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची नावे चर्चेत आहेत.
संसदीय मंडळामध्ये सध्या आहेत आठ सदस्य :-
राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दलित चेहरे आणि केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष. एकूण आठ चेहरे आहेत. व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती बनल्यानंतर आणि अरुण जेटली, अनंत कुमार, सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर एकूण चार पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत या पदावर कोणत्या नेत्यांना स्थान मिळेल याविषयी बरीच नावे चर्चेत आहेत.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद अशा काही नेत्यांना भाजपच्या संसदीय मंडळामध्ये स्थान मिळू शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. अल्पसंख्यांक चेहरा मुख्तार अब्बास नक्वी यांनाही संसदीय मंडळामध्ये प्रतिनिधित्व दिले जाऊ शकते.
श्रावण संपल्यानंतर घोषणा करता येईल.
भाजपच्या सूत्रांच्या माहितीनुसार, संसदीय मंडळाकडे 11 ते 12 सदस्यांचा कोटा आहे. तथापि, ते मंडळामध्ये कमी किंवा जास्त सभासदांची भर घालू शकतात यावर राष्ट्रीय अध्यक्ष अवलंबून असते. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी येत्या 3 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याच्या समाप्तीनंतर राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्याची शक्यता आहे. संसदीय मंडळाच्या सदस्यांची नावे देखील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या घोषणेनंतर जाहीर केली जातील. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/BJPs-new-national-executive-ready</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 17 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राजनाथ सिंह लडाख दौऱ्यावर, पॅरा कमांडोजनी दाखवलं कौशल्य ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Rajnath-Singh-on-Ladakh-tour-para-commandos-show-skills</link>
            <description>लडाख : पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याच आठवडयात भारतीय आणि चिनी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. तब्बल 15 तास ही बैठक चालली. जे ठरलंय, त्याचं पालन करा असं भारतीय सैन्याकडून चीनला स्पष्ट करण्यात आलं आहे. सीमेवर शांतता आणि या प्रदेशात परिस्थिती सुधारण्याची जास्त जबाबदारी आता चीनवर आहे.
या भागातील तणाव अजूनही पूर्णपणे निवळलेला नाही. एकूणच या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-17/rajnathsingh@ladakh1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लडाख : पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याच आठवडयात भारतीय आणि चिनी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. तब्बल 15 तास ही बैठक चालली. जे ठरलंय, त्याचं पालन करा असं भारतीय सैन्याकडून चीनला स्पष्ट करण्यात आलं आहे. सीमेवर शांतता आणि या प्रदेशात परिस्थिती सुधारण्याची जास्त जबाबदारी आता चीनवर आहे.
या भागातील तणाव अजूनही पूर्णपणे निवळलेला नाही. एकूणच या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सकाळीच लडाखमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बीपिन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे सुद्धा आहेत. पॅराशूट रेजिमेंच्या कमांडोजनी त्यांच्यासमोर पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर उतरण्याचे आपले कौशल्य सादर केले.
राजनाथ सिंह या दौऱ्यात अधिकारी आणि कमांडर्सकडून लडाखमधील सध्याची परिस्थिती समजून घेतील तसेच जवानांचे मनोबलही वाढवतील. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखचा दौरा करुन जवानांचे मनोबल उंचावले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, बीपिन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे हे लेहच्या स्ताकना भागामध्ये आहेत. भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडोजनी राजनाथ सिंह यांच्यासमोर आपले पॅरा जम्पिंगचे कौशल्य सादर केले. राजनाथ सिंह नियंत्रण रेषेजवळील भागांनाही भेट देणार आहेत.
तणाव पुन्हा वाढू शकतो
पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ पुन्हा एकदा भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये तणाव वाढू शकतो. सध्या दोन्ही देशाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पूर्व लडाखमध्ये एकूण चार ठिकाणी भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आले होते. त्यातल्या तीन ठिकाणी चिनी सैन्य माघारी फिरले आहे. पण पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राजवळील फिंगर ४ वरुन मागे हटण्यास चीनने नकार दिला आहे.
चीनच्या या हट्टी भूमिकेमुळे पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पेटू शकते. झी न्यूजने हे वृत्त दिले आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कुठलीही आक्रमकता दाखवल्यास त्यांना लगेच प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने पूर्व लडाखच्या सीमेवर रणगाडयांची तैनाती वाढवली आहे. अजून धोका टळलेला नाही. भारतीय सैन्य पूर्णपणे हायअलर्टवर आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Rajnath-Singh-on-Ladakh-tour-para-commandos-show-skills</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 16 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गुजरातसह आसाम आणि हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Earthquake-shakes-Gujarat-Assam-and-Himachal-Pradesh</link>
            <description>नवी दिल्ली : देशात भूकंपाचे धक्के बसण्याचा क्रम सुरुच आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये मध्यम दर्जाच्या भूकंपाची नोंद झाली आहे. त्यानंतर काही वेळेतच आसामच्या करीमगंज भागात भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी गुरुवारी हिमाचल प्रदेशच्या उ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-16/bhukamp.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : देशात भूकंपाचे धक्के बसण्याचा क्रम सुरुच आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये मध्यम दर्जाच्या भूकंपाची नोंद झाली आहे. त्यानंतर काही वेळेतच आसामच्या करीमगंज भागात भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी गुरुवारी हिमाचल प्रदेशच्या उना येथे भूकंपाचा हादरा बसला होता. सध्या कोणत्याही हानीची माहिती पुढे आलेली नाही.
राजकोटमध्ये आज सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. रिक्टर स्केलवर भूकंपची तीव्रता 4.5 इतकी होती. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकं घराच्या बाहेर पडले. त्यानंतर काही वेळेतच करीमगंजमध्ये ही भूकंपाचे धक्के जाणवले. 7 वाजून 57 मिनिटांनी भूकंपाचे धक्के येथे जाणवले. ज्याची तिव्रता ही रिक्टर स्केलवर 4.1 इतकी होती.
पहाटे हिमाचल प्रदेशातील उना येथे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशच्या उना येथे पहाटे 04 वाजून 47 मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले. रिश्टर स्केलवर 2.3 तीव्रतेचा हा भूकंप होता. भूकंपामुळे जीवितहानीची कोणतीही माहिती आलेली नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Earthquake-shakes-Gujarat-Assam-and-Himachal-Pradesh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 15 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजपा प्रवेशाबद्दल सचिन पायलट यांची भूमिका स्पष्ट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Sachin-Pilot-role-regarding-BJP-entry-is-clear</link>
            <description>नवी दिल्ली : राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काढून टाकल्यानंतर सचिन पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा असताना काँग्रेसचे बंडखोर सचिन पायलट यांनी, मी भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं आहे. सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांना विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी सभापतींच्या वतीने नोटीस पाठविण्यात आली असून 17 जुलैपर्यंत आपली भूमिका घेण्यास सांगितले आहे.

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-15/spilotnobjp.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काढून टाकल्यानंतर सचिन पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा असताना काँग्रेसचे बंडखोर सचिन पायलट यांनी, मी भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं आहे. सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांना विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी सभापतींच्या वतीने नोटीस पाठविण्यात आली असून 17 जुलैपर्यंत आपली भूमिका घेण्यास सांगितले आहे.

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदावरून हटविल्यानंतर एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अभिमन्यू पुनिया यांनीही मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. पुनिया म्हणाले की, ताज्या घडामोडींच्या निषेधार्थ युवा काँग्रेस, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) आणि सेवा दलातील विविध पदांचा अनेक सदस्यांनी राजीनामा दिला आहे.
सचिन पायलट यांनी म्हटलं की, 'राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी खूप काम केलं आहे. पण मी भाजपमध्ये जाणार नाही.'

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरुद्ध राजकीय संघर्षात सचिन पायलट यांना पक्षाने बाजुला केलं आहे. पण त्यांना अजून काँग्रेसने पक्षातून काढलेलं नाही. तर सचिन पायलट यांनी देखील पक्ष सोडण्याबाबत कोणतंही विधान केलेलं नाही. सचिन पायलटवर काँग्रेसच्या कारवाईनंतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी यावर नाराजी दर्शवली आहे.

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्विट करत म्हटलं की, मी सचिन पायलट यांना एक चांगला आणि प्रतिभावंत नेता मानतो. पक्षातून वेगळा मार्ग काढण्यापेक्षा त्यांनी पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी दिशा देण्यासाठी काम कराहयला पाहिजे होतं. यामुळे त्यांचं, आमचं आणि सगळ्यांची स्वप्न पूर्ण झाली असती.
काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांनी म्हटलं की, सचिन पायलट यांनी अनेक वर्ष समर्पण भावाने काम केलं आहे. आशा आहे की, परिस्थिती सांभाळली जाऊ शकते. पण दु:ख यांचं आहे की, परिस्थिती इथपर्यंत पोहोचली.' ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Sachin-Pilot-role-regarding-BJP-entry-is-clear</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 13 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रघूवीर मीना राजस्थान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Raghuveer-Meena-is-the-state-president-of-Rajasthan-Congress</link>
            <description> जयपूर : मध्यप्रदेश नंतर राजस्थान काँग्रेसमध्ये ही राजकीय पेचप्रसंगाचे वातावरण आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधियाच्या बंडखोरीने कमलनाथ सरकार पडले. त्यामुळे आता सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे अशोक गहलोत यांचं सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गहलोत देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. आज गहलोत हे सचिन पायलट यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करु शकतात. सचिन पायलट यांच्या जागी रघुवीर मीना यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवले जाण्याच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-13/sachinepilot.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ जयपूर : मध्यप्रदेश नंतर राजस्थान काँग्रेसमध्ये ही राजकीय पेचप्रसंगाचे वातावरण आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधियाच्या बंडखोरीने कमलनाथ सरकार पडले. त्यामुळे आता सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे अशोक गहलोत यांचं सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गहलोत देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. आज गहलोत हे सचिन पायलट यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करु शकतात. सचिन पायलट यांच्या जागी रघुवीर मीना यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रघुवीर मीणा हे राजस्थानच्या राजकारणातील मोठे नेते असून सरपंच, विधानसभा आणि त्यानंतर ते लोकसभेत पोहोचले. 1988 मध्ये रघुवीर मीना उदयपूर जिल्ह्यातील सारडा तहसील अंतर्गत ग्रामपंचायत खारबरचे सरपंच झाले. 61 वर्षांचे रघुवीर मीणा यांनी 1993 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीनंतर प्रथमच सारदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. 2008 पर्यंत ते या जागेवरुन निवडणुका जिंकत राहिले आणि अशोक गहलोत सरकारमध्ये मंत्रीही बनले.
अशोक गहलोत यांचे जुने सहकारी आणि निकटवर्ती सहकारी अशी ओळख असलेले रघुवीर मीना यांना संघटनेत मोठा अनुभव आहे. युवा काँग्रेसपासून राज्य काँग्रेस कमिटीपर्यंत रघुवीर मीणा यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. 2005 ते 2011 पर्यंत ते राजस्थान काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि प्रदेश उपाध्यक्ष देखील होते. शारदा विधानसभेनंतर रघुवीर मीणा यांनी 2008 मध्ये सलूंबर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उदयपूर मतदारसंघातून तिकीट दिले. तेथे ही त्यांनी विजय मिळवला.
अशाप्रकारे रघुवीर मीना यांना ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा, युवा काँग्रेस, प्रदेश काँग्रेस या अनुभवांसह काँग्रेस कार्यकारिणी सदस्य म्हणून संधी देण्यात आली. ते चार वेळा आमदार होते, मंत्री होते आणि उदयपूरचे खासदारही होते. सचिन पायलट यांच्या बंडखोरीचा फायदा रघुवीर मीना यांना होऊ शकतो आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना मिळू शकते. अशी चर्चा आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Raghuveer-Meena-is-the-state-president-of-Rajasthan-Congress</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 10 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सर्वात मोठी बातमी! पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे एन्काउंटरमध्ये ठार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Gangster-Vikas-Dubey-who-killed-the-policemanwas-killed-in-the-encounter</link>
            <description>कानपूर : पोलिसांची हत्या करणारा विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या एसटीएफच्या ताफ्याच्या गाडीला अपघात झाला. मध्य प्रदेशातून अटक केलेला गँगस्टर विकास दुबेला घेऊन हा ताफा जात होता</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-10/dubelencounter.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कानपूर : पोलिसांची हत्या करणारा विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या एसटीएफच्या ताफ्याच्या गाडीला अपघात झाला. मध्य प्रदेशातून अटक केलेला गँगस्टर विकास दुबेला घेऊन हा ताफा जात होता. ही घटना बर्रा पोलिस स्टेशन परिसरातील आहे. या अपघातादरम्यान कार उलटी झाली. दरम्यान पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विकास दुबेचा एन्काउटर केला.दुर्घटनेचा फायदा घेऊन जखमी झालेला विकास दुबे एसटीएफ पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याच्याा प्रयत्नात होता. पथकातील एका पोलीसानं विकास दुबेवर गोळीबार केला.सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार विकास दुबे एन्काउंटरदरम्यान गंभीर जखमी झाला होता. विकास दुबेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Gangster-Vikas-Dubey-who-killed-the-policemanwas-killed-in-the-encounter</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 09 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नोव्हेंबरपासून सुरू होणार कॉलेज, मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/College-will-be-starting-from-November-Decisions-taken-at-the-meeting-of-the-Ministry-of-Manpower-Development-and-UGC-</link>
            <description>नवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय या बैठकीत झाल्याचं समजतंय. जेईई-नीट परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णयही मनुष्यबळ विकास मंत्रीरमेश पोखरियाल निशंक यांच्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-09/UGC.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय या बैठकीत झाल्याचं समजतंय. जेईई-नीट परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णयही मनुष्यबळ विकास मंत्रीरमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे.मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत मंगळवारी रात्री उशिरा घेण्यात आल्याची माहिती आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीतविद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे असा निर्णय घेण्यात आला. दिल्ली विद्यापीठामध्ये ओपन बुक परीक्षा 15 ऑगस्टनंतर होणार आहे. तसंच विद्यापीठांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा पूर्ण करून ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधून नोव्हेंबरमध्ये शैक्षणिक सत्र सुरू होईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान,विद्यापीठांच्या अंतिम परीक्षेच्या निर्णयावरुन राज्यात गोंधळाची स्थिती आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या संसर्गाचा धोका पाहता परीक्षा न घेण्याची भूमिका घेतील आहे, तर यूजीसीने राज्यांना परीक्षा घेण्याबाबत पत्र पाठवलं आहे. यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात त्यांनी महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आणि परीक्षांसाठीची संसाधने याबाबत लिहित सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/College-will-be-starting-from-November-Decisions-taken-at-the-meeting-of-the-Ministry-of-Manpower-Development-and-UGC-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 09 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गँगस्टर विकास दुबे अखेर जेरबंद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Gangster-Vikas-Dubey-finally-arrested</link>
            <description>नवी दिल्ली : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला अखेर अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला उज्जैनमधून अटक केली. माहितीनुसार उज्जैनच्या महाकाल मंदिरातून तो सरेंडर करणार असल्याची माहिती होती. मात्र त्याआधीच पोलिसांना ही माहिती मिळाली. मंदिरात बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. या अटकेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. महाकाल मंदिराच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांना त्याच्याबाबत माहिती दिली होती. जवळपास 10 राज्यातील पोलिस विकास दुबेला शोधत होते.विकासच्या दोन साथीदारांचा खात्माआज सकाळीच पोलिसांनी एका एनकाऊंटरमध्ये विकास दुबेच्या दोन साथीदारांचा खात्मा केला होता.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-09/vikasdube.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला अखेर अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला उज्जैनमधून अटक केली. माहितीनुसार उज्जैनच्या महाकाल मंदिरातून तो सरेंडर करणार असल्याची माहिती होती. मात्र त्याआधीच पोलिसांना ही माहिती मिळाली. मंदिरात बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. या अटकेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. महाकाल मंदिराच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांना त्याच्याबाबत माहिती दिली होती. जवळपास 10 राज्यातील पोलिस विकास दुबेला शोधत होते.विकासच्या दोन साथीदारांचा खात्माआज सकाळीच पोलिसांनी एका एनकाऊंटरमध्ये विकास दुबेच्या दोन साथीदारांचा खात्मा केला होता. यात प्रभात मिश्रा आणि बउअन यांना मारले होते. हे दोघेही विकासचे अत्यंत जवळचे सहकारी होते. दोघेही कानपूर हत्याकांडात सहभागी देखील होते. प्रभातला कानपूरच्या पनकी ठाणा क्षेत्रात झालेल्या चकमकीत मारले. त्याला अटक करुन फरिदाबादवरुन रिमांडसाठी आणले जात असताना त्याने पोलिसांचे हत्यार हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा खात्मा केला. यावेळी त्याने पोलिसांवर फायरिंग देखील केली, त्यात दोन पोलिस जखमी झाले आहेत.3 जुलै रोजी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये चित्रपटाच्या कथानकासारखी घटना घडली होती. विकास दुबे आणि गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या टीमवर गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आठ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. तर सात जण जखमी झाले आहेत. शहीदांमध्ये एक डीवायएसपी, तीन सब इन्सपेक्टर आणि चार चार हवालदारांचा समावेश आहे. पोलिसांना कुख्यात गुन्हेगार विकास दुबे एका गावात लपला असल्याची माहिती मिळाली होती.काय आहे घटना?कुख्यात गुन्हेगार विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांची 40 जणांची टीम गावात पोहोचली. त्यानंतर जे घडलं ते फक्त चित्रपटात शोभून दिसलं असतं. हे दशकभरापूर्वी उत्तर प्रदेश-बिहारमध्ये राजरोस घडत असल्याची चर्चा होती. 21 व्या शतकात दिवसाढवळ्या असे घडलं यावर लवकर विश्वास बसत नाही. उत्तरप्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले अशी ही घटना आहे. पोलिस पोहचल्याचा पत्ता लागल्यावर विकास दुबे यांच्या टोळीने पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यात जेसीबी लावला. त्यामुळे पोलिस पुढे वाहनाऐवजी पायी गेले. याच वेळी उंच ठिकाणी बसलेल्या विकास दुबेच्या टोळीने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात आठ पोलिसांना वीरमरण आले.विकास दुबे हा खतरनाक, कुख्यात अपराधी आहे. दुबेच्या विरोधात 50 गुन्ह्याच्या नोंदी आहेत. त्यात खून, अपहरण, खंडणीसारखी प्रकरणे आहेत. विकास दुबेनं 2001 मध्ये एका पोलिस स्टेशनमध्ये घुसून तत्कालिक राज्यमंत्री शुक्ला यांची गोळी मारुन हत्या केली होती. विकास दुबेच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता मोठी टीम त्याला पकडण्यासाठी गेली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Gangster-Vikas-Dubey-finally-arrested</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 08 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सीबीएसईचा नववी ते बारावीसाठीचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/CBSE-decides-to-reduce-syllabus-for-ninth-to-twelfth-standard-by-30-per-cent</link>
            <description>मुंबई : कोरोना व्हायरस संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सीबीएसई बोर्डाने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा भार येऊ नये यासाठी सीबीएसई इयत्ता 9 ते 12 चा अभ्यासक्रम 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी 30 टक्के कमी करणार असून महत्त्वाच्या विषयांच्या कन्स्पेट अभ्यासक्रमात राहणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-08/cbse.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना व्हायरस संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सीबीएसई बोर्डाने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा भार येऊ नये यासाठी सीबीएसई इयत्ता 9 ते 12 चा अभ्यासक्रम 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी 30 टक्के कमी करणार असून महत्त्वाच्या विषयांच्या कन्स्पेट अभ्यासक्रमात राहणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) सीबीएसई बोर्डला सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यास मदत केली आहे. कोरोनाच्या संसर्ग वाढत असताना ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. त्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा व विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी महत्वाचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे.मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं की, सीबीएसईला आम्ही याआधीच अभ्यासक्रम तयार करताना यामध्ये विद्यार्थ्यांचा ताण वाढणार नाही यासाठी अभ्यासक्रम कमी करावा अशा सूचना केली होती. यासाठी शिक्षणतज्ज्ञांच्या अभ्यासक्रम कमी करण्यासाठी काही सूचना, मार्गदर्शन मागितले होते. यामध्ये दीड हजार पेक्षा जास्त सूचना याबाबत प्राप्त झाल्यात. त्यामुळे विषयांतील मुख्य कन्सेप्टला न वगळता अभ्यासक्रम तर्कसंगत तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.याबाबत सीबीएसईनेसुद्धा परिपत्रक काढून सुधारित अभ्यासक्रम आणि कमी केलेला अभ्यासक्रम याबाबत माहिती दिली आहे. या परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्लास रूम टीचिंग होत नसल्याने होत असलेल्या नुकसानाचा विचारात करता त्याची भरपाई करता यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोर्स कमिटीने सुधारित अभ्यासक्रमाबाबत निर्णय घेतले आहेत. ज्यांनी सीबीएसई बोर्ड गव्हर्निंग बॉडी आणि करिक्युलम कमिटीकडून मान्यता घेतली होती. शिक्षकांना यामध्ये या देखील सूचना देण्यात आल्या आहेत की, ज्या अभ्यासक्रमला यावर्षी कमी केलं आहे, त्याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली जावी. जेणेकरून इतर विषयांच्या अभ्यासाला त्याचा फायदा होईल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/CBSE-decides-to-reduce-syllabus-for-ninth-to-twelfth-standard-by-30-per-cent</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 06 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतात 2021 आधी कोरोना लस येणं शक्य नाही, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा दावा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/India-cannot-get-corona-vaccine-before-2021-claims-Ministry-of-Science-and-Technology</link>
            <description>नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) 15 ऑगस्टपर्यंत कोरोना लस बाजारात उपलब्ध होईल, असा दावा केला आहे. मात्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कोरोना लस बाजारात उपलब्ध होण्यासाठी 2021 उजाडेल, असा दावा केला आहे. त्याचबरोबर भारतात 2021 आधी कोरोना लस येणं शक्य नाही, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले आहेत.कोरोनावर जगभरात आतापर्यंत 140 लस तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी 11 लस मानवी चाचणीसाठी तयार आहेत. विशे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-06/corona15220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) 15 ऑगस्टपर्यंत कोरोना लस बाजारात उपलब्ध होईल, असा दावा केला आहे. मात्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कोरोना लस बाजारात उपलब्ध होण्यासाठी 2021 उजाडेल, असा दावा केला आहे. त्याचबरोबर भारतात 2021 आधी कोरोना लस येणं शक्य नाही, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले आहेत.कोरोनावर जगभरात आतापर्यंत 140 लस तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी 11 लस मानवी चाचणीसाठी तयार आहेत. विशेष म्हणजे या 11 पैकी 2 लस या भारतात तयार झाल्या आहेत. मात्र, तरीही या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना लस बाजारात उपलब्ध होणं कठीण आहे, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.भारतात जवळपास सहा कंपन्या कोरोनावर लस तयार करण्यासाठी काम करत आहेत. देशात 2 लस तयार झाल्या आहेत. यापैकी एक आयसीएमआर आणि भारत बायोटेक कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नाने तयार करण्यात आली आहे. या लसीचं नाव ‘कोवॅक्सिन’ असं आहे. या लसीला मानवी चाचणीसाठी परवानगीदेखील मिळाली आहे. तसेच ‘जायडस कॅडिला’ कंपनीनेदेखील लस तयार केली आहे”, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली.जगभरात 140 पैकी 11 लस मानवी चाचणीसाठी तयार आहेत. कोरोनाविरोधाच्या लढाईत ही एक दिलासादायक बाब आहे. कोरोनावरील लस या संकटावरील आशेचं किरण असेल, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले.एखादी लस बाजारात येण्याअगोदर मोठी प्रक्रिया असते. त्या लसीचे अनेक क्लिनिक ट्रायल करावे लागतात. त्यामुळे भारतात वर्षअखेरीस कोरोना लस येणं शक्य नाही. याशिवाय कोरोनासारख्या आजाराच्या लसीची क्लिनिक ट्रायल जरुरीची आहे, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकाऱ्यांनी सांगितलं.जगभरातील वैज्ञानिक कोरोनावरील लस शोधण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत. मात्र, अद्याप सार्वजनिक स्तरावर वापरता येईल अशी एकही लस अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. असं असलं तरी अनेक लस विकसित होत असून त्यांचं माणसांवर परिक्षणही सुरु आहे. यात काही लसचा चांगला उपयोग होत असल्याचं प्राथमिक टप्प्यात निदर्शनास आलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/India-cannot-get-corona-vaccine-before-2021-claims-Ministry-of-Science-and-Technology</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 05 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांवर पंतप्रधान मोदींची राष्ट्रपतींशी चर्चा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/PM-Modi-discusses-national-and-international-issues-with-President</link>
            <description>नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती कोविंद यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांची माहिती देत त्यावर चर्चा केली. आज (रविवार) सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधान म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-05/modirashtapati.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती कोविंद यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांची माहिती देत त्यावर चर्चा केली. आज (रविवार) सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधान मोदी राष्ट्रपती भवनात पोहचले होते.पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली.मात्र या दोघांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत नेमकी माहिती अद्याप मिळालेली नाही. राष्ट्रपती भवनाकडून एक ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती यांच्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली असे यामध्ये सांगण्यात आले आहे.पंतप्रधान मोदी हे नुकतेच लडाख दौऱ्यावरून परतले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी जखमी जवानांची भेट घेतली होती. सीमेवरील परिस्थितीचा प्रत्यक्षपणे अंदाजही घेतला होता. तसेच, याप्रसंगी त्यांनी जवानांचे मनोबल वाढण्यासाठी त्यांना मार्गदर्शनही केले होते.सीमावादाच्या मुद्यावरून भारत व चीन दरम्यान सध्या निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती, पाकिस्तान सीमेवरील वाढती घुसखोरी यासह देशातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आदी अनेक मुद्दे सध्या भारता समोर महत्वपूर्ण आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/PM-Modi-discusses-national-and-international-issues-with-President</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 05 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चीनला कठोर, तर स्थानिक नागरिकांना आश्वासक संदेश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Strict-to-Chinabut-reassuring-message-to-locals</link>
            <description>नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी लेहमधील कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळावर अचानक पोहोचले तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या दौर्‍यामागे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कल्पना होती. पंतप्रधान मोदी, सीडीएस बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या लडाख दौर्‍याची आखणी डोवाल यांनीच केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-05/pmlehavisit.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी लेहमधील कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळावर अचानक पोहोचले तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या दौर्‍यामागे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कल्पना होती. पंतप्रधान मोदी, सीडीएस बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या लडाख दौर्‍याची आखणी डोवाल यांनीच केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक लडाखला भेट देऊन लष्कराच्या सज्जतेचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत सीडीएस जनरल बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे होते. त्यांनी लेहच्या बाह्यभागात असलेल्या 14 व्या कोअरच्या मुख्यालयाला भेट दिली. कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी नॉर्दन आर्मी कमांडर वाय. के. जोशी यांच्या उपस्थितीत लष्कराच्या सज्जतेची माहिती त्यांना दिली.पंतप्रधान लेहला पोहोचेपर्यंत त्यांचा दौरा गुपित ठेवण्यात आला होता. अजित डोवाल यांनी या दौर्‍यासाठी समन्वय स्थापन केला होता. भारत कठोर भूमिका घेण्यास सज्ज आहे, केवळ इतकाच संदेश या दौर्‍याच्या माध्यमातून चीनला देण्यात आला नाही तर, देशाची एक इंच जमीन चीनला देणार नाही, हा आश्वासक संदेश या माध्यमातून स्थानिकांना देण्यात आला.पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चार ठिकाणांवर भारतीय लष्कर आणि पीपल्स लिबरेशन आर्मी समोरासमोर ठाकले आहे. तणाव वाढवला जाऊ नये, असा संदेश भारतीय लष्कराच्या कमांडर्सना देतानाच, चीनने कोणतीही आगळीक केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर द्यावे, असा संदेशही त्यांन लडाख भेटीतून दिला आहे. अशाच प्रकारचा संदेश 2017 मध्ये झालेल्या डोकलाम तणावाच्या वेळी देण्यात आला होता. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Strict-to-Chinabut-reassuring-message-to-locals</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 03 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कानपूरमध्ये गुंडांच्या गोळीबारात डीएसपींसह आठ पोलीस शहीद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Eight-policemen-including-a-DSPwere-killed-in-a-gunfight-in-Kanpur</link>
            <description>कानपूर : कानपूरमध्ये लोकल गुंड आणि पोलिसांदरम्यान झालेल्या चकमकीत डीएसपींसह आठ पोलिस शहीद झाले आहेत. तर चार पोलिस गंभीर जखमी आहेत. ही घटना कानपूरच्या शिवराजपूर परिसरात घडली. या ठिकाणापासून काही अंतरावर दुसरी एक चकमक झाली त्यात पोलिसांनी तीन गुंडांचा खात्मा केल्याची माहिती आहे. या घटनेत सीओ देवेंद्र कुमार मिश्रा, एसओ महेश यादव, चौकी इंचार्ज अनूप कुमार, सब-इंस्पेक्टर नेबुलाल, कॉन्स्टेबल सुल्तान सिंह, राहुल, जितेंद्र आणि बबलू हे शहीद झाले आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार हिस्ट्रीशिटर असलेला विकास दुबे हा शिवराजपूर गावा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-03/kanpurgolibar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कानपूर : कानपूरमध्ये लोकल गुंड आणि पोलिसांदरम्यान झालेल्या चकमकीत डीएसपींसह आठ पोलिस शहीद झाले आहेत. तर चार पोलिस गंभीर जखमी आहेत. ही घटना कानपूरच्या शिवराजपूर परिसरात घडली. या ठिकाणापासून काही अंतरावर दुसरी एक चकमक झाली त्यात पोलिसांनी तीन गुंडांचा खात्मा केल्याची माहिती आहे. या घटनेत सीओ देवेंद्र कुमार मिश्रा, एसओ महेश यादव, चौकी इंचार्ज अनूप कुमार, सब-इंस्पेक्टर नेबुलाल, कॉन्स्टेबल सुल्तान सिंह, राहुल, जितेंद्र आणि बबलू हे शहीद झाले आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार हिस्ट्रीशिटर असलेला विकास दुबे हा शिवराजपूर गावात लपला असल्याची माहिती होती. त्याला पकडण्यासाठी पोलिस गेले असता एका इमारतीच्या छतावरुन अंधाधुंद गोळीबार गुंडांनी सुरु केला. यात पोलिस उपअधीक्षक एस. पी. देवेंद्र मिश्रा यांच्यासह आठजण शहीद झाले.या हल्ल्यानंतर गुंडांनी पोलिसांची हत्यारं घेऊन पलायन केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी डीजीपी एच. सी. अवस्थी यांना गुन्हेगारांविरूद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेचा रिपोर्ट मागितला आहे. घटनेनंतर सर्व परिसर सील करण्यात आला आहे.याबाबत बोलताना कानपूर परिक्षेत्राचे एडीजी जे.एन सिंग यांनी सांगितलं की, या घटनेत आठ पोलिसांचा मृत्यू झाला असून चार पोलिस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आम्ही गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे. शेजारील कनौज आणि कानपूर ग्रामीण जिल्ह्यातूनही पोलिसांना बोलावले आहे. गुंडांना शोधण्याचं ऑपरेशन अजून सुरु आहे. अंधाराचा फायदा घेत आरोपी पळाले आहेत.दरम्यान आय.जी., ए.डी.जी., ए.डी. जी. (लॉ अँड ऑर्डर) हे या सर्च ऑपरेशनसाठी तिथं दाखल झाले आहेत. विकास दुबेचं लोकेशन शोधण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सर्विलांस केलं जात आहे.कोण आहे विकास दुबे?विकास दुबे का कुख्यात गुंड आहे. त्याची माहिती देणाऱ्याला 25000 रुपयांचे बक्षीसदेखिल घोषित करण्यात आले आहे. विकास दुबे हा माजी प्रधान आणि जिल्हा पंचायत सदस्यदेखिल होता. त्याच्या विरोधात जवळपास 53 हत्येच्या प्रयत्नांचे खटले सुरु आहेत. तो लहानपणापासूनच गुन्हेगारी जगतात नाव कमवू इच्छित होता, अशी माहिती आहे. त्याने गँग बनवून अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. दरोडे, चोरी, हत्या असे अनेक गुन्हे त्याच्याविरोधात नोंद आहेत. 19 वर्षांपूर्वी त्यानं पोलिस ठाण्यात घुसून राज्यमंत्र्यांची हत्या केली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Eight-policemen-including-a-DSPwere-killed-in-a-gunfight-in-Kanpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 03 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह मध्ये दाखल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Narendra-Modi-arrives-in-Leh</link>
            <description>लेह : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लेहमध्ये दाखल झाले आहेत. भारत-चीन तणावानंतर आढावा घेण्यासाठी ते लद्दाखमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या या सरप्राईज व्हिजिटमध्ये सिडीएस बिपीन रावत आणि आर्मी चीफ मनोज नरवणे हेदेखिल आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून गलवान खोऱ्याध्ये चीन सैन्याकडून भार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-03/pm@leha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लेह : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लेहमध्ये दाखल झाले आहेत. भारत-चीन तणावानंतर आढावा घेण्यासाठी ते लद्दाखमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या या सरप्राईज व्हिजिटमध्ये सिडीएस बिपीन रावत आणि आर्मी चीफ मनोज नरवणे हेदेखिल आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून गलवान खोऱ्याध्ये चीन सैन्याकडून भारतीय सैनिकांवर हिंसक झडपीचे प्रकार समोर आले आहे. या घटनेनंतर आज अचानक नरेंद्र मोदी लेह- लद्दाखमध्ये पोहचले आहेत.मीडिया रिपोर्ट्सनुसार,आज ते वास्तविक नियंत्रण रेषेच्या सुरक्षेचा आढावा घेणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. काही वेळापूर्वीच नरेंद्र मोदी यांनी निमू भागातील आर्मी, एअर फोर्स आणि आयटीबीपी जवानांची भेट घेतली.दरम्यान 15 जूनला लद्दाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये कर्नल संतोष बाबू सह 20 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर मागील काही दिवसांपासून सीमाभागात तणाव आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या माहितीनुसार, आधी केवळ सीडीएस बिपिन रावत आज लेह लद्दाखच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. गुरूवारी अचानक देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा दौरा देखील रद्द करण्यात आला होता. दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या भेटी बद्दल कमालीची गुप्तता ठेवण्यात आली होती.भारत-चीन संबंध निवळण्यासाठी मागील काही दिवसांत 3 कमांडर लेव्हलवर उच्च स्तरीय बैठकादेखिल झाल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Narendra-Modi-arrives-in-Leh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 03 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सर्वात मोठी माल वाहतूक ट्रेन 'शेषनाग' धावायला सुरुवात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-largest-freight-train-Sheshnagstarted-running</link>
            <description>नागपूर : गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. तर काळाप्रमाणे रेल्वेही बदलत आहे. नुकताच भारतीय रेल्वेनं 2.8 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून इतिहास रचला आहे. या मालगाडीला रेल्वेनं 'शेषनाग' असं नाव दिलं आहे. भारतातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी रेल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-03/sheshnag.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. तर काळाप्रमाणे रेल्वेही बदलत आहे. नुकताच भारतीय रेल्वेनं 2.8 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून इतिहास रचला आहे. या मालगाडीला रेल्वेनं 'शेषनाग' असं नाव दिलं आहे. भारतातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी रेल्वेगाडी आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.भारतीय रेल्वेनं 'शेषनाग' या मालगाडीला चार मालगाड्यांचे डबे एकत्र जोडून तयार केली आहे. या मालगाडीत एकूण 251 डबे जोडण्यात आले होतं. तसंच ही मालगाडी खेचण्यासाठी सात इलेक्ट्रिक इंजिनही लावण्यात आली होती. सुरूवातीला तीन आणि मध्यभागी चार अशा इंजिनच्या मदतीनं ही रेल्वे चालवण्यात आली.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर डिव्हीजनद्वारे या 2.8 किलोमीटर लांबीच्या मालगाडीची चाचणी करण्यात आली. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या लांबीची रेल्वे रुळांवर धावली. चाचणीदरम्यान या मालगाडीनं 250 किलोमीटरचा पल्ला गाठला.“रेल्वेद्वारे 2.8 किलोमीटर लांबीच्या मालगाडीची यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली. चार ट्रेन जोडून ‘शेषनाग’ ही मालगाडी तयार करण्यात आली आहे. यामुळे एकाच वेळी अधिक सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं शक्य होईल,” असं मत पीयूष गोयल यांनी व्यक्त केलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-largest-freight-train-Sheshnagstarted-running</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 02 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ निमलष्करी दलांची दारं तृतीयपंथीयांसाठी उघडावी का? केंद्र सरकारनं केली विचारणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Should-the-doors-of-paramilitary-forces-be-opened-to-third-Gender-Asked-by-the-Central-Government</link>
            <description>नवी दिल्ली : निमलष्करी दलांमध्ये मोठा सामाजिक बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं या दिशेनं पाऊल टाकलं असून, लष्कर व निमलष्करी दलात तृतीयपंथीय व्यक्तींना लष्कराच्या अधिकारी पदावर नियुक्त करण्यासंदर्भात विचारणा केली आहे. केंद्र सरकारनं देशातील निमलष्करी दलांना याविषयी भूमिका मांडण्यास सांगण्यात आलं आहे.केंद्रीय गृह मंत्रालयानं 1 जुलै रो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-02/armyjwan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : निमलष्करी दलांमध्ये मोठा सामाजिक बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं या दिशेनं पाऊल टाकलं असून, लष्कर व निमलष्करी दलात तृतीयपंथीय व्यक्तींना लष्कराच्या अधिकारी पदावर नियुक्त करण्यासंदर्भात विचारणा केली आहे. केंद्र सरकारनं देशातील निमलष्करी दलांना याविषयी भूमिका मांडण्यास सांगण्यात आलं आहे.केंद्रीय गृह मंत्रालयानं 1 जुलै रोजी यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. केंद्रीय निमलष्करी दलांमधील सहाय्यक कमांडट पदासाठीच्या परीक्षेच्या नियमात महिला, पुरुष व तृतीय पंथीयांचा समावेश करण्यासंदर्भात अभिप्राय मागवले होते. मात्र, त्यावर निमलष्करी दलांकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्यानं गृह मंत्रालयानं पुन्हा स्मरण करून दिलं आहे. केंद्रीय लष्करी पोलीस दलांमधील सहाय्यक कमांडट पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या नियमांमध्ये बदल करून महिला, पुरुष यांच्यासोबत तृतीयपंथी व्यक्तीचा समावेश करण्याविषयी विचारणा करण्यात आली होती. त्यावर अद्याप पर्यंत सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी व सीआयएसएफकडून कोणतीही भूमिका मांडण्यात आलेली नाही. या मुद्याचा विचार करून केंद्रीय गृह मंत्रालयाला 2 जुलैपर्यंत सकारात्मक अंतिम अभिप्राय द्यावा, असं मंत्रालयानं या पत्रात म्हटलं आहे.निमलष्करी दलांमधील लष्करी पदावर तृतीयपंथी व्यक्तींना घेण्यासंदर्भात सरकारकडून चाचपणी सुरू असल्याच या पत्रावरून दिसून येत आहे. सरकारनं यासंदर्भात निर्णय घेतल्यास निमलष्करी दलांमध्ये महिला व पुरुष अधिकाऱ्यांबरोबर निमलष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश होईल. सध्या लष्कर व निमलष्करी दलात तृतीयपंथीयांची भरती केली जात नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Should-the-doors-of-paramilitary-forces-be-opened-to-third-Gender-Asked-by-the-Central-Government</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 02 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ताज महाल, लाल किल्लासह देशातील स्मारके 6 जुलै पासून पर्यटकांसाठी सुरु ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/A-major-decision-by-the-central-governmentMonuments-in-the-country-including-Taj-Mahal-Red-Fort-started-for-tourists-from-6th-July</link>
            <description>नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण समोर यायला सुरुवात झाल्यावर सरकारने देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. जवळ जवळ तीन महिने अनेक गोष्टी बंद होत्या. पर्यटन स्थळे, स्मारकेही बंद ठेवण्यात आली होती. आता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत ताज महाल, लाल किल्ल्यासह देशातील स्मारके सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार 6 जुलैपासून ही स्मारके उघडण्यात येतील. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-07-02/tajmahal.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण समोर यायला सुरुवात झाल्यावर सरकारने देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. जवळ जवळ तीन महिने अनेक गोष्टी बंद होत्या. पर्यटन स्थळे, स्मारकेही बंद ठेवण्यात आली होती. आता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत ताज महाल, लाल किल्ल्यासह देशातील स्मारके सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार 6 जुलैपासून ही स्मारके उघडण्यात येतील. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृति मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी याबाबत माहिती दिली. पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी स्मारके आणि इमारती या यादीमध्ये समाविष्ट आहेत.17 मार्च रोजी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात एएसआयने 3400 हून अधिक स्मारके बंद केली होती. परंतु नंतर एएसआय अंतर्गत 820 तीर्थेक्षेत्रे उघडली गेली. 6 जुलैपासून उर्वरित स्मारकेही उघडली जाती. मात्र, प्रत्येक राज्यातील कोरोना संसर्ग पाहता ही स्मारके सुरू करायचे की नाही हे राज्य सरकार ठरवू शकते.याबाबत प्रल्हाद सिंह पटेल यांनी ट्वीट केले आहे. ते लिहितात, ‘सांची (मध्य प्रदेश), पुराना किला (दिल्ली), खजुराहो (जागतिक वारसा) यांसारखी स्मारके 6 जुलैपासून पूर्ण सुरक्षिततेसह उघडली जाऊ शकतात.दरम्यान, कोरोना विषाणू संसर्ग लक्षात घेता संस्कृती मंत्रालयाने पुरातत्व विभागाची तिकीट असणारी सर्व स्मारके 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. यानंतर 1 जून रोजी अनलॉक 1 अंतर्गत काही भागात कामांना सूट देण्यात आली, ज्यामध्ये धार्मिक स्थळेही उघडली गेली. यानंतर आता 1 जुलैपासून अनलॉक 2 अंतर्गत देशात आर्थिक कामे पुन्हा सुरू केले जात आहेत, म्हणूनच या यादीतील पर्यटन स्थळे आणि स्मारके 6 जुलैपासून उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी गोवा सरकारने महत्वाचा निर्णय घेत आजपासून गोवा पर्यटकांसाठी सुरु केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/A-major-decision-by-the-central-governmentMonuments-in-the-country-including-Taj-Mahal-Red-Fort-started-for-tourists-from-6th-July</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सोलापुरात एक लाख नागरिकांची होणार ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/One-lakh-citizens-to-undergo-Rapid-Antigen-Detection-Test-in-Solapur</link>
            <description>सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुमारे एक लाख नागरिकांची रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. त्याचबरोबर शहरात तूर्तास लॉकडाऊन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रसाराला रोखण्यासाठी विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीनंतर भरणे यांनी ही माहिती दिली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंद</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-26/coronaupdate.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुमारे एक लाख नागरिकांची रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. त्याचबरोबर शहरात तूर्तास लॉकडाऊन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रसाराला रोखण्यासाठी विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीनंतर भरणे यांनी ही माहिती दिली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.भरणे यांनी सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करायचा का याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा करुन सर्वांची मते जाणून घेतली. मात्र सोलापूर शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन न करण्याचा निर्णय चर्चेअंती घेण्यात आला असल्याचे सांगितले.सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातून सुमारे एक लाख नागरिकांना इतर आजार (को-मॉर्बिड) असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व नागरिकांची दिवसांत रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करण्यात येणार आहे. या टेस्टमुळे संबंधित व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे किंवा नाही, याबाबतचा अहवाल अर्ध्या तासात मिळणार आहे. ही टेस्ट आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात येणार आहेत. तसेच ही टेस्ट करण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणि महानगरपालिका एकत्रितरित्या आराखडा तयार करणार आहेत. यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाला विशेष मनुष्यबळ पुरविले जाईल,असे भरणे यांनी सांगितले.टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांचे अलगीकरण केले जाणार असून त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यात निश्चित यश येईल. या टेस्टसाठी जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन भरणे यांनी केले.बैठकीस डॉ.वैश्यंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, गजानन गुरव, धनराज पांडे आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/One-lakh-citizens-to-undergo-Rapid-Antigen-Detection-Test-in-Solapur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अनलॉक -2 मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे होऊ शकतात पूर्ववत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Unlock-2-may-cancel-international-flights</link>
            <description>नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले. 25 मार्च ते 31 मे 2020 पर्यंत देशभरात लॉकडाऊन होते. केंद्र सरकारने 1 जूनपासून अनलॉक करण्यास सुरवात केली. त्यास अनलॉक -1 असे नाव देण्यात आले. पण अनलॉक -1 मध्ये मेट्रो, बस सेवा सारख्या अनेक सेवा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. अनलॉक -2 मध्ये सरकार काय निर्णय घेणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-26/airindia.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले. 25 मार्च ते 31 मे 2020 पर्यंत देशभरात लॉकडाऊन होते. केंद्र सरकारने 1 जूनपासून अनलॉक करण्यास सुरवात केली. त्यास अनलॉक -1 असे नाव देण्यात आले. पण अनलॉक -1 मध्ये मेट्रो, बस सेवा सारख्या अनेक सेवा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. अनलॉक -2 मध्ये सरकार काय निर्णय घेणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जूनच्या आधी केंद्र सरकार अनलॉक -2 बाबत मार्गदर्शक सूचना जारी करू शकते. अनलॉक -2 मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील पूर्ववत होऊ शकतात. पण ही सेवा मर्यादित असेल. उदाहरणार्थ, दिल्ली ते न्यूयॉर्क आणि मुंबई ते न्यूयॉर्क दरम्यान उड्डाण सेवा सुरू होऊ शकते.राज्य सरकार मात्र शाळा-महाविद्यालय, मेट्रोसारख्या सेवा सुरु करणार नाहीत. अशी शक्यता आहे. 1 जून ते 30 जून या कालावधीत सरकारने बर्‍याच गोष्टीवरील बंदी उठविली आहे. विमानसेवा, धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली. पण हे सर्व आदेश कंटेनमेंट झोनच्या बाहेरील सर्वसाधारण भागांसाठी देण्यात आले होते. यातही केंद्र सरकारची मार्गदर्शक सूचना अशी होती की रात्री 9 ते पहाटे पाच पर्यंत सर्व प्रकारच्या कामांवर पूर्णपणे बंदी असेल.तिसर्‍या टप्प्यात मेट्रो सेवा, सिनेमा हॉल, जिम आणि पार्क इत्यादी परिस्थिती पाहून सुरु करण्यास सांगितले होते. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, जिल्हा प्रशासनाला कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचे अधिकार देण्यात आले. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ आवश्यक सेवा चालविण्यास परवानगी होती. दोन राज्यांमधील वाहतूक देखील सुरु करण्यात आली आहे. पण राज्य सरकारला हवे असल्यास त्यांना वाहतुकीवर बंदी घालण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.अशा परिस्थितीत आता केंद्र सरकार राज्य सरकारांच्या हातात किती अधिकार देते आणि किती अधिकार स्वत:कडे ठेवते हे पाहावं लागेल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Unlock-2-may-cancel-international-flights</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 25 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनाची धास्ती! 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय; थेट 31 जुलैपर्यंत वाढवला लॉकडाउन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Corona-scareThis-state-took-a-big-decision-Live-lockdown-extended-to-31-July</link>
            <description>कोलकाता : महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही कोरोनाने वेगाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगाल सरकारने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्याचा निर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-25/lockdwn5.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोलकाता : महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही कोरोनाने वेगाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगाल सरकारने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाउन लागू राहील. मात्र, लॉकडाउनमध्ये पूर्वीपेक्षा अधिक सूट देण्यात येईल, असेही ममता बॅनर्जी सरकारने म्हटले आहे.लॉकडाउनचा निर्णय घेण्यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत नवे कोरोनाबाधीत आणि राज्याची स्थिती, यासंदर्भात चर्चा झाली. यानंतर राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सांगण्यात येते, की काही सूट आणि काही अटींच्या आधारे 31 जुलैपर्यंत लॉकडाउन लागू राहील.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरू आहे. चेन्नई, नंतर गोहाटी आणि आता पश्चिम बंगालने लॉकडाउन लागूदेखील केला आहे. बेंगळुरूसह इतरही काही शहरे पुन्हा लॉकडाउनचा विचार करत आहेत. महानगरांमध्ये कोरोनाचा वेग वाढल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 लाख 50 हजारचा टप्पाही ओलांडला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Corona-scareThis-state-took-a-big-decision-Live-lockdown-extended-to-31-July</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 25 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनोच्या संख्येत दिल्लीनं मुंबईला मागे टाकलं ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/In-the-number-of-corons,-Delhi-surpassed-Mumbai</link>
            <description>मुंबई : देशात कोरोनाच्या संख्येत मुंबईला मागे टाकत दिल्ली हे सर्वाधिक प्रभावी शहर ठरलं आहे. राजधानी दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या 70, 390 वर पोहचली आहे. तर मुंबईत ही संख्या 69, 528 आहे. देशात कोरोनाच्या संख्येत मुंबईला मागे टाकत दिल्ली हे सर्वाधिक प्रभावी शहर ठरलं आहे. राजधानी दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या 70, 390 वर पोहचली आहे. तर मुंबईत ही संख्या 69, 528 आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत 1118 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर दिल्लीत याच काळात तब्बल 3788 इतके रुग्ण वाढले आहेत. अर्थ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-25/coronagoa14520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : देशात कोरोनाच्या संख्येत मुंबईला मागे टाकत दिल्ली हे सर्वाधिक प्रभावी शहर ठरलं आहे. राजधानी दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या 70, 390 वर पोहचली आहे. तर मुंबईत ही संख्या 69, 528 आहे. देशात कोरोनाच्या संख्येत मुंबईला मागे टाकत दिल्ली हे सर्वाधिक प्रभावी शहर ठरलं आहे. राजधानी दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या 70, 390 वर पोहचली आहे. तर मुंबईत ही संख्या 69, 528 आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत 1118 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर दिल्लीत याच काळात तब्बल 3788 इतके रुग्ण वाढले आहेत. अर्थात या दोन शहरांची तुलना करताना काही इतर घटकही लक्षात घेणं महत्वाचं आहे.दिल्लीनं आत्तापर्यंत 4 लाख 20 हजार इतक्या टेस्ट केलेल्या आहेत, तर मुंबईत 2 लाख 94 हजार इतक्या टेस्ट झालेल्या आहेत. मुंबईत टेस्ट केलेल्या रुग्णांपैकी पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचं प्रमाण 23.2 टक्के तर दिल्लीत हे प्रमाण 16.7 टक्के आहे. दिल्लीत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 2365 आहे तर मुंबईत 3964 मृत्यू नोंदवले गेले आहेत. दिल्ली सरकारनं सर्व कंटेनमेंट झोनमध्ये घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करण्याचा प्लॅन आखला आहे. 30 जूनपर्यंत हे स्क्रीनिंग पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यानंतर कंटनेमेंट झोन वगळता शहराच्या इतर भागांमध्येही 6 जुलैपर्यंत स्क्रीनिंग केलं जाणार आहे.देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. देशभरात कोरोनाबाधित 16 हजार 922 ने वाढले आहेत. तर मृतांचा आकडा 418 ने वाढला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 73 हजार 105 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 71 हजार 697 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 57.42 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 86 हजार 514 इतके आहेत. गेल्या 24 तासात 13 हजार 012 रुग्ण बरे झाले झाले आहेत. देशात एकूण मृतांची संख्या 14 हजार 894 वर पोहोचली आहे.महाराष्ट्रात काल दिवसभरात 3 हजार 890 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाख 39 हजारांच्या पार गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 4 हजार 161 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 69 हजार 631 आहे. राज्यात काल 208 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/In-the-number-of-corons,-Delhi-surpassed-Mumbai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'त्यांच्या' लायसन्सच्या अर्जावर कोरोनाचा उल्लेखही नव्हता; पतंजलीला औषधाबद्दल नोटीस देणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Corona-was-not-even-mentioned-on-their-license-application-Patanjali-will-be-given-notice-about-the-medicine</link>
            <description>नवी दिल्ली : करोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना बाबा रामदेव यांनी औषध शोधल्याचा दावा केला होता. पंतजली योगपिठानं हे औषध शोधलं असून, मंगळवारी हे औषध लॉन्च करण्यात आलं. मात्र, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारनं या औषधाच्या विक्रीला विरोध केला होता. त्यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचीच परवानगी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-24/coronil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : करोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना बाबा रामदेव यांनी औषध शोधल्याचा दावा केला होता. पंतजली योगपिठानं हे औषध शोधलं असून, मंगळवारी हे औषध लॉन्च करण्यात आलं. मात्र, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारनं या औषधाच्या विक्रीला विरोध केला होता. त्यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचीच परवानगी घेतली होती.जगात आणि देशात करोनानं थैमान घातलं आहे. सगळीकडे रुग्णांची संख्या वाढत असून, देशातील करोना बाधितांचा आकडा साडेचार लाखांपर्यंत गेला आहे. दरम्यान, करोनावरील औषधासाठी जगभरात संशोधन सुरू असताना बाबा रामदेव यांनी करोनावरील औषध शोधल्याचा दावा केला होता. मंगळवारी पतंजलीचं करोनावरील ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध जगासमोर आणण्यात आलं.हे औषध सगळ्यांसमोर आल्यानंतर काही तासातच केंद्रीय आयुष मंत्रालयानं त्याच्या जाहिराती बंद करण्याचे आदेश जारी केले होते. “या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी, असं सांगत केंद्र सरकारनं पतंजलीला करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले होते. सध्या केंद्र सरकार या औषधाची चाचणी करत असतानाच पतंजलीला आणखी एक धक्का बसला आहे.पतंजलीच्या करोनावरील औषधाबद्दल उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांना खळबळजनक माहिती दिली आहे. पतंजलीनं दिलेल्या अर्जानुसार त्यांना लायसन्स देण्यात आलं. पण, त्यांनी लायसन्सच्या अर्जात कुठेही करोना व्हायरसचा उल्लेख केलेला नव्हता. विभागानं केवळ रोग प्रतिकारक शक्ती, खोकला व ताप यावर औषध बनवण्याचीच परवानगी दिली होती. करोनावर औषध तयार करण्याची परवानगी कशी मिळाली, याबद्दल पतंजलीला नोटीस पाठवून उत्तर मागणार आहे,” असं परवाना अधिकाऱ्यांनं सांगितलं.योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं करोनावरील आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ शोधून काढल्याचा दावा केला आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत हे औषध 23 जून रोजी हरिद्वारच्या पतंजली योगपीठात लाँच करण्यात आलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Corona-was-not-even-mentioned-on-their-license-application-Patanjali-will-be-given-notice-about-the-medicine</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सहकारी बँकांतील ठेवींसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Big-decision-of-Modi-government-regarding-deposits-in-co-operative-banks</link>
            <description>नवी दिल्ली : शासकीय, नागरी सहकारी व मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बॅंकांमध्ये ठेवी असलेल्या ठेवीदारांच्या दृष्टीनं मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासकीय बँका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांना आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणण्याचा मोठा निर्णय केंद्रानं घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-24/pjawdekar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : शासकीय, नागरी सहकारी व मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बॅंकांमध्ये ठेवी असलेल्या ठेवीदारांच्या दृष्टीनं मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासकीय बँका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांना आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणण्याचा मोठा निर्णय केंद्रानं घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाची माहिती दिली.शासकीय बॅंका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांमधील ठेवींना सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारनं या बँका शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.जावडेकर म्हणाले, “शासकीय बँक व नागरी सहकारी बँकांसह 1482 बँक, तसेच 58 मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँका आता रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली आणण्यात आल्या आहेत. शेड्यूल बँकांप्रमाणेच सहकारी बॅंकांसाठी आरबीआयला आपला अधिकार वापरता येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 1540 सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या अधिकार क्षेत्रात आल्या असून, यामुळे या बँकांमध्ये ठेवी ठेवलेल्या 8.6 कोटी ठेवीदारांना त्यांच्या ठेवीपोटी असलेले 4.84 कोटी रुपये सुरक्षित असल्याची हमी दिली जाणार आहे,” असं जावडेकर यांनी सांगितलं.पीएमसीप्रमाणेच इतरही सहकारी बँका बुडाल्याच्या घटना गेल्या वर्षभरात घडल्या होत्या. त्यामुळे अशा बँकांमधील ठेवींबद्दल ठेवीदारांमध्ये भीती निर्माण झाली होती. घोटाळ्यामुळे व कर्जाच्या ओझ्यामुळे सहकारी बँका डबघाईस आल्यानं हे प्रकार झाल्याचं समोर आलं होतं. मात्र, यामुळे ठेवीदार अडचणी आले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Big-decision-of-Modi-government-regarding-deposits-in-co-operative-banks</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ यूएनएससीमधील कायम सदस्यत्वासाठी रशियाचा भारताला पाठिंबा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Russia-supports-India-for-permanent-membership-in-UNSC</link>
            <description>नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी रशियाने भारताला पाठिंबा जाहीर केल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. रशिया, भारत आणि चीन यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या गटाच्या बैठकीत रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा जाहीर केला. रशियाच्या घोषणेचे भारताने जाहीर स्वागत केले, तसेच पाठिंब्यासाठी भारताने आभार व्यक्त केले.याआधीही अनेकदा रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरुपी सदस्यत्वा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-24/indorus.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी रशियाने भारताला पाठिंबा जाहीर केल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. रशिया, भारत आणि चीन यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या गटाच्या बैठकीत रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा जाहीर केला. रशियाच्या घोषणेचे भारताने जाहीर स्वागत केले, तसेच पाठिंब्यासाठी भारताने आभार व्यक्त केले.याआधीही अनेकदा रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र भारत-चीन तणाव वाढला असताना चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर भारताला पाठिंबा जाहीर करुन रशियाने चीनला स्पष्ट संदेश दिला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन या पाच देशांकडे कायमस्वरुपी सदस्यत्व आणि नकाराधिकार (व्हेटो) आहे. या अधिकारामुळे सुरक्षा परिषदेत कोणत्या ठरावावर चर्चा करावी आणि कोणत्या ठरावाला फेटाळावे हे अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन यांना सहज ठरवता येते. नकाराधिकार असलेल्यांपैकी एका देशाने जरी ठराव फेटाळला तरी परिषद संबंधित ठराव फेटाळण्यात आला असे जाहीर करते. सुरक्षा परिषदेत याआधी जम्मू काश्मीर, दहशतवाद अशा विषयांवर अनेक महत्त्वाचे ठराव चर्चेला आले आहेत. यातील भारतविरोधी ठराव रशियाने कायम फेटाळले आहेत. भारताला सुरक्षा परिषदेतील कायमस्वरुपी सदस्यत्वासाठीही रशियाने पाठिंबा दिला आहे. अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स या देशांकडूनही भारताला कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. मात्र चीनचा विरोध कायम असल्यामुळे सुरक्षा परिषदेच्या रचनेतील सुधारणा अद्याप रखडल्या आहेत.दुसऱ्या महायुद्धात रशियाने जर्मनीला हरवून विजय मिळवला होता. या विजयाचा 75 वा वर्धापन दिन 24 जून रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यात भारताचे 75 सैनिकांचे पथक लष्करी संचलनात सहभागी होणार आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह अतिथी म्हणून सोहळ्याला उपस्थित असतील. या पार्श्वभूमीवर रशिया, भारत आणि चीन यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या बैठकीत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी सुरक्षा परिषदेतील कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी भारत सक्षम उमेदवार असल्याचे वक्तव्य केले. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काळानुरुप सुधारणांची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Russia-supports-India-for-permanent-membership-in-UNSC</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचा चीनमध्ये बनविलेल्या उपकरणांच्या वापरावर बहिष्काराचा निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Weightlifting-Federation-of-India-decides-to-boycott-the-use-of-equipment-made-in-China</link>
            <description>नवी दिल्ली : चीनकडून सदोष उपकरणे मिळाल्याचा दावा करत भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने सोमवारी चिनी देशात तयार केलेल्या क्रीडा यंत्रणेवर बहिष्कार घालण्याची मागणी केली. पूर्वीच्या लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये 15 जून रोजी चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक संघर्षात 20 भारतीय सैनिक ठार आणि 76 जखमी झाले. चीनने आपल्या सैनिकांना झालेल्या दुखापत किंवा मृत्यूची अधिकृत संख्या दिली नाही परंतु या चकमकीत कमीतकमी 43 चिनी सैनिक ठार किंवा जखमी झाल्याचे समजते. 1975 पासून दोन्ही शेजारी देश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-23/weightlift.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : चीनकडून सदोष उपकरणे मिळाल्याचा दावा करत भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने सोमवारी चिनी देशात तयार केलेल्या क्रीडा यंत्रणेवर बहिष्कार घालण्याची मागणी केली. पूर्वीच्या लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये 15 जून रोजी चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक संघर्षात 20 भारतीय सैनिक ठार आणि 76 जखमी झाले. चीनने आपल्या सैनिकांना झालेल्या दुखापत किंवा मृत्यूची अधिकृत संख्या दिली नाही परंतु या चकमकीत कमीतकमी 43 चिनी सैनिक ठार किंवा जखमी झाल्याचे समजते. 1975 पासून दोन्ही शेजारी देशांमधील सीमेवरील हिंसाचाराचे हे सर्वात वाईट उदाहरण होते. इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशनने गेल्या वर्षी चिनी कंपनी ‘झेंडाकेसी’ कडून बारबेल आणि वजन प्लेट्ससहित चार वेटलिफ्टिंग सेटचे ऑर्डर दिले आणि फेडरेशनने सांगितले की, उपकरणे सदोष असल्याचे आढळले त्यामुळे वेटलिफ्टर्स यापुढे त्यांचा वापर करत नाहीत.“आम्ही सर्व चिनी उपकरणांवर बहिष्कार टाकला पाहिजे. इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशनने हा निर्णय घेतला आहे की तो चीनमध्ये बनविलेले कोणतेही उपकरण वापरणार नाही," असे सरचिटणीस सहदेव यादव यांनी पीटीआयला सांगितले.फेडरेशनने एका पत्राद्वारे चीनमध्ये बनविलेले कोणतेही उपकरण वापरणे थांबविण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल भारतीय क्रीडा प्राधिकरणास (साई) माहिती दिली आहे. ते म्हणाले, "साईला लिहिलेल्या पत्रात आम्ही असे लिहिले आहे की आयडब्ल्यूएलएफ चिनी उपकरणे वापरणार नाही.’’ या सेट्सचे ऑर्डर का देण्यात आले असे विचारले असता शर्मा म्हणाले की, ‘‘टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चीनमधलीच उपकरणे वापरण्यात येणार होती. त्याच्याशी जुळवून घेण्याकरिता आमच्यापुढे कोणताही पर्याय नव्हता. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आम्ही हे चार संच मागवले होते. ’’कोविड-19 लॉकडाऊनवरील निर्बंध कमी केल्यावर या महिन्याच्या सुरूवातीला जेव्हा खेळाडूंनी पुन्हा प्रशिक्षण सुरू केले तेव्हा प्लेट्स उप-मानक असल्याचे आढळून आले. ‘‘करोनानंतर सरावाला सुरुवात झाल्यावर हे सर्व संच खराब झाले आहेत. आम्ही ते वापरत नाहीत. शिबिरातील सर्व खेळाडू चीनच्या या उपकरणांविरोधात बोलत आहेत. ऑनलाइन वस्तू मागवतानाही ते कोणत्या देशातून आयात केले आहे, हेसुद्धा ते पाहत आहेत,’’ असे शर्मा म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Weightlifting-Federation-of-India-decides-to-boycott-the-use-of-equipment-made-in-China</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ यंदाची हज यात्रा मर्यादित उपस्थितीत पार पडणार; ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/This-year-Hajj-will-be-held-in-limited-attendance</link>
            <description>नवी दिल्ली : मुस्लिम धर्मीयांसाठी वर्षभरातील खास उत्सव म्हणजेच हज यात्रा यंदा मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचे ठरले आहे, परंपरा म्हणून सौदी अरेबिया मधील अगदी मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडेल. मात्र यासाठी भारतीय भाविकांना जाण्याची परवानगी मिळणार नाही, याबाबत अल्पसंख्यांक मंत्री अब्बास नकवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा भारत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-23/nohaj.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : मुस्लिम धर्मीयांसाठी वर्षभरातील खास उत्सव म्हणजेच हज यात्रा यंदा मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचे ठरले आहे, परंपरा म्हणून सौदी अरेबिया मधील अगदी मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडेल. मात्र यासाठी भारतीय भाविकांना जाण्याची परवानगी मिळणार नाही, याबाबत अल्पसंख्यांक मंत्री अब्बास नकवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा भारतातील भाविकांना हज यात्रेसाठी पाठवले जाणार नाही, ज्यांनी या साठी अगोदरच बुकींग केले होते त्यांना कोणतेही पैसे न कापता थेट बँक अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केले जातील. प्राप्त माहितीनुसार यंदा भारतातून हज यात्रेसाठी जवळपास 2.3 लाखाहून अधिक भाविकांनी बुकिंग केले होते. यावर्षी हज यात्रा 28 जुलैपासून सुरू होणार आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी उशिरा एक प्रसिध्दी पत्रात म्हटले आहे की, सौदी अरेबिया मधील मर्यादित नागरिकांनाच हज साठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल. याचा अर्थ सौदी अरेबियातून बाहेरून आलेल्या यात्रेकरूंना प्रवेश घेता येणार नाही. हा निर्णय सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून घेण्यात आला आहे. याशिवाय उपस्थितांना सर्व प्रकारच्या प्रतिबंधक उपाय आणि आवश्यक सोशल डिस्टंसिंग प्रोटोकॉल पाळावे लागणार आहेत.दरम्यान, मागील वर्षी जवळपास 25 लाख यात्रेकरूंनी हज साठी उपस्थिती लावली होती. यापैकी 18 लाख भाविक हे बाहेरुन आलेले होते. मात्र सध्या कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे यंदाच्या हज यात्रेबाबत शंका निर्माण झाली होती. आता हज यात्रा अंतिमतः रद्द करण्यात आली आहे. इंडोनेशिया, सिंगापूर आणि मलेशिया यांनी यावर्षीच्या हज मध्ये नागरिक सहभागी होणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/This-year-Hajj-will-be-held-in-limited-attendance</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 22 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना, चीनसोबतच्या तणावानंतर दौऱ्याला महत्त्व ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Defense-Minister-Rajnath-Singh-leaves-for-Russia-importance-of-visit-after-tensions-with-China</link>
            <description>नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आजपासून तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. चीनसोबतचे संबंध ताणल्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. चीनसोबत तणाव वाढलेला असतानाच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर रवाना झाले आहेत. रशियाकडून हवी असलेली S-400 ही अँटी मिसाईल सिस्टीम डोळ्यासमोर ठेऊन राजनाथ सिंह हे तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर निघाले आहेत. रशियात सोहळा आहे दुसऱ्या महायुद्धाच्या पंचाहत्तरीचा. त्याला चीनच्या संरक्षणमंत्र्यांनाही आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-22/rsingtorus.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आजपासून तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. चीनसोबतचे संबंध ताणल्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. चीनसोबत तणाव वाढलेला असतानाच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर रवाना झाले आहेत. रशियाकडून हवी असलेली S-400 ही अँटी मिसाईल सिस्टीम डोळ्यासमोर ठेऊन राजनाथ सिंह हे तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर निघाले आहेत. रशियात सोहळा आहे दुसऱ्या महायुद्धाच्या पंचाहत्तरीचा. त्याला चीनच्या संरक्षणमंत्र्यांनाही आमंत्रण आहे. पण भारतासाठी या दौऱ्यात एकच ध्येय असेल ते म्हणजे एस-400 रशियाकडून लवकरात लवकर मिळवणं.2018 मध्ये रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे भारतात आले होते. त्याचवेळी S-400 या अँटी मिसाईल सिस्टीमच्या खरेदीबाबत करार झाला होता. हवाई बचावाची सर्वात आधुनिक सिस्टीम मानली जाते. हा करार होऊ नये यासाठी अमेरिकेचा मोठा दबाव त्यावेळी भारतावर होता.खरंतर चीन आणि रशियाचे लष्कही संबंधही मधुर राहिले आहेत. चीनला अनेक महत्त्वाची शस्त्रास्त्रं रशियाकडूनही मिळालेली आहेत. आता ज्या S-400 ची भारत वाट पाहतोय, ते चीनला रशियाकडून याच्याआधीच मिळालेलं आहे.काय आहे S-400 अँटी मिसाईल सिस्टीम?- या सिस्टीमवरुन चार प्रकारचे मिसाईल एकाचवेळी डागले जाऊ शकतात.- कमीत कमी शंभर फूट ते जास्तीत जास्त 45 हजार फुटावरचं कुठलंही लक्ष्य भेदण्याची क्षमता- रडारपासून वाचण्याची क्षमता, कुठल्याही पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक जाम होणार नाही याची खात्री- अडीचशे किलोमीटर पर्यंत अचूक निशाणा लावण्याची क्षमताआधीच्या करारानुसार डिसेंबर 2021 पर्यंत ही अँटी मिसाईल सिस्टीम भारताला मिळणार होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेही यात विलंब होत चालला आहे. पण चीनसोबत सीमेवर तणाव वाढल्याने भारताला ही सिस्टीम रशियाकडून लवकरात लवकर मिळवायची आहे.खरंतर कोरोना संकटामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहणार की नाहीत याची शंका होती. पण चीनसोबतचा तणाव वाढल्याने ही मिसाईल सिस्टीम भारताला अत्यंत गरजेची बनली आहे. ती लवकरात लवकर मिळावी यासाठीची बोलणी करण्याची जबाबदारी म्हणूनच राजनाथ सिंह यांना प्रत्यक्ष हजेरी लावण्याचे आदेश नंतर देण्यात आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Defense-Minister-Rajnath-Singh-leaves-for-Russia-importance-of-visit-after-tensions-with-China</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'द योग' इन्स्टिट्यूटचे ऑनलाईन योग आरोग्य शिबिर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-Yoga-Institute-online-yoga-health-camp</link>
            <description>मुंबई : सर्वांगीण योगिक जीवनशैलीबाबत जागरूकतेचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट पुढे नेत 'द योगा' इन्स्टिट्यूट आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने अनोख्या लाईव्ह चर्चा आणि लाईव्ह ऑनलाईन योग सत्रांचे आयोजन केले आहे. सध्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सिंगचे भान राखून संस्थेने दिवसभराचा लाइव्ह ऑनलाईन कार्यक्रम आखला आहे. यामध्ये योगाचे विविध तत्त्वज्ञान आणि त्यांचा दैनंदिन आयुष्यात कसा समावेश करावा हे सांगितले जाणार आहे. योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. हंसाजी योगेंद्र लाईव्ह चर्चासत्रांच्या माध्यमातून प्रख्यात तज्ज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-20/yoginsititute.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सर्वांगीण योगिक जीवनशैलीबाबत जागरूकतेचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट पुढे नेत 'द योगा' इन्स्टिट्यूट आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने अनोख्या लाईव्ह चर्चा आणि लाईव्ह ऑनलाईन योग सत्रांचे आयोजन केले आहे. सध्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सिंगचे भान राखून संस्थेने दिवसभराचा लाइव्ह ऑनलाईन कार्यक्रम आखला आहे. यामध्ये योगाचे विविध तत्त्वज्ञान आणि त्यांचा दैनंदिन आयुष्यात कसा समावेश करावा हे सांगितले जाणार आहे. योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. हंसाजी योगेंद्र लाईव्ह चर्चासत्रांच्या माध्यमातून प्रख्यात तज्ज्ञांशी संवाद साधणार आहेत. आणि अनेक योगिक जीवनशैलीशी निगडित विषयांवर प्रकाश टाकणार आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनी 'द योग' इन्स्टिट्यूटचा भर मानसिक आरोग्याबाबतची जागरूकता व संपूर्ण सात्त्विक अन्नाचे लाभ यांवर आहे. विद्यार्थी, सरकारी कर्मचारी, स्त्रिया व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी खास लाइव्ह योग आरोग्य शिबिरांचे आयोजन यादिवशी केले आहे. प्रख्यात व सन्माननीय तज्ज्ञांच्या मदतीने सात्त्विक आहार पोषणाच्या तपशिलांबद्दल व फायद्यांबद्दल सखोल माहिती दिली जाणार आहे.आंतरराष्ट्रीय योगदिन 2020 निमित्त योग इन्स्टिट्यूटने आखलेले उपक्रम:1. डॉ. हंसाजी योगेंद्र आणि सेलेब्रिटी पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्यात योग आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली तसेच तुमच्या दैनंदिन जीवनातील आरोग्यपूर्ण आहाराचे महत्त्व या विषयावर संवाद आणि लाइव्ह ऑनलाईन चर्चा. तारीख: 21 जून, संध्याकाळी 6 ते 6.452. डॉ. हंसाजी योगेंद्र आणि आघाडीचे प्रेरणादायी वक्ते व जीवनशैली प्रशिक्षक गौर गोपाल दास यांच्या योग व मानसिक स्वास्थ्यामधील सुंदर नात्याबद्दल ऑनलाइन संवादात्मक संभाषण. तारीख 21 जून, संध्याकाळी 7 ते 7.453. डॉ. हंसाजी योगेंद्र आणि आधुनिक नर्तक टेरेन्स लेविस यांच्यात योग या रोग या विषयावर निकोप संभाषण. तारीख: 21 जून, सकाळी 11.30 ते दुपारी 12.154.. योगनाद हा संतूरवादक राहुल शर्मा यांचा लाईव्ह सांगितिक कार्यक्रम, 21 जून रोजी संध्याकाळी 5.30 ते 6. स्त्रियांच्या आरोग्यासाठी विशेष ऑनलाइन योगवर्ग- 21 जून- दुपारी 2 ते 4.5. नैराश्य व चिंतेची समस्या हाताळण्यासाठी ऑनलाइन मानसिक आरोग्य शिबिर- 21 जून, सकाळी 9 ते 11.6. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ऑनलाइन योगवर्ग- 21 जून, संध्याकाळी 4 ते 5.वरील सत्रांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि द योग इन्स्टिट्यूटच्या सोशल मीडिया हॅण्डल्सद्वारे कोणालाही त्यामध्ये सहभागी होता येणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-Yoga-Institute-online-yoga-health-camp</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑलम्पिक असोसिएशनचा मोठा निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Big-decision-by-the-Olympic-Association-against-the-backdrop-of-Indo-China-tensions</link>
            <description>नवी दिल्ली : भारत-चीन सैन्यामध्ये तणावाचे वातावरण सुरु आहे. दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये झालेल्या झडपेमध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. तर चीनचे देखील 40 हून अधिक जवान मारले गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान देशभरात चीनविरोधात रोष आहे. चिनी मोबाईल एप, वस्तूंवर भारतीयांनी बहिष्कार टाकण्यास सुरुवात केलीय. दरम्यान भारतीय एथलिट्सनी देखील महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या स्थितीमध्ये आयओए देशाच्या बाजूने उभी राहिली आहे. यापुढे चिनी जाहिरातदारांशी कोणत्याह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-20/ioa.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : भारत-चीन सैन्यामध्ये तणावाचे वातावरण सुरु आहे. दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये झालेल्या झडपेमध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. तर चीनचे देखील 40 हून अधिक जवान मारले गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान देशभरात चीनविरोधात रोष आहे. चिनी मोबाईल एप, वस्तूंवर भारतीयांनी बहिष्कार टाकण्यास सुरुवात केलीय. दरम्यान भारतीय एथलिट्सनी देखील महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या स्थितीमध्ये आयओए देशाच्या बाजूने उभी राहिली आहे. यापुढे चिनी जाहिरातदारांशी कोणत्याही प्रकारचा संबध न ठेवण्याचा निर्णय इंडियन ऑलम्पिक असोसिएशनने घेतलाय.ऑलम्पिकमध्ये 'ली निंग' सारख्या चिनी प्रायोजकांवर बहिष्कार घालण्यात येत असल्याची माहिती आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी दिली. टोक्यो ऑलम्पिकपर्यंत ली निंगसोबत आमचा करार आहे. पण यावेळेस आयओए देशासोबत असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. चीनी जाहीरातदारांशी संबंध तोडण्याच्या निर्णयाला आयओए कोषाध्यक्ष आनंदेश्वर पांडे यांनी देखील पाठिंबा दिलाय. आयओए ने मे 2018 मध्ये ली निंगसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यानुसार चीनी कंपनी भारतीय एथलीट्सना कीटची पूर्तता करते. याची किंमत 5 ते 6 कोटींच्या घरात आहे. भारत-चीनमध्ये सीमारेषेवरील वाढता तणाव पाहता नुकसान झाले तरी चालेल पण चिनी कंपन्यांशी संबंध ठेवायता नसल्याचे भारतातील अनेक कंपन्या, संस्था, नागरिकांनी ठरवलंय. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात व्यापारी वर्गाची मोठी मदत होणार आहे. अशा वस्तू आयात झाल्या नाहीत तर खरेदी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे डिसेंबर 2021 पर्यंत चीनहून आयात होणाऱ्या वस्तूंमधून 1.5 लाख कोटी रुपये कमी करण्याचा कॅटचा मानस आहे.ज्या वस्तू भारतात आल्या नाहीत तरी काही फरक पडणार नाही अशा 3 हजार चीनी वस्तूंची यादी कॅटने बनवली आहे. या वस्तू भारतात पुर्वीपासून बनतायत. त्याच्या विक्रीवर भर देण्याचे आवाहन व्यापारी वर्गाला करण्यात येत असल्याचे कॅटचे राष्ट्रीय मंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.भारतीय व्यापाऱ्यांनी याचा संकल्प केला असून एका रात्रीत हे काम होणार नसल्याचेही ते म्हणाले.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Big-decision-by-the-Olympic-Association-against-the-backdrop-of-Indo-China-tensions</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती नाजुक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Delhi-Health-Minister-Satyendra-Jain-is-in-critical-condition</link>
            <description>नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र जैन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे दिसून आले आहे. जैन यांची प्रकृती बिघडली असून त्यांना आता ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. जैन यांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार असल्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. सत्येंद्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-19/HealthministreDelhi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र जैन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे दिसून आले आहे. जैन यांची प्रकृती बिघडली असून त्यांना आता ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. जैन यांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार असल्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. सत्येंद्र जैन यांना उपचारासाठी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.एएनआय यांनी दिलेल्या माहितीनुसार, आप नेता आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या फुफ्फुसातील इन्फेक्शन अधिक वाढत असल्याने त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. जैन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मॅक्स रुग्णालयात हलवण्यात येत आहे. तेथे त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य मंत्री जैन यांच्या प्रकृतीबाबत माहिती देत असे म्हटले आहे की, सीटी स्कॅन रिपोर्ट्स नुसार असे निदान झाले की त्यांच्या फुफ्फुसातील न्युमिनियाचे प्रमाण वाढले आहे. त्यांना सकाळपासून थकवा आणि चक्कर येण्यासाठी समस्या जाणवत आहे. त्यांच्यावर उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने करण्यात येत आहे.मंगळवारी जैन यांच्या शरीरातील तापाचे प्रमाण वाढल्याने त्यांच्या ऑक्सिजनच्या स्तरात घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जैन यांना राजीव गांधी सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर 55 वर्षीय आप नेता यांच्यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली होती. मात्र त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. मुख्यमंत्र्यांना ताप आणि घसा दुखत असल्याची समस्या जाणवत होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Delhi-Health-Minister-Satyendra-Jain-is-in-critical-condition</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठमोळ्या अभिजीत बापट यांच्यामुळं अशी झाली 10 जवानांची सुटका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Due-toAbhijeet-Bapat-10-soldiers-were-released</link>
            <description>लडाख : गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षाचे पडसाद साऱ्या जगावर उमटले आहेत. दरम्यान, या संघर्षानंतर चिनी सैन्याने 10 भारतीय जवानांना ओलीस ठेवले होते. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, चिनी सैन्यानं 10 भारतीय जवानांना ओलीस ठेवले होते, ज्यात दोन मेजरचाही समावेश होता. दरम्यान, अखेर तीन दिवसांच्या चर्चेनंतर या 10 जवानांना सोडण्यात आलं आहे. मात्र सैन्याकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आले नाही.पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, गु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-19/abijeetbapat.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लडाख : गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षाचे पडसाद साऱ्या जगावर उमटले आहेत. दरम्यान, या संघर्षानंतर चिनी सैन्याने 10 भारतीय जवानांना ओलीस ठेवले होते. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, चिनी सैन्यानं 10 भारतीय जवानांना ओलीस ठेवले होते, ज्यात दोन मेजरचाही समावेश होता. दरम्यान, अखेर तीन दिवसांच्या चर्चेनंतर या 10 जवानांना सोडण्यात आलं आहे. मात्र सैन्याकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आले नाही.पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी या जवानांची सुटका झाली, ते भारतीय ताफ्यात परतले आहेत. दरम्यान अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाटाघाटीत सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती मेजर जनरल अभिजीत बापट यांनी.या 10 जवानांच्या सुटकेसाठी तीन बैठका झाल्या. याचे नेतृत्व दोन्ही देशातील प्रमुख मेजर यांनी केले. तीन फेऱ्यांमध्ये झालेल्या या चर्चेनंतर 10 सैनिकांना सोडण्यात आले. भारताकडून मेजर जनरल अभिजित बापट तर चीनकडून करु येथील प्रमुख लष्करी अधिकारी बैठकीसाठी आले होते. यांच्यात गुरुवारी तिसऱ्यांदा भेट झाली, त्यानंतर चीननं 10 जवानांना सोडण्याचे मान्य केले.ही बैठक भारत-चीन संघर्ष आणि विवादित सीमेबाबत सुरू असलेल्या वादाचा एक भाग होती. मेच्या सुरूवातीपासून आतापर्यंत भारत-चीन यांच्यातील लष्करी अधिकारी सात वेळा भेटले आहेत. सध्या या 10 जवानांची वैद्यकीय चाचणी सुरू आहे.दरम्यान, गुरुवारी लष्कराने आपल्या निवेदनात जवानांना ओलीस ठेवण्यात आले आहे की नाही याबाबत कोणती माहिती देण्यात आली नव्हती. याआधी जुलै 1962 मध्ये चिनी सैन्यानं भारतीय सैनिकांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी गलवान खौऱ्यात झालेल्या संघर्षात 30 भारतीय सैनिक शहीद झाले होते आणि चिनी सैन्यानं डझनभर सैनिकांना ताब्यात घेतले. मात्र सर्व जवानांना सोडण्यात आले.चिनी सैन्याने सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 76 सैनिक जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले, त्यापैकी 18 गंभीर जखमी झाले, तर 58 मध्यम जखमी झाले. लेह रुग्णालयात 18 जवानांवर उपचार सुरू आहेत, तर 58 जवान अन्य विविध रुग्णालयात दाखल आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Due-toAbhijeet-Bapat-10-soldiers-were-released</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यसभा निवडणुकीत भाजपची तटबंदी तोडण्याचे काँग्रेस समोर आव्हान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Congress-faces-challenge-to-break-BJPs-wall-in-Rajya-Sabha-elections</link>
            <description>नवी दिल्ली : राज्यसभेसाठी आज 10 राज्यांमध्यून 24 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. यात गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या काही प्रमुख राज्यांचा समावेश आहे. इतरही काही प्रमुख आणि छोट्या राज्यांमध्येही निवडणूक आहे. मात्र, त्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडले गेल्याने मतदान होणार नाही. दरम्यान, काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षांकडून दिग्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-19/rajyasabha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : राज्यसभेसाठी आज 10 राज्यांमध्यून 24 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. यात गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या काही प्रमुख राज्यांचा समावेश आहे. इतरही काही प्रमुख आणि छोट्या राज्यांमध्येही निवडणूक आहे. मात्र, त्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडले गेल्याने मतदान होणार नाही. दरम्यान, काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षांकडून दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया, केशरी सिंह सोलंकी, पुरुषोत्तम सोलंकी यांच्यासारखे दिग्गज नेते मैदानात आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय रणनितीचे भविष्य आज ठरणार आहे.या निवडणुकीचा निकालही आजच लागणार आहे.खासकरुन राजस्थान आणि गुजरात राज्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष रिसॉर्ट पॉलिटिक्स खेळताना दिसत आहेत. राज्यसभेत भाजप प्रणित एनडीएला बहुमतापासून दूर ठेवण्याचे काँग्रेस आणि युपीएचे प्रयत्न आहेत. तर राज्यसभेत बहुमत मिळविण्यासाठी एनडीएला आणखी 30 जागांची आवश्यकता आहे. त्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.दरम्यान, मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यातून राज्यसभेसाठी प्रत्येकी 3 जागांसाठी 4 उमेदवार (भाजप, काँग्रेस प्रत्येकी 2), गुजरात राज्यातून 4 जागांसाठी 5 उमेदवार (भाजप 3, काँग्रेस 2), झारखंड राज्याच्या 2 जागांसाठी 3 उमेदवार (जेएमएम, भाजप, काँग्रेस प्रत्येकी 1), आंध्र प्रदेश 4 जागांसाठी 5 उमेदवार रिंगणात आहेत. पूर्वेकडील राज्ये मणिपूर, मेघालय आणि मिजोराम या राज्यांध्ये प्रत्येकी एका जागेसाठी मतदान पार पडत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Congress-faces-challenge-to-break-BJPs-wall-in-Rajya-Sabha-elections</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रोजगारनिर्मितीसाठी देणार ५० हजार कोटी; सहा राज्यांना होणार फायदा   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/50000-crore-for-employment-generation-Six-states-will-benefit</link>
            <description>नवी दिल्ली : करोना महामारीमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर आपल्या गावी परतले. अशाच मजुरांसाठी मोदी सरकार नव्या योजनाची घोषणा करणार आहेत. स्थलांतरीत मजुरांसाठी केंद्र सरकारने 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज तयार केलं आहे. याअंतर्गत रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याचा फायदा सहा राज्यातील 116 जिल्ह्यांना होणार आहे. या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-19/nmodi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : करोना महामारीमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर आपल्या गावी परतले. अशाच मजुरांसाठी मोदी सरकार नव्या योजनाची घोषणा करणार आहेत. स्थलांतरीत मजुरांसाठी केंद्र सरकारने 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज तयार केलं आहे. याअंतर्गत रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याचा फायदा सहा राज्यातील 116 जिल्ह्यांना होणार आहे. या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, शनिवारी 20 जून रोजी बिहारमधील खगडिया गावातून होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेचे नाव 'गरीब कल्याण योजना' असे असून शुक्रवारी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेचा शुभारंभ करणार आहेत.बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, झारखंड अशा सहा राज्यांतील 116 जिल्ह्य़ांमधील ही योजना सुरू होणार आहे. 116 जिल्ह्य़ांमध्ये प्रत्येकी किमान 25 हजार मजूर गावी परतल्याचे केंद्राला आढळळ्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या योजनाचा लाभ 29 लाख मजुरांना होणार असून पुढील 4 महिने (125 दिवस) रोजगाराची हमी देणारी योजना राबवली जाणार आहे.कोणत्या राज्यातील किती जिल्हे -गरीब कल्याण रोजगार योजने अंतर्गत राजस्थानमधील 22, मध्यप्रदेशातील 24, उत्तरप्रदेशातील 31, बिहारमधील 32 तर ओडिशातील 4 आणि झारखंडमधील तीन जिल्ह्यात गरीब कल्याण रोजगार योजना राबविण्यात येणार आहे.स्थलांतराची महाराष्ट्रातून संख्या जास्तदेशातील विविध भागातून आपल्या गावी गेलेल्या स्थलांतरीत मजुरांपैकी मोठी संख्या ही महाराष्ट्रातील आहे. मुंबई, पुणे, नाशिक या भागातून मोठ्या प्रमाणात मजूर आपल्या गावी गेले आहेत. या भागात बहुतांशी मजूर हे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या भागातील होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/50000-crore-for-employment-generation-Six-states-will-benefit</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिल्ली के स्वास्थ्य मंत्री सत्येंद्र जैन कोरोना पॉजिटिव, दोबारा जांच में कोविड-19 की पुष्टि हुई ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Delhi-Health-Minister-Satyendra-Jain-corona-positive</link>
            <description>दिल्ली के स्वास्थ्य मंत्री सत्येंद्र जैन कोरोना संक्रमित पाए गए हैं। तेज बुखार और सांस लेने में परेशानी की शिकायत के बाद मंगलवार को उनको अस्पातल में भर्ती कराया गया था। डॉक्टरों ने कोरोना टेस्ट किया, लेकिन उनकी रिपोर्ट नेगेटिव आई थी। इसके बाद बुधवार को दोबारा कोरोना टेस्टिंग हुई और अब उ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-18/satyndrajain.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दिल्ली के स्वास्थ्य मंत्री सत्येंद्र जैन कोरोना संक्रमित पाए गए हैं। तेज बुखार और सांस लेने में परेशानी की शिकायत के बाद मंगलवार को उनको अस्पातल में भर्ती कराया गया था। डॉक्टरों ने कोरोना टेस्ट किया, लेकिन उनकी रिपोर्ट नेगेटिव आई थी। इसके बाद बुधवार को दोबारा कोरोना टेस्टिंग हुई और अब उनमें कोविड-19 की पुष्टि हुई है। जैन फिलहाल राजीव गांधी सुपर स्पेशलिटी अस्पताल में भर्ती हैं।सत्येंद्र जैन ने अपने स्वास्थ्य के बारे में मंगलवार सुबह ट्वीट कर बताया था। उन्होंने कहा था कि तेज बुखार और सोमवार रात अचानक शरीर में ऑक्सीजन की गिरावट के कारण अस्पताल में भर्ती कराया गया है। डॉक्टरों ने कोरोना के लक्षण होने के नाते उनका टेस्ट कराया। मंगलवार को हुए टेस्ट में कोरोना की पुष्टि नहीं हुई थी। हालांकि स्वास्थ्य में सुधार नहीं होने कारण बुधवार को उनका दोबारा टेस्ट किया गया।आप विधायक आतिशी भी कोरोना संक्रमितदूसरी तरफ आम आदमी पार्टी की विधायक और राष्ट्रीय प्रवक्ता आतिशी मार्लेना भी कोरोना संक्रमित पाई गई हैं। बुधवार को कोरोना रिपोर्ट पॉजिटिव आने के बाद उन्होंने खुद को होम क्वारंटाइन कर लिया है। मंगलवार को सर्दी-खांसी के साथ कोरोना जैसे लक्षण दिखने के बाद आतिशी ने अपना टेस्ट कराया था। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने उनके जल्द स्वस्थ होने की कामना की है। ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Delhi-Health-Minister-Satyendra-Jain-corona-positive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारत-चीन सीमेवर हिंसक चकमक, भारताचे तीन सैनिक शहीद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Violent-clash-on-Indo-China-border,-three-Indian-soldiers-martyred</link>
            <description>नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये मागील अनेक वर्षांपासून लडाखवरुन वाद सुरु आहे आणि तो आता आणखी चिघळला आहे. गलवान खोऱ्याजवळ सोमवारी (15 जून) रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक चकमक झाली, ज्यात एका अधिकाऱ्यासह दोन जवानांना वीरमरण आलं.भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढला आहे. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये चकमक झाली. या चकमकीत भारताचे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-16/indochina.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये मागील अनेक वर्षांपासून लडाखवरुन वाद सुरु आहे आणि तो आता आणखी चिघळला आहे. गलवान खोऱ्याजवळ सोमवारी (15 जून) रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक चकमक झाली, ज्यात एका अधिकाऱ्यासह दोन जवानांना वीरमरण आलं.भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढला आहे. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये चकमक झाली. या चकमकीत भारताचे तीन सैनिक शहीद झाले असून त्यात एक अधिकारी आणि दोन जवानांचा समावेश आहे. 1967 नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये अशी हिंसक चकमक झाली आहे.भारतीय लष्कराकडून जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, "गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री डी-एस्क्लेशनच्या प्रक्रियेदरम्यान भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली. या चकमकीत भारतीय सैन्यातील एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्कर अधिकारी यावेळी या मुद्द्यावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करत आहेत."भारत आणि चीनमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच लडाख सीमेजवळ तणावाचं वातावरण आहे. चिनी सैनिक भारताने निश्चित केलेली एलएसी पार करुन पेंगोंग तलाव, गलवान खोऱ्याजवळ पोहोचले होते. चीनने इथे जवळपास पाच हजार सैनिक तैनात केले होते.दोन्ही देशांच्या सैन्याकडून मोठ्या काळापासून हा वाद संपवण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जात होते 6 जून पासून चर्चेच्या अनेक फेऱ्या सुरु होत्या. यानंतर दोन्ही देशांनी आपापलं सैन्य काही किमीपर्यंत मागे घेतलं होतं. पण ही प्रक्रिया सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Violent-clash-on-Indo-China-border,-three-Indian-soldiers-martyred</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वर्षा उसगावकर यांचे वडिल अन् गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Varsha-Usgavkar-father-Achyut-Usgavkar-passed-away</link>
            <description>पणजी : मराठी सिने सृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे वडिल अच्युत उसगावकर यांचे मंगळवारी गोव्यात निधन झाले. गोव्यात मुक्तीनंतर अधिकारावर आलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर हे मंत्री होते. उसगावकर हे मिरामा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-16/achyutusaokarr.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पणजी : मराठी सिने सृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे वडिल अच्युत उसगावकर यांचे मंगळवारी गोव्यात निधन झाले. गोव्यात मुक्तीनंतर अधिकारावर आलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर हे मंत्री होते. उसगावकर हे मिरामार येथे राहत होते. वृद्धापकाळाने अलिकडे ते आजारी होते. त्यांची प्राणज्योत मालवल्याचे कळताच गोव्यातील विविध समाज घटकांत दु:ख व्यक्त झाले. गोव्याची पोर्तुगीज राजवटीतून 1961 साली मुक्तता झाली व मग महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सत्तेचा काळ सुरू झाला. हा पक्ष 17 वर्षे सत्तेत होता. उसगावकर हे मगो पक्षाचे नेते होते. आमदार व मंत्री म्हणून 70 च्या दशकात उसगावकर यांनी नाव कमावले. प्रथम भाऊसाहेब बांदोडकर व मग भाऊंची कन्या स्वर्गीय शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर मंत्री होते. प्रतापसिंग राणे, गोपाळराव मयेकर, रमाकांत खलप, स्व जयसिंगराव राणे आदींचे राजकारणातील सहकारी म्हणून उसगावकर यांनी काम केले.बांबोळीच्या गोमेकाॅ इस्पितळात सकाळी साडे सात वाजता त्यांचे निधन झाले. आज सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार होतील. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Varsha-Usgavkar-father-Achyut-Usgavkar-passed-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिल्लीचे आरोग्यमंत्री कोरोनासदृश लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Delhi-health-minister-admitted-to-hospital-with-corona-like-symptoms</link>
            <description>नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ताप आला असून श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आज सत्येंद्र जैन य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-16/HealthministreDelhi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ताप आला असून श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आज सत्येंद्र जैन यांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांच्या प्रकृतीसंबंधी ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, "आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून तुम्ही रात्रंदिवस लोकांची सेवा करत होते."देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाचा संसर्ग झालेले 10, 667 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात देशभरात 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.देशातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 3,43,091 झाली आहे. यापैकी 1,53,178 केसेस अॅक्टिव्ह आहेत, तर 1,80,013 रुग्ण उपचारानंतर ठीक झाले आहेत. भारतात कोरोनामुळे 9 हजार 900 लोकांचा मृत्यू झाला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Delhi-health-minister-admitted-to-hospital-with-corona-like-symptoms</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अत्याधुनिक कॅप्टन अर्जुन करणार प्रवाशांचे स्क्रीनिंग; मध्य रेल्वेचा इनोव्हेटिव्ह रोबो ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Sophisticated-Captain-Arjun-will-screen-passengers-Innovative-robot-of-Central-Railway</link>
            <description>पुणे : रेल्वे मंत्रालयाने काही विशेष एक्सप्रेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना देखील पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. मात्र, त्यामुळे अनेकांना कोव्हिड-19 ची लागणदेख</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-15/caarjun.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : रेल्वे मंत्रालयाने काही विशेष एक्सप्रेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना देखील पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. मात्र, त्यामुळे अनेकांना कोव्हिड-19 ची लागणदेखिल झाली आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक असा रोबोट बनवला आहे, जो स्वतःहून प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करू शकतो. तसेच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष देखील ठेवू शकतो.मध्य रेल्वेने तयार केलेल्या या रोबोटचे नाव 'कॅप्टन अर्जुन' असे ठेवण्यात आले आहे. पुणे स्थानकात शुक्रवारी या रोबोटचे उद्घाटन करण्यात आले. आर.पी.एफचे महासंचालक अरुण कुमार यांनी ऑनलाइन पद्धतीने त्यांचे उद्घाटन केले. यावेळी पुणे स्थानकात मध्य रेल्वेचे महासंचालक संजीव मित्तल, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल पाठक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, मुख्य सुरक्षा आयुक्त आलो बोहरा असे अनेक अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Sophisticated-Captain-Arjun-will-screen-passengers-Innovative-robot-of-Central-Railway</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 12 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जुलै 2017 ते जानेवारी 2020 पर्यंत जीएसटीआर3बी रिटर्न फाईल केल्यास शुल्क लागणार नाही:अर्थमंत्री निर्मला सीतारमण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Nochargeforfiling-GSTR3B-return</link>
            <description>नवी दिल्ली : जुलै 2017 ते जानेवारी 2020 पर्यंत ज्यांनी जीएसटीआर-3बी रिटर्न फाइल केले नसल्यास त्यांच्याकडून शुल्क वसूल करण्यात येणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी एका व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून जीएसट</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-12/nsitarama17520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : जुलै 2017 ते जानेवारी 2020 पर्यंत ज्यांनी जीएसटीआर-3बी रिटर्न फाइल केले नसल्यास त्यांच्याकडून शुल्क वसूल करण्यात येणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी एका व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून जीएसटी परिषदेसोबत बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.जीएसटीआर-3बी रिटर्न फाइल करण्यासाठी जर उशिर झाल्यास व्यक्तीकडून 500 रुपयांचा अतिरिक्त शुल्क आकारला जातो. तसेच जीएसटीआर-3बी साठी नवी विंडो बनवली असून त्याच्या माध्यमातून फॉर्म भरण्याचा कालावधी 1 जुलै ते 30 सप्टेंबर देण्यात आला आहे. निर्मला सीतारमण यांनी असे ही म्हटले आहे की, जुलै 2017 ते जानेवारी 2020 पर्यंतच्या बहुतांश रिटर्न फाईल्स भरणे राहिले आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींनी रिटर्न फाईल भरले नाही त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.बैठकीत त्यांनी लहान कंपन्यांना दिलासा दिला आहे. उशिराने जीएसटी रिटर्न दाखल केल्यानंतर व्याज घटवून अर्धे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. कंपन्यांनी उशिराने जर जीएसटी फाईल केल्यास त्यांना 9 टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे. राष्ट्रव्यापी बंद नंतर शुक्रवारी पहिल्यांदाच जीएसटी परिषदेची बैठक पार पडली आहे. जीएसटी परिषदेची ही 40 वी बैठक होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Nochargeforfiling-GSTR3B-return</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 12 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राजस्थानमध्ये भाजपाचे 'ऑपरेशन लोटस'? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/BJP-Operation-Lotus-in-Rajasthan</link>
            <description>जयपूर : राजस्थानमध्ये राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेसवर ‘ऑपरेशन लोटस’चे सावट घिरट्या घालत असल्याची चर्चा आहे. राजस्थानमधील सरकार वाचवण्यासाठी जयपूरच्या ‘शिवविलास रिसॉर्ट’मध्ये कॉंग्रेसची खलबतं सुरु आहेत. राजस्थानमध्येही मध्य प्रदेशसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने तातडीची पावले उचलत ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांना दिल्लीहून जयपूरला पाठवले आहे.मुख्यमंत्री अशोक गहलोत आज काँग्रेस आमदारांसह बैठक घेणार आहेत. त्यानंत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-12/bjpcong.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जयपूर : राजस्थानमध्ये राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेसवर ‘ऑपरेशन लोटस’चे सावट घिरट्या घालत असल्याची चर्चा आहे. राजस्थानमधील सरकार वाचवण्यासाठी जयपूरच्या ‘शिवविलास रिसॉर्ट’मध्ये कॉंग्रेसची खलबतं सुरु आहेत. राजस्थानमध्येही मध्य प्रदेशसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने तातडीची पावले उचलत ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांना दिल्लीहून जयपूरला पाठवले आहे.मुख्यमंत्री अशोक गहलोत आज काँग्रेस आमदारांसह बैठक घेणार आहेत. त्यानंतर गहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेस सरचिटणीस अविनाश पांडे, राज्यसभेचे उमेदवार केसी वेणुगोपाल आणि प्रवक्ता रणदीप सुरजेवाला पत्रकार परिषद घेतील.मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी केसी वेणुगोपाल यांनी प्रयत्न केल्याचं बोललं जातं. राजस्थानमधील काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असून त्यांना पैशांची ऑफर दिली जात आहे, असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला होता. त्यामुळे काँग्रेस आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे.अशोक गहलोत यांच्या आरोपांमुळे सचिन पायलट यांच्या समर्थक गटाचा संताप झाला. “अफवांच्या आधारे वातावरण तापवले जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या आमदारांना फोन आले, हे स्पष्ट झाले पाहिजे” अशी मागणी सचिन पायलट यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी केली. यानंतर अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात बैठक झाली.काय आहे प्रकरण?राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या जागांच्या गणिताच्या आधारे दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार, तर उर्वरित एका जागेवर भाजप उमेदवार राज्यसभेवर पोहोचू शकेल, हे निश्चित झाले होते. काँग्रेसने केसी वेणुगोपाल आणि नीरज डांगी यांना उमेदवारी दिली, पण भाजपने मोठे डावपेच आखल्याचं चित्र आहे.भाजपने एका जागेसाठी आपले दोन उमेदवार राजेंद्र गहलोत आणि ओंकारसिंग लखावत यांना मैदानात उतरवले आहे. आता काँग्रेसला भीती आहे की भाजप आपला दुसरा उमेदवार जिंकवण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची फोडाफोडी करेल. त्यामुळेच शिवविलास रिसॉर्टमध्ये सर्व काँग्रेस आणि समर्थक आमदारांची रवानगी करण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/BJP-Operation-Lotus-in-Rajasthan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आसाममधील गॅस विहिरीच्या भीषण आगीत भारतीय फुटबॉलपटूनं गमावला जीव! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Indian-footballer-loses-life-in-gas-well-fire-in-Assam</link>
            <description>गुवाहाटी : दोन दिवसांपूर्वी आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील बगजानमधील ऑईल इंडिया लिमिटेडच्या गॅसच्या विहिरीला भीषण आग लागली होती. दोन आठवड्यांपासून येथील विहिरीतून सतत गॅसगळती सुरू होती, त्यानंतर मंगळवारी प्रचंड आग लागली. आगीमुळे सातत्याने विहिरीतून धूर बाहेर पडत होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व कोणतेही नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय आप</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-11/football.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[गुवाहाटी : दोन दिवसांपूर्वी आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील बगजानमधील ऑईल इंडिया लिमिटेडच्या गॅसच्या विहिरीला भीषण आग लागली होती. दोन आठवड्यांपासून येथील विहिरीतून सतत गॅसगळती सुरू होती, त्यानंतर मंगळवारी प्रचंड आग लागली. आगीमुळे सातत्याने विहिरीतून धूर बाहेर पडत होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व कोणतेही नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)ची टीम घटनास्थळी पोहोचली होती.प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, 'ऑईल इंडिया लिमिटेडच्या गॅसच्या विहिरीत इतका भीषण स्फोट झाला की, दोन किलोमीटरच्या अंतरावरून तो स्पष्ट दिसू शकत होता. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीमुळे नजीकच्या परिसरातही नुकसान झाले. स्थानिकांना लगेच तेथून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या आगीत आसामचा माजी फुटबॉलपटू दुर्लोव गोगोई याला जीव गमवावा लागला. तो अग्निशमन दलात कामाला होता आणि ही आग विझवण्यासाठी त्यानं जिद्दीनं प्रयत्न केलं. बचाव कार्यात गोगोईला आपला जीव गमवावा लागला. त्यानं अनेक वर्ष आसाम फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले. इंडियन सुपर लीगमधील नॉर्थ ईस्ट युनायटेड या क्लबनं ही दुःखद माहिती दिली. त्यांनी ट्विट केले की,''आसाम संघाचा माजी गोलकिपर दुर्लोव गोगोई याला या आगीत प्राण गमवावे लागले. बचावकार्य करताना त्याचा जीव गेला. ऑईल इंडिया लिमिटेडसाठी तो फायर फायटर म्हणून काम करायचा. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.''आगीत बचावकार्य करताना दोन फायरफायटर गायब झाले आणि त्यात गोगोई याचा समावेश होता. बुधवारी सायंकाळी या दोघांचे मृतदेह एनडीआरएफच्या टीमला आढळले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Indian-footballer-loses-life-in-gas-well-fire-in-Assam</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनामुळे आमदाराचा बळी ; देशातील पहिलीच घटना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Corona-victimizes-MLA-The-first-incident-in-the-country</link>
            <description>चेन्नई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचे रुग्ण आणि मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच देशात कोरोना व्हायरसमुळे आमदाराचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना घडली आहे. तामीळनाडूमधले द्रमुकचे आमदार जे. अंबाजगन यांचा मृत्यू झाला</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-11/corona15220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चेन्नई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचे रुग्ण आणि मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच देशात कोरोना व्हायरसमुळे आमदाराचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना घडली आहे. तामीळनाडूमधले द्रमुकचे आमदार जे. अंबाजगन यांचा मृत्यू झाला आहे. जे. अंबाजगन हे ६२ वर्षांचे होते. आठवड्याच्या आधी अंबाजगन यांना कोरोना संसर्ग झाला होता.जे. अंबाजगन यांना चेन्नईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अंबाजगन हे चेपाक विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांना डायबेटिजचा आजारही होता. कोरोना व्हायरसनं एखाद्या आमदाराच्या मृत्यूची देशातील ही पहिली घटना आहे.कोविडच्या काळात अंबाजगन यांनी कठोर परिश्रम केले, विशेषत: साथीच्या वेळी द्रमुकच्या योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी कष्ट केले. पण लोकांच्या सेवेच्या वेळी दुर्दैवाने त्यांना कोरोनाची लागण झाली. अंबाजगन यांच्या मृत्यूमुळे द्रमुक तीन दिवस शोक पाळणार आहे, असं स्टॅलिन यांनी सांगितलं आहे. स्टॅलिन यांनी पार्टी केडरला पत्र लिहून पक्षाची सर्व कामे तीन दिवस पुढे ढकलण्यासाठी व पक्षाचा झेंडा अर्ध्यावर आणण्याचे आदेश दिले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Corona-victimizes-MLA-The-first-incident-in-the-country</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना : अरविंद केजरीवाल यांची कोव्हिड-19 चाचणी निगेटिव्ह ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Corona-Arvind-Kejriwals-Covid-19-test-is-negative</link>
            <description>दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ताप, खोकला अशी कोरोन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-10/ak.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ताप, खोकला अशी कोरोनासदृश लक्षणं जाणवत असल्यानं केजरीवाल यांची टेस्ट करण्यात आली होती.सोमवारी (8 जून) ताप आल्यामुळे केजरीवाल यांचं घरातच विलगीकरण केलं. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली होती.केजरीवाल यांनी स्वत:ला क्वारंटीन केलं असल्याने त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Corona-Arvind-Kejriwals-Covid-19-test-is-negative</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 09 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वंदेभारत अभियानामुळे 47 विमानांद्वारे परदेशातील 6 हजार 795 नागरिक मुंबईत दाखल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Due-to-Vandebharat-Abhiyan-6-thousand-795-foreigners-arrived-in-Mumbai-by-47-planes</link>
            <description>मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत फेज 1 आणि 2 अंतर्गत 47 विमानांद्वारे एकूण 6 हजार 795 नागरिक विविध देशातून महाराष्ट्रात परतले आहेत. या सर्वांना मुंबई विमानतळावर उतरवून घेण्यात येत असून आलेल्या प्रवाशांचे काटेकोर क्वारंटाईन करण्यात येत आहे.आतापर्यंत परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये 2107 प्रवासी मुंबईचे आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 2483 इतकी आहे तर इतर राज्यातील प्रवाशांच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-09/airindia.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत फेज 1 आणि 2 अंतर्गत 47 विमानांद्वारे एकूण 6 हजार 795 नागरिक विविध देशातून महाराष्ट्रात परतले आहेत. या सर्वांना मुंबई विमानतळावर उतरवून घेण्यात येत असून आलेल्या प्रवाशांचे काटेकोर क्वारंटाईन करण्यात येत आहे.आतापर्यंत परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये 2107 प्रवासी मुंबईचे आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 2483 इतकी आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 2205 इतकी आहे.आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी अशा विविध देशातून प्रवाशी मुंबईत दाखल झाले आहेत.याशिवाय 1 जुलै 2020 पर्यंत 48 विमानांद्वारे परदेशात अडकलेले नागरिक मुंबईत येणार आहेत.बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी इंन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. तिथे गेल्यावर त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांकडून क्वारंटाईन केले जात आहे.इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत त्या राज्यातील प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. या प्रवाशांचा वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहेवंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या राबवित आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Due-to-Vandebharat-Abhiyan-6-thousand-795-foreigners-arrived-in-Mumbai-by-47-planes</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दोन महिन्यात दिल्लीला भूकंपाचे 14 धक्के ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/14-earthquakes-shake-Delhi-in-two-months</link>
            <description>नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी दुपारी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. गेल्या दोन महिन्यात दिल्लीत सातत्यानं भूकंपाचे हादरे बसत आहेत. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सोमवारी दुपारी 2.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. याचे केंद्र हरियाणातील गुरुग्राम असल्याचं सांगितलं जात आहे.दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांची सुरुवात 12 एप्रिलपासून झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 14 वेळा भूकंप झाला आहे. या धक्क्यांमधून दिल्लीसह एनसीआरला धोक्याचा इशाराच असल्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-08/earthquark.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी दुपारी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. गेल्या दोन महिन्यात दिल्लीत सातत्यानं भूकंपाचे हादरे बसत आहेत. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सोमवारी दुपारी 2.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. याचे केंद्र हरियाणातील गुरुग्राम असल्याचं सांगितलं जात आहे.दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांची सुरुवात 12 एप्रिलपासून झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 14 वेळा भूकंप झाला आहे. या धक्क्यांमधून दिल्लीसह एनसीआरला धोक्याचा इशाराच असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र दिल्लीच्या शेजारी असलेलं गुरुग्राम आहे. 18 किमी खोलात असलेलं भूकंपाच्या केंद्रात बसलेल्या हादऱ्यांचा दणका दुपारी 1 च्या सुमारास दिल्लीसह एनसीआरला बसला. याआधीही झालेले भूकंप हे दिल्ली, फरीदाबाद आणि रोहतक इथंच होते. दिल्लीत 12 एप्रिलनंतर 14 वेळा भूकंप झाले. यात सहावेळा भूकंपाचे केंद्र दिल्ली होते. तर तीन वेळा फरीदाबाद आणि दोनवेळा रोहतक इथं भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सोमवारी गुरुग्रामला भूकंपाचे हादरे बसले. गेल्या दोन महिन्यात 29 मे रोजी दिल्लीला 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्याशिवाय तीन ते चार वेळा 3 रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचे धक्के दिल्लीला बसले आहेत.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तज्ज्ञांनी दिल्ली एनसीआरमध्ये मोठा भूकंप होण्याची भीती व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते सौम्य भूकंपाच्या धक्क्यांकडे इशारा म्हणून बघायला पाहिजे. आय़आयटी धनबादच्या डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड जिओफिजिक्स आणि सिस्मॉलॉजी यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली आणि एनसीआरमध्ये मोठा भूकंप होऊ शकते. तर दुसरीकडे आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, दिल्ली-हरिद्वार भागात गेल्या काही दिवसांत भूगर्भात हालचाली होत आहेत. या हालचाली सुरूच राहतील. भारतात भूकंपाच्या प्रमाणानुसार चार वेगवेगळे झोन तयार करण्यात आले आहेत. यामध्ये हाय इन्टेंसिटी झोन V ते लो इन्टेंसिटी झोन II पर्यंत विभागणी केली आहे. दिल्ली एनसीआर झोन IV मध्ये येतं. हा झोन धोकादायक समजला जातो. देशातील सर्वाधिक भूकंपाचे धक्के बसणाऱ्या शहरांमध्ये दिल्लीचा समावेश होतो.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/14-earthquakes-shake-Delhi-in-two-months</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 07 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिहारसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरला, अमित शाह यांनी केली घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Amit-Shah-announced-his-candidature-for-the-post-of-Chief-Minister-of-Bihar</link>
            <description>पाटणा : एकीकडे देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असताना दुसरीकडे भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज व्हर्च्युअल रँलीद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करत एकप्रकारे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. तसेच अमित शाह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-07/ashsha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पाटणा : एकीकडे देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असताना दुसरीकडे भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज व्हर्च्युअल रँलीद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करत एकप्रकारे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. तसेच अमित शाह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. या रँलीला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, पुढच्या काही दिवसांमध्ये बिहार विधानसभेची निवडणूक लढली जाईल. ही निवडणूक एनडीए नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढेल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत एनडीए दोन तृतीयांश बहुमत मिळवेल, असा मला विश्वास आहे. मात्र सध्याची वेळ राजकारण करण्याची नाही. सध्या आपण सर्वांनी मिळून मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोना विषाणूविरोधात लढले पाहिजे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला दोन तृतीयांश बहुमत मिळेल, अशी अपेक्षा आहे. नितीशजी आणि सुशीलजी प्रसिद्धीच्याबाबतीत थोडे कच्चे आहेत. ते गुपचूप लोकांची मदत करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली बिहार सरकारने कोरोनाविरोधातील लढाई चांगल्या पद्धतीने लढली आहे, असे अमित शाह म्हणाले. यावेळी अमित शाह यांनी लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही निशाणा साधला. आम्ही बिहारला कंदिलाच्या जमान्यामधून एलईडीच्या युगात घेऊन आलो आहोत. लूट अँड अॉर्डरपासून लॉ अँड अॉर्डरपर्यंतचा प्रवास आम्ही केला आहे. त्यामुळे घराणेशाही करणाऱ्या लोकांनी आपला चेहरा आरशात पाहावा, असा टोलाही त्यांनी लगावला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Amit-Shah-announced-his-candidature-for-the-post-of-Chief-Minister-of-Bihar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 07 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनामुळे संपूर्ण जग हतबल ; 4 लाख नागरिकांचा मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-whole-world-is-helpless-because-of-the-corona</link>
            <description>मुंबई : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 70 लाखांच्या जवळपास रुग्ण झाले आहेत. तर या महामारीमुळं मरणारांची संख्या आता चार लाखांच्या वर गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 69 लाख 73 हजार 427 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 02 हजार 049 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 34</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-07/rajyatcorona.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 70 लाखांच्या जवळपास रुग्ण झाले आहेत. तर या महामारीमुळं मरणारांची संख्या आता चार लाखांच्या वर गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 69 लाख 73 हजार 427 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 02 हजार 049 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 34 लाख 11 हजार 118 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 76 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 14 देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 52 लाखांच्या घरात आहे.वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात सहाव्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 2,46,622 रुग्ण आहेत. तर 6,946 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 1,20,981 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 1,18,695 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 19 लाख 88 हजार 544 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 1 लाख 12 हजार 096 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 40,465 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 2,84,868 इतकी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. ब्राझीलमध्ये 6 लाख 75 हजार 830 कोरोनाबाधित आहेत तर 36,026 लोकांचा मृत्यू झालाय. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,135 लोकांचा मृत्यू झालाय. 2,88,390 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 33,846 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,34,801 हजार इतका आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-whole-world-is-helpless-because-of-the-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 07 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अमित शाह यांची ऑनलाइन सभा; भाजपा बिहार निवडणुकीचे रणशिंग फुंकणार! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Amit-Shahs-online-meeting-BJP-to-blow-Bihar-election-horn</link>
            <description>नवी दिल्ली : बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री व माजी भाजपा अध्यक्ष अमित शाह आज(रविवार) या पार्श्वभूमीवर 72 हजार बुथच्या माध्यमातून व्हर्च्युअल रॅलीद्वारे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.जवळपास पाच लाख भाजपा कार्यकर्ते शाह यांचे मार्गदर्शन यूट्युब, फेसब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-07/ashsha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री व माजी भाजपा अध्यक्ष अमित शाह आज(रविवार) या पार्श्वभूमीवर 72 हजार बुथच्या माध्यमातून व्हर्च्युअल रॅलीद्वारे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.जवळपास पाच लाख भाजपा कार्यकर्ते शाह यांचे मार्गदर्शन यूट्युब, फेसबुक लाईव्ह आणि नमो अ‍ॅपच्या माध्यमातून ऐकतील, असा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येथील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने भाजपा या ऑनलाइन मेळाव्यातून एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंगच फुंकणार असल्याचे बोलले जात आहे. भापजाकडून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे.देशावर कोरोनाचे संकट ओढावलेले असताना व राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना भाजपाला मात्र निवडणुकीतच जास्त रस असल्याचा आरोप विरोधीपक्ष आरजेडी आणि काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत राज्यात चार हजार 500 कोरोनाबाधित रुग्ण असल्याची नोंद झालेली आहे.बिहार भाजपाचे अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल म्हणाले, शाह यांची व्हर्च्युअल रॅली ही कार्यकर्त्यांना डिजिटली मार्गदर्शन करण्याचा मार्ग आहे. तर भाजपा प्रवक्ते निखील आनंद यांनी सांगितले की, रविवारी होणारी व्हर्च्युअल रॅली ही कार्यकर्त्यांना बुथपर्यंत पोहचवण्यासाठी दोन महिन्यांपासून आम्ही करत असलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा असेल.बिहार भाजापमध्ये संघटनात्मक संरचनेत 45 संघटनात्मक जिल्हे, एक हजार 100 मंडळ, नऊ हजार शक्ती केंद्र आणि 72 हजार बुथ यांचा समावेश आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Amit-Shahs-online-meeting-BJP-to-blow-Bihar-election-horn</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 07 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गँगस्टर दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Gangster-Dawood-Ibrahim-dies-due-to-corona</link>
            <description>मुंबई : मुंबईत 1993 साली झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असलेल्या गँगस्टर दाऊद इब्राहिमला कोरोनाचा संसर्ग झाल्याने शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त होतं. मात्र आता करोनामुळे दाऊदचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. दाऊदला कराचीमधील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-07/dawod.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबईत 1993 साली झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असलेल्या गँगस्टर दाऊद इब्राहिमला कोरोनाचा संसर्ग झाल्याने शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त होतं. मात्र आता करोनामुळे दाऊदचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. दाऊदला कराचीमधील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, तिथेच त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.गँगस्टर दाऊद इब्राहिम करोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सुरु आहे. न्यूज एक्सने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनामुळे दाऊदचा कराचीत मृत्यू झाला आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.याआधी शुक्रवारी दाऊद इब्राहिम आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त होतं. पण दाऊदचा भाऊ अनीस याने मात्र दाऊद आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. अनिस इब्राहिम दाऊद किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचं सांगितलं आहे.आयएएनइसने दिलेल्या वृत्तानुसार, अनिस इब्राहिमने सांगितलं आहे की, "दाऊदच्या कुटुंबातील सर्वजण सुरक्षित असून कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. सर्वजण घरात सुरक्षित आहेत". यावेळी अनिसने संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तानधून आपलं काम सुरु असल्याची कबुली दिली आहे. याआधी दाऊदच्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याचं वृत्त होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Gangster-Dawood-Ibrahim-dies-due-to-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 06 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना मातृशोक, भाजपच्या माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Railway-Minister-Piyush-Goyal-mourns,-former-BJP-MLA-Chandrakanta-Goyal-passes-away</link>
            <description>नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या आईचे शनिवारी निधन झाले. ही माहिती स्वतः रेल्वेमंत्र्यांनी एका ट्विटद्वारे दिली आहे. ‘माझ्या प्रेमळ आईने</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-06/pyushgoyel-aai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या आईचे शनिवारी निधन झाले. ही माहिती स्वतः रेल्वेमंत्र्यांनी एका ट्विटद्वारे दिली आहे. ‘माझ्या प्रेमळ आईने, ज्यांनी मला नेहमीच त्यांच्या प्रेमाने मार्ग दाखविला, त्यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सेवेत घालवले आणि सेवेसह जगण्यासाठी आम्हाला प्रेरित केले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास आपल्या चरणाशी स्थान देवो, ॐ शांती..” या शब्दात पियुष गोयल यांनी आपल्या भावना ट्विटमध्ये व्यक्त केल्या आहेत.चंद्रकांता गोयल या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या होत्या. त्या माटुंगा मतदारसंघातील महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या देखील होत्या. त्या तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Railway-Minister-Piyush-Goyal-mourns,-former-BJP-MLA-Chandrakanta-Goyal-passes-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 05 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ यूपीएससी चे सुधारित वेळापत्रक जाहीर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/UPSC-announces-revised-schedule</link>
            <description>नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच मुलाखतींचे सुधारित वेळापत्रक शुक्रवारी (ता.5) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केले. यूपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकाकडे डोळे लावून बसलेल्याहजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-05/upsc.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच मुलाखतींचे सुधारित वेळापत्रक शुक्रवारी (ता.5) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केले. यूपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकाकडे डोळे लावून बसलेल्याहजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस आणि भारतीय वन सेवा- आयएफएसच्या (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसच्या) पूर्वपरीक्षा आता रविवार 4 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात येतील. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी घेण्यात येणार आहेत.तर आयएफएसची मुख्य परीक्षा 28 फेब्रुवारी 2021 रोजी होईल.एनडीए आणि एनए परीक्षा (I) तसेच एनडीए आणि एनए परीक्षा (II) 2020, या दोन्हीसाठी 6 सप्टेंबर 2020 रोजी एक सामायिक परीक्षा घेण्यात येईल.2019 च्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षांसाठी यूपीएससी व्यक्तिमत्व चाचणी (पर्सनालीटी टेस्ट) 20 जुलै 2020 पासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. आयोगाकडून उमेदवारांना स्वतंत्रपणे माहिती दिली जाईल.गेल्या दोन महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या विविध परीक्षा व मुलाखतींबाबत उमेदवारांना स्पष्टता देण्याच्या दृष्टीने 5 जून, 2020 रोजी होणाऱ्या बैठकीत आयोग पुढील परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी करेल, असे यूपीएससीद्वारे एका परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/UPSC-announces-revised-schedule</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मॉन्सून कर्नाटकात दाखल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Monsoon-arrives-in-Karnataka</link>
            <description>पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी देवभूमी केरळमध्ये दाखल झाले आहे. मंगळवारी मॉन्सूनने प्रगती केली नाही. मात्र पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने आज कर्नाटक, मध्य अरबी समुद्रासह, बंगालच्या उपसागराच्या आणखी भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-04/mansooninkarnatka.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी देवभूमी केरळमध्ये दाखल झाले आहे. मंगळवारी मॉन्सूनने प्रगती केली नाही. मात्र पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने आज कर्नाटक, मध्य अरबी समुद्रासह, बंगालच्या उपसागराच्या आणखी भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अरबी समुद्रात असलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे वाऱ्यांना खेचून आणल्याने मॉन्सून नियमित वेळवर 1 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. मॉन्सूनने सोमवारी केरळच्या कन्नूर, तामिळनाडूच्या कोईंबतूर, कन्याकुमारीपर्यंतचा भाग व्यापला. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत जाताना किनारपट्टीलगत मॉन्सूनची आणखी वाटचाल होण्याची शक्यता आहे. आज केरळ, कोमोरीनचा संपूर्ण भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, पदुच्चेरीसह आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान असल्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात 17 मे रोजी मॉन्सून दाखल झाला. वादळ उत्तरेकडे सरकून, बाष्प ओढून नेल्याने मॉन्सूनची वाटचाल थांबली. 27 मे रोजी मॉन्सूनने पुढे चाल केली. 28 मे रोजी बंगालच्या उपसागरात प्रगती केल्यानंतर पुढील वाटचाल पुन्हा अडखळली आहे. आज दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Monsoon-arrives-in-Karnataka</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मानवी विकृतीचा कळस ; केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला खाऊ घातले फटाक्यांनी भरलेले अननस ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-culmination-of-human-malformation-In-Kerala-a-pregnant-elephant-was-fed-a-pineapple-filled-with-firecrackers</link>
            <description>तिरुअनंतपुरम: केरळमध्ये एका गर्भवती हत्तिणीशी पशूंशी गैरवर्तणुकीचा सर्वात क्रूर प्रकार समोर आला आहे. यात काही दिवसांपूर्वी एका हत्तिणीला काही लोकांनी अननस खाऊ घातले. पण त्यात फटाके होते.हत्तिणीला ते अननस तेथील स्थानिक नागरिकांनी खाऊ घातले होते. त्यानंतर या गर्भवती हत्तिणीच्या तोंडातच ते अननस फुटले. त्यामुळे त्या हत्तिणीच्या तोंडाला गंभीर जखम झाली. त्यानंतर जखमी इतकी गंभीर ह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-04/pelephant.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[तिरुअनंतपुरम: केरळमध्ये एका गर्भवती हत्तिणीशी पशूंशी गैरवर्तणुकीचा सर्वात क्रूर प्रकार समोर आला आहे. यात काही दिवसांपूर्वी एका हत्तिणीला काही लोकांनी अननस खाऊ घातले. पण त्यात फटाके होते.हत्तिणीला ते अननस तेथील स्थानिक नागरिकांनी खाऊ घातले होते. त्यानंतर या गर्भवती हत्तिणीच्या तोंडातच ते अननस फुटले. त्यामुळे त्या हत्तिणीच्या तोंडाला गंभीर जखम झाली. त्यानंतर जखमी इतकी गंभीर होती की त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर खूपच संतापली. असे करणाऱ्या त्या भावनाशून्य लोकांच्या फटकारले आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ' कसे कोणी असे करू शकते? काय लोकांकडे मन नाही आहे. माझे मन विखरून गेले आहे. आरोपींना कठोर दंड देण्याची आवश्यकता आहे. श्रद्धा कपूर यांनी ट्विट करून पेटा इंडियाही टॅग केले आहे. अभिनेत्रीच्या ट्विटवर लोक मोठ्या प्रमाणात ट्विट करत आहेत. उत्तर केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील एक वन अधिकाऱ्याने सोशल मीडियावर हत्तिणीच्या भयानक मृत्यूचे विवरण सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. ही हत्तिणी खाण्याच्या शोधात जंगलातून बाहेर एका गावाजवळ आली. ती गावातील रस्त्यावर फिरत होती. त्यावेळी काही लोकांनी फटाक्यांनी भरलेला अननस त्या हत्तिणीला खायला दिला. वन अधिकारी मोहन कृष्णन्न यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले. की हत्तिणीने सर्वांना भरवसा केला. जेव्हा तिच्या तोंडात अननस फुटले तेव्हा ती घाबरली असेल. आपल्या पिल्लांबाबत विचार करत असेल. तिला जी 18 ते 20 महिन्यांनंतर जन्म देणार होती. अननसमध्ये टाकलेले फटाके इतके खतरनाक होते की त्यामुळे तिची जीभ आणि तोंड गंभीर रित्या जखमी झाले. हत्तिणी गावात वेदना आणि भुकेने फिरत होती. आपल्या जखमेमुळे काही खाऊ शकत नव्हती.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-culmination-of-human-malformation-In-Kerala-a-pregnant-elephant-was-fed-a-pineapple-filled-with-firecrackers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यात बदल, कांद्यासह अनेक शेतमालावर सरकारी नियंत्रण नाही; केंद्र सरकारचा निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Changes-in-the-Essential-Commodities-Act</link>
            <description>नवी दिल्ली : डाळी, तेल, बटाट्यासह कांदा आता जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून हटवण्यात आलेला आहे. या वस्तूंच्या साठ्यावर, किंमतीवर आता सरकारचं नियंत्रण नसेल. बाजाराच्या मागणीनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य तो फायदा घेता येणार आहे.देशातल्या शेतकरी वर्गाच्या हितासाठी दोन महत्वाच्या निर्णयांना केंद्रीय कॅबिनेटनं आज मंजुरी दिली आहे. एपीएमसी अॅक्टमध्ये बदल करुन देशात कुठेही शेतमाल विकण्याची मुभा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यातून शेतमालाच्या किंमतीवरचं सरकारी नियंत्रण हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. 20 लाख कोटींचं पॅके</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-04/niyantranmukta.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : डाळी, तेल, बटाट्यासह कांदा आता जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून हटवण्यात आलेला आहे. या वस्तूंच्या साठ्यावर, किंमतीवर आता सरकारचं नियंत्रण नसेल. बाजाराच्या मागणीनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य तो फायदा घेता येणार आहे.देशातल्या शेतकरी वर्गाच्या हितासाठी दोन महत्वाच्या निर्णयांना केंद्रीय कॅबिनेटनं आज मंजुरी दिली आहे. एपीएमसी अॅक्टमध्ये बदल करुन देशात कुठेही शेतमाल विकण्याची मुभा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यातून शेतमालाच्या किंमतीवरचं सरकारी नियंत्रण हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर करतानाच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी या दोन घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केल्या होत्या. त्याला आज कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे गेल्या सहा दशकांपासून शेतकऱ्यांच्या मालावरचं सरकारी नियंत्रणाचं जोखड अखेर दूर झालेलं आहे.डाळी, तेल, बटाट्यासह कांदा आता जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून हटवण्यात आलेला आहे. या वस्तूंच्या साठ्यावर, किंमतीवर आता सरकारचं नियंत्रण नसेल. बाजाराच्या मागणीनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य तो फायदा घेता येणार आहे. अगदीच राष्ट्रीय आपत्ती किंवा दुसरी एखादी टोकाची परिस्थिती उद्भवली तरच सरकार या वस्तूंच्या किंमती, साठ्यावर हस्तक्षेप करेल. 1955 सालापासून देशात हा जीवनावश्यक वस्तूंचा कायदा अंमलात होता. त्यात आता इतक्या वर्षानंतर बदल करण्यात आलेत.मुळात त्यावेळी मालाची कमतरता असल्यानं हा कायदा आवश्यक होता, पण ती परिस्थिती बदलल्यानं आम्ही शेतकऱ्याला या सरकारी नियंत्रणातून मुक्त करत आहोत असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाची पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हटलं. सरकारच्या या पावलामुळे कोल्ड स्टोरेज, फुड सप्लाय चेनच्या आधुनिकीकरणात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे.शेतमालासाठी आता वन नेशन वन मार्केटशिवाय शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकण्यासाठी आता एपीएमसी कायद्याचंही बंधन नसेल. एपीएमसी मार्केटच्या बाहेरच्या क्षेत्रात अगदी दुसऱ्या राज्यातही शेतकरी आपला शेतमाल विनासायास विकू शकतील, त्यासाठी त्यांना कुठलाही करही भरावा लागणार नाही असा बदल सरकारनं कायद्यात केला आहे. आधी एपीएमसी कायद्यातल्या तरतुदींमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाच्या विक्रीवर अनेक बंधनं होती ती आता दूर करण्यात आली आहेत. शेतकरी आपल्या पसंतीनुसार, आपल्या सोयीनुसार हा माल देशात कुठेही विकू शकणार आहेत. त्यासाठी काही इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मही सरकार उपलब्ध करुन देईल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Changes-in-the-Essential-Commodities-Act</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विजय माल्या भारतात परततोय; कोणत्याही क्षणी मुंबईत दाखल होणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Vijay-Mallya-returns-to-IndiaWill-arrive-in-Mumbai-at-any-moment</link>
            <description>नवी दिल्ली : फरार मद्यसम्राटविजय मल्ल्या कधीही केव्हाही भारतात पोहचू शकतो. त्याच्याविरूद्ध मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, म्हणून त्याला मुंबईत आणले जाईल. बुधवारी रात्री मल्ल्याचे विमान मुंबई विमानतळावर लँड होऊ शकते,असे तपास यंत्रणांच्या काही सूत्रांनी सूचित केले आहे. जर तो रात्री मुंबईला पोहोचला तर त्याला काही काळ सीबीआय कार्यालयात ठेवण्यात येईल. नंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल.खरं तर, युके कोर्टाने अखेर 14 मे रोजी मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केले होते. नियमानुसार, भारत सरकारने मल्ल्याला त्या तारखेपासून 28 दिवसांच्या आत युकेमधून आणले पाहिजे. या प्रकरणात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-04/vijaymalya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : फरार मद्यसम्राटविजय मल्ल्या कधीही केव्हाही भारतात पोहचू शकतो. त्याच्याविरूद्ध मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, म्हणून त्याला मुंबईत आणले जाईल. बुधवारी रात्री मल्ल्याचे विमान मुंबई विमानतळावर लँड होऊ शकते,असे तपास यंत्रणांच्या काही सूत्रांनी सूचित केले आहे. जर तो रात्री मुंबईला पोहोचला तर त्याला काही काळ सीबीआय कार्यालयात ठेवण्यात येईल. नंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल.खरं तर, युके कोर्टाने अखेर 14 मे रोजी मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केले होते. नियमानुसार, भारत सरकारने मल्ल्याला त्या तारखेपासून 28 दिवसांच्या आत युकेमधून आणले पाहिजे. या प्रकरणात, 20 दिवस उलटून गेले आहेत. दुसरीकडे, प्रत्यार्पण कायदेशीर प्रक्रियादेखिल पूर्ण केली गेली आहे. अशा परिस्थितीत मल्ल्याला आताकधीही भारतात आणता येईल.मात्र, मल्ल्या मुंबईत येताच वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीची तपासणी करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चे काही अधिकारी मल्ल्याबरोबर विमानात असतील. दिवसा मल्ल्या भारतात आल्यास त्याला विमानतळावरून थेट कोर्टात नेण्यात येईल. सीबीआय आणि ईडी दोन्ही एजन्सी न्यायालयात त्याचा रिमांड मागतील, असे सूत्रांनी सांगितले.आर्थर रोड जेलमध्ये पूर्ण तयारीयूके कोर्टाने ऑगस्ट 2018 मध्ये मल्ल्याच्या याचिकेवर सुनावणी करताना भारतीय तपास यंत्रणांना मल्ल्याला कोठेठेवले जाईल त्या तुरूंगातील तपशिलासहविचारणा केली होती. त्यानंतर एजन्सींनी मुंबईस्थित आर्थर रोड जेलमधील सेलचा व्हिडिओ ब्रिटनच्या कोर्टात सादर केला, जिथे मल्ल्याला भारतात आणले जाण्याची आयोजन करण्यात आलीआहे. त्यानंतर एजन्सींनी यूके कोर्टाला आश्वासन दिले की, मल्ल्याला दोन मजली आर्थर रोड जेल परिसरातअत्यंत सुरक्षित बॅरेकमध्ये ठेवण्यात येईल.आर्थर रोड कारागृहात अबू सालेम, छोटा राजन, मुस्तफा डोसा यासारख्या अंडरवर्ल्डशी संबंधित अनेक कुख्यात गुन्हेगार ठेवले होते. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब यालाही अगदी कडक सुरक्षेत याच कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याच वेळी शीन बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी आणि पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) 13,500 कोटी रुपयांची फसवणूक करणारे विपुल अंबानी यांनाही ह्या तुरुंग ठेवण्यात आलेआहे.बंद पडलेल्याकिंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या याच्याकडे देशातील 17 बँकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. तो भारत सोडून 2 मार्च 2016 रोजी ब्रिटनमध्ये पळून गेला. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय एजन्सींनी यूके कोर्टात अपील केले आणि बर्‍याच न्यायालयीन लढाईनंतर युके कोर्टाने 14 मे रोजी मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या अपीलवर भारतावर शिक्कामोर्तब केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Vijay-Mallya-returns-to-IndiaWill-arrive-in-Mumbai-at-any-moment</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 01 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पाक ची हेरगिरी उघड ; पाकिस्तान दूतावासातील कर्मचाऱ्यांचे उद्योग कॅमेऱ्यात कैद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Pak-spying-exposed</link>
            <description>नवी दिल्ली: पाकिस्तानच्या भारतातील दूतावासाच्या आडून सुरू असलेल्या धक्कादायक उद्योगांचे व्हिडिओ फूटेज हाती आले आहे. हा व्हिडिओ बघताच केंद्र सरकारने दूतावासात काम करणाऱ्या पाकिस्तानच्या दोन व्यक्तींना 24 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. व्हिडिओद्वारे रंगेहात पकडलेल्या दोघांवर भारताने हेरगिरी करत असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तान भारतातील संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी हेरगिरी करत आहे. या हेरगिरीसाठी पाकिस्तानने दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या नावाखाली आयएसआयच्या दोन गुप्तहेरांनाच नियुक्त केले होते. हे कर्मचारी लष्करी अधिकारी, रेल्वे अधिकारी यांच्याशी संपर्क वाढवून त्यांच्यासोबत वारंवार पार्टी करायचे, त्यांना गप्पा मारण्यासाठी बोलवायचे. या निमित्ताने दोन्ही हेर भारतीय अधिकाऱ्यांच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग करत होते. हेरांचे हे उद्योग भारतीय कॅ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-01/pakspy.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: पाकिस्तानच्या भारतातील दूतावासाच्या आडून सुरू असलेल्या धक्कादायक उद्योगांचे व्हिडिओ फूटेज हाती आले आहे. हा व्हिडिओ बघताच केंद्र सरकारने दूतावासात काम करणाऱ्या पाकिस्तानच्या दोन व्यक्तींना 24 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. व्हिडिओद्वारे रंगेहात पकडलेल्या दोघांवर भारताने हेरगिरी करत असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तान भारतातील संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी हेरगिरी करत आहे. या हेरगिरीसाठी पाकिस्तानने दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या नावाखाली आयएसआयच्या दोन गुप्तहेरांनाच नियुक्त केले होते. हे कर्मचारी लष्करी अधिकारी, रेल्वे अधिकारी यांच्याशी संपर्क वाढवून त्यांच्यासोबत वारंवार पार्टी करायचे, त्यांना गप्पा मारण्यासाठी बोलवायचे. या निमित्ताने दोन्ही हेर भारतीय अधिकाऱ्यांच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग करत होते. हेरांचे हे उद्योग भारतीय कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झाले आणि पाकिस्तानची हेरगिरी उघड झाली. भारताने राजकीय हेतूने कारवाई केली असल्याचा आरोप पाकिस्तानने केला तर भारताने पाकिस्तानच्या हेरगिरीचा जाहीर निषेध केला. व्हिडीओ फूटेजमुळे पाकिस्तानने दूतावासाच्या नावाखाली भारतात हेरगिरीसाठी सुरक्षित यंत्रणा विकसित केल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. याआधीही पाकिस्तानच्या दूतावासासाठी काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी हेरगिरी प्रकरणात आढळले आहेत. दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जगभर डिप्लोमॅटिक इम्युनिटी अर्थात विशेष राजकीय संरक्षण असते. या संरक्षणामुळे दूतावासाच्या कर्मचाऱ्यांना शिक्षा करता येत नाही. मात्र त्यांची एखाद्या देशातून हकालपट्टी शक्य असते. भारताने याच नियमाचा आधार घेत ठोस पुरावे हाती असल्यामुळे पाकिस्तानच्या दूतावासात काम करणाऱ्या दोन जणांना भारत सोडण्याचा आदेश दिला आहे. याआधी 2016 मध्ये दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रँच आणि मिलिटरी इंटेलिजन्स या दोन विभागांनी संयुक्त कारवाई करुन पाकिस्तानच्या दूतावासाशी संबंधित व्यक्तीची हेरगिरी उघड केली होती. हेरगिरीच्या ताज्या प्रकरणात सापळा रचण्याची तयारी फेब्रुवारी महिन्यातच करण्यात आली होती. पाकिस्तानच्या दूतावासातील व्हिसा विभागात काम करणाऱ्या दोघाजणांविषयी भारताच्या सुरक्षा यंत्रणेला संशय आला होता. सापळा रचून पकडले पाकिस्तानचे गुप्तहेरखात्री करुन घेण्यासाठी भारताच्या मिलिटरी इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. आबिद हुसेन आणि मुहम्मद ताहीर यांच्यापर्यंत बातमी पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात आली. पैसे मिळाले तर भारताच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळेल, असा निरोप हुसेन आणि ताहीरपर्यंत पोहोचवण्यात आला. दोघांनी या बातमीवर विश्वास ठेवून माहितीसाठी पैसे खर्च करण्याची तयारी दाखवली. नंतर भारतीय एजंटने हुसेन आणि ताहीरला एका क्लबमध्ये बोलावले आणि माहिती देण्याची तयारी दाखवली. क्लबमध्ये संपूर्ण व्यवहाराचे हुशारीने शूटिंग करण्यात आले. याच व्हिडीओचा आधार घेत भारताने पाकिस्तानच्या दूतावासातील व्हिसा विभागात काम करणाऱ्या आबिद हुसेन आणि मुहम्मद ताहीर यांच्यावर पर्सोना नॉन ग्राटा अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. दूतावासातील एखाद्या कर्मचाऱ्यावर पर्सोना नॉन ग्राटा हा ठपका ठेवण्यात आल्यास त्याला संबंधित देशात राहता येत नाही.पाकिस्तानच्या प्रतिसादाकडे लक्षसाधारणपणे भारताने पाकिस्तानच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास पाकिस्तान काही दिवसांतच भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांवर तशाच स्वरुपाची कारवाई करताना आढळला आहे. पण भारत ठोस पुरावे सादर करत असला तरी पाकिस्तान पुरावे सादर करत असल्याचे यापूर्वी कधी आढळलेले नाही.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Pak-spying-exposed</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 01 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी पंतप्रधान मोदींचा नवीन प्लान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Modis-new-plan-to-recover-from-the-shock-of-the-corona</link>
            <description>नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि त्यानंतरचं लॉकडाऊन यामुळे यामुळे अर्थव्यवस्था गाळात गेली आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आधीच 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. लघु उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-01/coronapmplan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि त्यानंतरचं लॉकडाऊन यामुळे यामुळे अर्थव्यवस्था गाळात गेली आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आधीच 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. लघु उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.20 हजार कोटींची मदतदेशातल्या लघु उद्योगांना सावरण्यासाठी या क्षेत्रात 20 हजार कोटी रुपये ओतण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. छोट्या व्यावसायिकांना अल्प मुदतीत व्याज, या क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं, त्यांच्या मालाला प्रोत्साहन देण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.शेतकऱ्यांना हमी भावात वाढ – शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारने 14 खरीप पिकांच्या हमी भावात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून आधारभूत किंमत 50 वरून 85 टक्क्यांवर नेण्यात आली आहे.शेतकऱ्यांच्या कर्जावर 3 टक्के व्याज माफी – शेतकऱ्यांच्या कर्जावर त्यांना तीन टक्के कर्जमाफी देण्यात येणार असून त्याचा काही लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.कर्जाचे हफ्ते भरण्यात सुट – शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी आणखी सुट देण्यात आली असून आता ऑगस्टपर्यंत त्यांना मुदत मिळाली आहे. या काळातलं व्याजही माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.डिजिटल पेमेंटला चालना – डिजिटल पेमेंटला चालण्या देण्यासाठी आणखी उपाय योजनाही सरकारने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार लघु उद्योगांना डिजिटल पेमेंटवर सुटही दिली जाणार असून ग्रामीण भागातही त्याचा वापर वाढावा असे प्रयत्न केला जाणार आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Modis-new-plan-to-recover-from-the-shock-of-the-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 01 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चीनची पुन्हा मग्रुरी ; भारतीय सीमेजवळ चिनी फायटर विमानांची उड्डाणं ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Chinas-arrogance-again</link>
            <description>लडाख : पूर्व लडाखमध्ये दादागिरी करणाऱ्या चीनची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लडाख सीमेजवळून चीनच्या फायटर विमानांनी उड्डाण केल्याचं समोर आलं आहे. पूर्व लडाखपासून 30 किलोमीटर अंतरापर्यंत ही फायटर विमानं आली होती.चीनने ल़डाखपासून जवळ असलेल्या आपल्या एअर बेसवर आपली फायटर विमान तैनात केली आहेत. लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चार ठिकाणी भारत आणि चीनचे सैनिक समो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-01/cfightert.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लडाख : पूर्व लडाखमध्ये दादागिरी करणाऱ्या चीनची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लडाख सीमेजवळून चीनच्या फायटर विमानांनी उड्डाण केल्याचं समोर आलं आहे. पूर्व लडाखपासून 30 किलोमीटर अंतरापर्यंत ही फायटर विमानं आली होती.चीनने ल़डाखपासून जवळ असलेल्या आपल्या एअर बेसवर आपली फायटर विमान तैनात केली आहेत. लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चार ठिकाणी भारत आणि चीनचे सैनिक समोरा-समोर उभे आहेत. चिनी एअर फोर्सच्या प्रत्येक हालचालीकडे भारताचे अत्यंत बारीक लक्ष आहे.पूर्व लडाखपासून जवळ असलेल्या होतान आणि गारगनसा या पीएलएच्या एअर फोर्स स्टेशनवर चीनने 10 ते 12 फायटर विमान सज्ज ठेवली आहेत. पूर्व लडाखच्या सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर जे-7 आणि जे-11 या फायटर विमानांचे उड्डाण सुरु होते. सीमा रेषेपासून आवश्यक अंतर राखून या विमानांचे उड्डाण सुरु होते. पण आम्ही धोका पत्करु शकत नाही. काही मिनिटात ते आमच्या भागापर्यंत पोहोचू शकतात असे सूत्रांनी सांगितले.टेहळणी क्षमतेमधील सर्व त्रुटी भरुन काढण्यात आल्या आहेत. पूर्व लडाखमधील चिनी एअर बेसच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे असे गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी सांगितले. मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर आणि चिनी हेलिकॉप्टर आकाशात परस्परांच्या जवळ आल्यानंतर भारताची फायटर विमाने लगेच आकाशात झेपावली होती.लडाखमध्ये दादागिरी करणाऱ्या चीनने पर्वतरांगांमध्ये उंचावरील क्षेत्रात युद्ध लढण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे. 2017 साली डोकलाममध्ये झालेल्या संघर्षापासूनच चीनने उंचावरील युद्ध लढण्यासाठी विशेष शस्त्रास्त्रे सज्ज ठेवली आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Chinas-arrogance-again</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 01 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मॉन्सून केरळमध्ये दाखल ; हवामान विभागाची घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Monsoon-arrives-in-Kerala</link>
            <description>पुणे : कोरोना विषाणुच्या विरोधात संपूर्ण देश लढत असताना हवामान विभागाने मॉन्सूनच्या आगमनाची सुखद खबर दिली आहे. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा सोमवारी भारतीय हवामान विभागाने केली आहे. यापूर्वी यंदा मॉन्सून नेहमीपेक्षा थोडा उशिरा 5 जूनला केरळच्या किनारपट्टीवर येणार असल्याचे जाहीर केले होते. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे आता चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. यामुळे मॉन्सूनचे वार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-06-01/mansooninkerala.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : कोरोना विषाणुच्या विरोधात संपूर्ण देश लढत असताना हवामान विभागाने मॉन्सूनच्या आगमनाची सुखद खबर दिली आहे. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा सोमवारी भारतीय हवामान विभागाने केली आहे. यापूर्वी यंदा मॉन्सून नेहमीपेक्षा थोडा उशिरा 5 जूनला केरळच्या किनारपट्टीवर येणार असल्याचे जाहीर केले होते. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे आता चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. यामुळे मॉन्सूनचे वारे खेचून आणल्याने केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्याचे आज जाहीर करण्यात आले.देशभरात सध्या उष्णतेची लाट सुरू असताना सर्वांना सुखद बातमी समोर आली असून, गेले काहीदिवस अंदमान समुद्रात थबकलेल्या मॉन्सूनने आपली आगेकूच सुरू केलीहोती. मॉन्सूननेबंगालचा उपसागर, अंदमान समुद्रातील बहुतांश भाग, अंदमान आणि निकोबार बेटांवर प्रवेश केल्याने हवामान विभाग सतर्क झाला होता. मालदीव कॉमोरिन भाग आणि लगतच्या दक्षिण पूर्व अरबी समुद्र, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग आणि दक्षिण व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये मॉन्सूनच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा मॉन्सूनचे अंदमानच्या समुद्रात 16 मे रोजी नेहमीपेक्षा चार दिवस अगोदर आगमन झाले होते. 17 मे रोजी तो आणखी थोडा पुढे सरकला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे गेल्या दोन तीन दिवसांत जोरदार पुढे वाटचाल केली होती.त्यामुळे हवामान विभागाचा यावेळी अंदाज खरा ठरवत केरळमध्ये मॉन्सून 1 जून रोजी दाखल झाला आहे. हवामान विभागाने देशातील मागील 30 वर्षाच्या मॉन्सूनच्या आगमनाच्या तारखांचा अभ्यास करुन विविध ठिकाणी मॉन्सूनच्या आगमनाच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. तरीही केरळमधील मॉन्सूनच्या आगमनाची तारीख 1 जून हीच कायम ठेवली आहे. मॉन्सूनची वाटचाल कशी असेल व देशातील विविध भागात कसा व किती पाऊस होईल,याचा दुसऱ्याटप्प्यातील अंदाज आज दुपारी हवामान विभाग जाहीर करणार आहे़ ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Monsoon-arrives-in-Kerala</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 31 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘मन की बात’मध्ये मोदी म्हणाले, कोरोनाची भीती टळली नाही  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/In-Mann-Ki-BaatModi-said-that-the-fear-of-Corona-has-not-gone-away</link>
            <description>नवी दिल्ली : कोरोनाची भीती अद्याप टळलेली नाही, त्यामुळे आपण अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'च्या माध्यमातून केले आहे. आपल्या देशातील लोकसंख्या सर्वात जास्त आहे, तरीदेखिल इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील रुग्णांची संख्या कमी आहे. आज देशातील चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून देशाच्या काही भागांमध्ये पाचव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-31/nmodi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कोरोनाची भीती अद्याप टळलेली नाही, त्यामुळे आपण अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'च्या माध्यमातून केले आहे. आपल्या देशातील लोकसंख्या सर्वात जास्त आहे, तरीदेखिल इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील रुग्णांची संख्या कमी आहे. आज देशातील चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून देशाच्या काही भागांमध्ये पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येणारे काही दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचेदेखिल त्यांनी सांगितले. या लॉकडाऊनच्या काळात अनेक माध्यमांच्या मदतीने इच्छाशक्तीवर भर दिला जात आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब योग्य प्रकारे होताना दिसत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणं देखील सोपं जात आहे. असं म्हणत त्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचं कौतुक केलं आहे. या करोनाच्या संकटाचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो आपली गरीब जनता, कामगार, श्रमिक वर्गाला बसला आहे. असंदेखिल ते या वेळी म्हणाले. यावेळी त्यांनी जनतेला योगाचेदेखिल महत्त्व पटवून दिले आहे. योगाचे जीवनात अत्यंत महत्त्व आहे. कोरोना संकटात योगा करणं गरजेचं आहे. जागतिक नेत्यांकडून योगाबाबत चौकशी सतत होत आहे. त्यामुळे योगासनांविषयी आयुष मंत्रालयाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी देशातील जनतेला केलं आहे. ‘माय लाईफ माय योगा’ या नावाने आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ब्लॉगवर स्पर्धा सुरू केली आहे.दरम्यान उद्यापासून लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू न होता ‘अनलॉक-1’ सुरू होत आहे. हा नवा टप्पा 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. अशा अनेक मुद्दयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेसोबत संवाद साधला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/In-Mann-Ki-BaatModi-said-that-the-fear-of-Corona-has-not-gone-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 31 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संपूर्ण देशात 30 जून पर्यंत लॉकडाऊन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Lockdown-across-the-country-until-June-30th</link>
            <description>नवी दिल्ली: संपूर्ण देशात लॉकडाऊन 30 जून पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. 8 जून नंतर काही अटीशर्तीसह हॉटेल्स, धार्मिक स्थळ, मॉल्स सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे केंद्र शासनाने जारी केलेल्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-31/lockdwn5.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: संपूर्ण देशात लॉकडाऊन 30 जून पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. 8 जून नंतर काही अटीशर्तीसह हॉटेल्स, धार्मिक स्थळ, मॉल्स सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे केंद्र शासनाने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊन कायम राहणार असणार आहे. जुलैमध्ये शाळा, महाविद्यालय सुरू करण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे. आंतरराज्यीय वाहतूक सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु, प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत परवानगी ही राज्य सरकारच्या अधिनस्त राहील, असे या पत्रकात म्हटले आहे. आतंरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो, जलतरण तलाव सुरू करण्याबाबत परिस्थिती बघून विचार केला जाईल, त्याबाबत तारीख निश्चित करून ठरवले जाईल, असे या पत्रकात म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Lockdown-across-the-country-until-June-30th</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 30 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशाचं नाव बदला  ! सर्वोच्च न्यायालयात याचिका ; 2 जूनला निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Change-the-name-of-the-country</link>
            <description>नवी दिल्ली : संविधानात सुधारणा करून देशाचे नाव बदलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. 2 जून रोजी या याचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे. देशाचे नाव हिंदुस्तान किंवा भारत करण्याची मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामुळे राष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-30/supreemcourt.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : संविधानात सुधारणा करून देशाचे नाव बदलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. 2 जून रोजी या याचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे. देशाचे नाव हिंदुस्तान किंवा भारत करण्याची मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीयत्वाची मागणी वाढीस लागेल, असे मत या याचिकेत व्यक्त करण्यात आलेले आहे.संविधानाच्या अनुच्छेद एक मध्ये सुधारणा करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. हा अनुच्छेद देशाच्या नावाच्या व्याख्येशी संबंधित आहे. यामध्ये बदल करून इंडियाच्या जागी भारत किंवा हिंदूस्तान शब्द वापरण्यात यावा, अशी मागणी याचिकेमध्ये आहे. शुक्रवारी याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार होती, परंतु, सरन्यायाधिश शरद बोबडे अनुपस्थित असल्यामुळे सुनावणी 2 जूनला करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.इंडिया हे इंग्रजी नाव प्रतिकात्मक आहे. मात्र ते हटविल्याने राष्ट्रीयत्वाचा गौरव होईल. येणाऱ्या पिढ्यांवर भारत किंवा हिंदूस्तान शब्दामुळे अतिशय सकारात्मक परिणाम होईल. इंडियाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरला गेल्यास देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या आपल्या पूर्वजांना न्याय मिळेल, असं याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Change-the-name-of-the-country</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 29 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अजित जोगी कालवश ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Ajit-Jogi-Kalavash</link>
            <description>रायपूर : छत्तीसगडचे पाहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-29/ajogi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[रायपूर : छत्तीसगडचे पाहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 74 वर्ष होते. यापूर्वी ते लोकसभा व राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून गेलेले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर रायपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत त्यांचे पुत्र अमित जोगी यांनी ट्विटर द्वारे माहिती दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Ajit-Jogi-Kalavash</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 28 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाचा दीपक आणि भाची दीपा हेच जयललिता यांचे कायदेशीर वारसदार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Jayalalithaas-legal-heirs-are-nephew</link>
            <description>चेन्नई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईचा अखेर आज निकाल लागला आहे. मद्रास हायकोर्टात याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने जयललिता यांच्या अब्जावधीच्या मालमत्तेच्या वासरदारांची घोषणा केली आहे. हायकोर्टाने जयललिता यांची भाची दीपा जयकुमार आणि भाचा दीपक जयकुमार यांना त्यांच्या मालमत्तेचे कायदेशीर वारस घोषित केले आहे. त्यामुळे ह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-28/jailaltha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चेन्नई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईचा अखेर आज निकाल लागला आहे. मद्रास हायकोर्टात याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने जयललिता यांच्या अब्जावधीच्या मालमत्तेच्या वासरदारांची घोषणा केली आहे. हायकोर्टाने जयललिता यांची भाची दीपा जयकुमार आणि भाचा दीपक जयकुमार यांना त्यांच्या मालमत्तेचे कायदेशीर वारस घोषित केले आहे. त्यामुळे हे दोघेहीआता जयललितांच्या मालमत्तेचे वारसदार असतील.तामिळनाडूच्या माजी मु्ख्यमंत्री जयललिता यांचे 5 डिसेंबर 2016 रोजी निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या संपत्तीवरून वाद सुरू झाला होता. जयललिता ह्या जन्मभर अविवाहित राहिल्या, त्यामुळे त्यांचे अपत्य नव्हते. जयललितांच्या मृत्यूनंतर काही आठवड्यांनी त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या शशिकला यांना अण्णा द्रमुकच्या महासचिवपदी नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान, शशिकला यांना एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. दरम्यान, जयललितांच्या संपत्तीबाबत आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती किरुबाकरण आणि न्यायमूर्ती अब्दुल कुद्दूस यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, दीपक आणि दीपा आपल्या सदसदविवेकबुद्धीनुसार काही संपत्ती एकत्रित करतील आणि न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळाल्याच्या तारखेपासून आठ आठवड्यांपूर्वी सामाजिक सेवा करण्याच्या उद्देशाने आपल्या दिवंगत आत्याच्या नावे एक नोंदणीकृत सार्वजनिक ट्रस्ट स्थापन करतील.आजनिकाल सुनावताना न्यायालयाने अण्णा द्रमुकचे कार्यकर्ते के. पुगलेंथी यांनी दाखल केलेली एक अन्य याचिकाही फेटाळून लावली आहे. या याचिकेत त्यांनी जयललिता यांच्या संपत्तीवर प्रशासक म्हणून स्वत:चीनियुक्ती करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने जयललिता यांचे वारस घोषित केलेले दीपक आणि दीपा हे जयललितांचे बंधू जयकुमार यांची मुले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Jayalalithaas-legal-heirs-are-nephew</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 28 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चिनी ड्रॅगन नरमला ; सीमेवरील वाढत्या सैन्याबाबत स्पष्टीकरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Chinese-dragon-softened</link>
            <description>नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव वाढला आहे. त्यातच आता भारतामध्ये असलेल्या चीनच्या राजदुतांनी दोन्ही देशांच्या संबंधांवर भाष्य केलं आहे. दोन्ही देशांनी त्यांच्या संबंधांपेक्षा मतभेदांना जास्त महत्त्व देऊ नये, असं भारतातले चीनचे राजदूत सुन वीडोंग म्हणाले आहेत. 'भारत आणि चीन एकत्र कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. दोन्ही देशांनी त्यांच्यातले नातेसंबंध चांगल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-28/china-flag.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव वाढला आहे. त्यातच आता भारतामध्ये असलेल्या चीनच्या राजदुतांनी दोन्ही देशांच्या संबंधांवर भाष्य केलं आहे. दोन्ही देशांनी त्यांच्या संबंधांपेक्षा मतभेदांना जास्त महत्त्व देऊ नये, असं भारतातले चीनचे राजदूत सुन वीडोंग म्हणाले आहेत. 'भारत आणि चीन एकत्र कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. दोन्ही देशांनी त्यांच्यातले नातेसंबंध चांगले ठेवावेत, हेदेखील आमच्यासाठी महत्त्वाचं लक्ष्य आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमधले संबंध तरुणांना नव्या संधी उपलब्ध करून देतील, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण एकमेकांसाठी धोका नाही,' अशी प्रतिक्रिया सुन वीडोंग यांनी दिली आहे. भारत आणि चीन एकमेकांचे शत्रू नाहीत, तर एकमेकांसाठी संधी आहेत. भारत आणि चीन मिळून कोरोना व्हायरसचा सामना करत आहेत, असं वक्तव्य चीनच्या राजदुतांनी केलं आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये लडाखमध्ये तणाव वाढला आहे. त्यातच या प्रकरणात अमेरिकेनेही प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि चीनला वाटलं तर आम्ही मध्यस्थी करायला तयार असल्याचं ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. भारत आणि चीनमधला सीमा वाद सोडवण्यासाठी अमेरिका इच्छूक आणि सक्षम आहे, असं आपण दोन्ही देशांना सांगितल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत. चीनने लडाखच्या सीमेवर मोठ्या संख्येने सैन्य तैनात केलं, यानंतर भारतानेही सीमेवरची कुमक वाढवली. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार चीन आणि भारताच्या जवळपास तीन चौक्या या एकमेकांपासून अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत. तर, तेथे तैनात असणाऱ्या जवानांमध्येही फार अंतर नाही. तेव्हा आता शांततेच्या मार्गाने हा प्रश्न निकाली काढण्यात सैन्य यशस्वी होणार की, येत्या काळात सीमेवरील घडामोडी अशाच सुरु राहणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Chinese-dragon-softened</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 26 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चीनचा आक्रमक पवित्रा! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Chinas-aggressive-sanctuary</link>
            <description>नवी दिल्ली : लडाखमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असताना चीननं पँगाँग लेक परिसरापासून 200 किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्या आहेत. या भागात असलेल्या विमानतळावरचीनकडून बांधकाम सुरू असल्याचं दृश्य सॅटलाईटमधून घेण्यात आलेल्या फोटोंच्या माध्यमातूनसमोर आलं आहे. लडाखमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला चीन आणि भारताचंसैन्य आमनेसामने आलं. त्यावेळी वाद झाल्यानंतर दोन्ही देशांनी या भागातअतिरिक्त फौजफाटा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-26/indochina.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : लडाखमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असताना चीननं पँगाँग लेक परिसरापासून 200 किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्या आहेत. या भागात असलेल्या विमानतळावरचीनकडून बांधकाम सुरू असल्याचं दृश्य सॅटलाईटमधून घेण्यात आलेल्या फोटोंच्या माध्यमातूनसमोर आलं आहे. लडाखमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला चीन आणि भारताचंसैन्य आमनेसामने आलं. त्यावेळी वाद झाल्यानंतर दोन्ही देशांनी या भागातअतिरिक्त फौजफाटा तैनात केला.डेट्रेस्फानं तिबेटमधल्या नगरी गुन्सा विमानतळाचे दोन फोटो प्रसिद्ध केले आहेत. यातील पहिला फोटो 6 एप्रिल 2020 रोजी काढण्यात आलेला आहे. तर दुसरा फोटो 21 मे रोजी टिपण्यात आला आहे. या दीड महिन्यांच्या कालावधीत चीननं मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्याचं दिसत आहे. नगरी गुन्सा विमानतळावर गेल्या महिन्यात एकच धावपट्टी होती. आता या भागात दुसऱ्या धावपट्टीचं काम अतिशय वेगानंसुरू असल्याचं दिसत आहे. लढाऊ विमानांसाठी ही धावपट्टी तयार करण्यात येत आहे. 'एनडीटीव्ही'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.तिसऱ्या फोटोमध्ये तयार धावपट्टीच्या शेजारील भागात असलेली लढाऊ विमानं अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. चिनी हवाई दलाची चार लढाऊ विमानं विमानतळावर तैनात ठेवण्यात आली आहेत. ही विमानं जे-11 किंवा जे-16 असू शकतात, असा अंदाज आहे. जे-11/जे-16 ची बनावट रशियाच्या सुखोई 27 सारखी आहे. भारतीय हवाई दलाचा विचार केल्यास जे-11/जे-17 ची तुलना सुखोई 30 एमकेआय विमानांसोबत होऊ शकते.डिसेंबर 2019 मध्ये ही विमानं पहिल्यांदा विमानतळावर तैनात दिसली होती. आता त्यांचा जवळून काढलेला फोटो समोर आला आहे. त्यामधून ती जे-11/जे-17 असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नगरी गुन्सा हवाई तळाचं भौगोलिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. याविमानतळाचा वापर सैनिकी कारवायांसोबतच नागरी उड्डाणासाठीही केला जातो. हा विमानतळ समुद्रसपाटीपासून तब्बल 14 हजार 22 फुटांवर आहे. जगातील सर्वाधिक उंचीवरील विमानतळ अशी त्याची ओळख आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Chinas-aggressive-sanctuary</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 26 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयएमडीने जारी केला ‘या’ पाच राज्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट; तापमान 47 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/IMD-issues-red-heat-alert</link>
            <description>मुंबई. उत्तर भारतातील बर्‍याच भागात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानंतर आता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानसाठी पुढील दोन दिवस 'रेड अलर्ट' जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या दोन-तीन दिवसांत तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले की, पूर्व उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट येण्याच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-26/surya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई. उत्तर भारतातील बर्‍याच भागात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानंतर आता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानसाठी पुढील दोन दिवस 'रेड अलर्ट' जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या दोन-तीन दिवसांत तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले की, पूर्व उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता पाहता, आयएमडीने या भागात 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. ते पुढे म्हणाले की, येत्या दोन-तीन दिवसांत काही भागातील तापमान 47 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढू शकते.उन्हाळ्याच्या हंगामात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा, 'हिटवेव्ह'साठी 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. शनिवारी राजस्थानमधील पिलानी येथे 46.7 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. दिल्ली एनसीआरसह मैदानी राज्यांमध्ये येत्या काही दिवसात तापमान जास्त राहील. वायव्य भारतातील उष्णतेच्या वेगामुळे येत्या तीन आणि चार दिवसांत या भागांमधील शहरांत तीव्र उष्णता येण्याची शक्यता आहे. 23 मे हा या हंगामातील सर्वात उष्ण दिवस होता आणि या दिवशी तापमान 46 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले होते, जे सामान्य तापमानापेक्षा सुमारे 6 डिग्री सेल्सियस जास्त आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटल्यानुसार, उष्णतेच्या लाटेमुळे तीव्र उष्णता वाढत आहे व ही गोष्ट अशीच काही दिवस राहणार आहे. आयएमडी च्या मते, वेस्‍टर्न डिस्‍टर्बेंस चा परिणाम 28 मे च्या रात्रीपासून दिसून येईल. यानंतर, जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो व त्यामुळे तापमान कमी होऊ शकते आणि पारा 38-39 अंशापर्यंत पोहोचू शकतो. हवामान खात्याने सांगितले की, दिल्ली-एनसीआरमध्ये 29-30 मे रोजी प्रति तास 60 किमी वेगाने धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात उत्तर भारतासह महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये तापमानात वाढ होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे विदर्भातील तापमान वाढू शकते, अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/IMD-issues-red-heat-alert</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रात लॉकडाऊन शिथिल करू नका ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Dont-relax-the-lockdown-in-Maharashtra</link>
            <description>मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील सात राज्यांमधील लॉकडाऊन शिथिल न करण्याचा सल्ला दिला आहे. भारतातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील लॉकडाऊन उठवू नका, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे 31 </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-25/lockdown.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील सात राज्यांमधील लॉकडाऊन शिथिल न करण्याचा सल्ला दिला आहे. भारतातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील लॉकडाऊन उठवू नका, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे 31 मेनंतर लॉकडाऊन उठेल याची शक्यता सध्यातरी धुसर दिसत आहे.जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे तीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख 38 हजारहून अधिक आहे तर मृतांचा आकडा चार हजारांहून अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील सात राज्यांमधील लॉकडाऊन शिथिल न करण्याचा सल्ला दिला आहे.जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, जास्त प्रभावित असलेल्या राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यास अधिक गंभीर परिस्थितीत होऊ शकते. तसंच अजून बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागेल. जागतिक आरोग्य संघटनेने महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, चंदीगढ आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यास मनाई केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Dont-relax-the-lockdown-in-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उद्धवजी, महाराष्ट्रासाठी 125 ट्रेन तयार ; फक्त रिकाम्या गाड्या पाठवू नका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/125-trains-ready-for-Maharashtra</link>
            <description>नवी दिल्ली : स्थलांतरित मजुरांसाठी सुरु करण्यात आलेल्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारीच केंद्र सरकार महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात श्रमिक ट्रेन पाठवत नसल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी महाराष्ट्रात 125 श्रमिक ट्रेन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-25/shramiktrain.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : स्थलांतरित मजुरांसाठी सुरु करण्यात आलेल्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारीच केंद्र सरकार महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात श्रमिक ट्रेन पाठवत नसल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी महाराष्ट्रात 125 श्रमिक ट्रेन पाठवत असल्याची घोषणा केली. मात्र, यावेळी गोयल यांनी उद्धव ठाकरेंना शाब्दिक चिमटाही काढला आहे. पियूष गोयल यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, उद्धवजी तुमची प्रकृती उत्तम आहे, अशी आशा करतो. उद्या आम्ही महाराष्ट्रासाठी 125 श्रमिक विशेष ट्रेन सोडायला तयार आहोत. तुम्ही सांगितले होते की, तुमच्याकडे मजुरांची यादी तयार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की, या ट्रेन कुठून सोडायच्या, स्थलांतरित मजुरांचा तपशील, त्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे असा सगळा तपशील एका तासाच्या आत मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे पाठवावा. जेणेकरून आम्हाला या ट्रेन्सच्या फेऱ्यांचे नियोजन करता येईल. तुम्ही जितक्या ट्रेनची मागणी कराल, त्याची व्यवस्था केली जाईल. फक्त या ट्रेन खाली परतता कामा नये, एवढीच माझी विनंती असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे. दरम्यान, श्रमिक ट्रेनने प्रवास करणाऱ्या मजुरांच्या तिकिटांचा खर्च सध्या केंद्र आणि राज्यातील वादाचा मुद्दा ठरत आहे. एकीकडे केंद्र सरकार आम्ही या ट्रेनच्या तिकिटाची 85 टक्के रक्कम भरत असल्याचा दावा करत आहे. तर राज्य सरकारने हा दावा फेटाळला होता.आतापर्यंत राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 75 कोटी रुपये रेल्वेला या मजुरांच्या तिकीटासाठी दिल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/125-trains-ready-for-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 24 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विमान उड्डाणला अद्याप हिरवा कंदील नाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-flight-has-not-yet-been-given-the-green-light</link>
            <description>मुंबई : कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश येत्या 31 मे पर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याच दरम्यान, विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी कर्नाटक, केरळसह अन्य काही राज्यांनी सुरुवात केली आहे. परंतु विमान प्रवास करण्यासाठी प्रवाशांसाठी काही मार्गदर्शक सूचनांची नियमावली सुद्धा जाहीर केली आहे. केंद्र सरकारने 25 मे पासून विमान सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. परंतुमहाराष्ट्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-24/airtravel.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश येत्या 31 मे पर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याच दरम्यान, विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी कर्नाटक, केरळसह अन्य काही राज्यांनी सुरुवात केली आहे. परंतु विमान प्रवास करण्यासाठी प्रवाशांसाठी काही मार्गदर्शक सूचनांची नियमावली सुद्धा जाहीर केली आहे. केंद्र सरकारने 25 मे पासून विमान सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. परंतुमहाराष्ट्र सरकारने आंतरराज्यीत विमान उड्डणांबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतला नाही.राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याने राज्य सरकारने आंतरराज्यीय विमान उड्डाणाबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात केंद्राकडून कोणताही समन्व साधला जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून असे सांगण्यात आले आहे की, विमानतळावर सर्व प्रवाशांसाठी स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांना 14 दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात येणार आहे.शुक्रवार पर्यंत 2423 भारतीयांना विदेशातून आपल्या मायदेशी परत आणण्यात आले आहे. तर 'वंदे भारत मिशन'अंतर्गत मुंबईत 17 आंतरराष्ट्रीय विमानांचे लँडिंग झाले. त्यापैकी 906 जण हे मुंबईतील असून 1139 जण हे राज्यातील अन्य ठिकाणचे आणि 378 हे दुसऱ्या राज्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे. अजून 13 अधिक विमाने शुक्रवार ते 7 जून दरम्यान मुंबईत येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईत राहणाऱ्यांना विविध हॉटेल्स मध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. राज्यातील नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यात परत पाठवण्यात आले आहे. परंतु दुसऱ्या राज्यातील नागरिकांना मुंबईतच क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांना पाठवण्यासंदर्भात परवानगी मिळाल्यानंतर पाठवण्यात येणार असल्याचे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-flight-has-not-yet-been-given-the-green-light</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पश्चिम बंगालला एक हजार कोटींची तात्काळ मदत; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/emergency-aid-to-West-Bengal</link>
            <description>नवी दिल्ली : 'अम्फान' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला. त्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बंगालमध्ये सुरु असलेल्या मदत आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये त्वरित मदतकार्य करण्यासाठी पंतप्रधानांनी मदत जाहीर केली.संकटाच्या काळात केंद्र सरकार खंबीरपणे पश्चिम बंगालच्या जनतेसो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-23/nmodi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : 'अम्फान' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला. त्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बंगालमध्ये सुरु असलेल्या मदत आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये त्वरित मदतकार्य करण्यासाठी पंतप्रधानांनी मदत जाहीर केली.संकटाच्या काळात केंद्र सरकार खंबीरपणे पश्चिम बंगालच्या जनतेसोबत उभे आहे असे सांगत, या चक्रीवादळात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. या संकटात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर गंभीर जखमींना प्रत्येकी 50, मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केली. या संकटाच्या काळात केंद्र सरकार राज्य सरकारसोबत मिळून काम करेल, अशी ग्वाही त्यांनी जनतेला दिली. प्रभावित भागातील पायाभूत सोयी-सुविधा उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.त्यांनतर, पंतप्रधानांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्य सरकारकडून मदतीसाठीचे औपचारिक विनंतीपत्र मिळाल्यानंतर केंद्र सरकार चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी, आंतर-मंत्रालयीन पथके पश्चिम बंगालमध्ये पाठवेल. या पथकाने केलेल्या पाहणीच्या आधारावर पुढचे आर्थिक सहाय्य दिले जाईल.पंतप्रधान मोदी यांचा पश्चिम बंगालचा, या वर्षातला हा दुसरा दौरा आहे. उत्तरप्रदेश वगळता या वर्षात केवळ बंगालमध्येच पंतप्रधानांनी एक पेक्षा अधिक दौरे केले आहेत. याआधी 11-12 जानेवारीला पंतप्रधानांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या जयंती समारंभानिमित झालेल्या कार्यक्रमात नुतनीकरण झालेल्या चार वारसास्थळांचे लोकार्पण केले होते आणि बेलूर मठालाही भेट दिली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/emergency-aid-to-West-Bengal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 22 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळ बाधित भागांचे केले हवाई सर्वेक्षण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/aerial-survey-of-the-cyclone-hit-areas</link>
            <description>कोलकाता : भारतात आलेल्या अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. येथील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले असून या चक्रीवादळाने विध्वंस केला आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हवाई सर्वेक्षण केले.पीए</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-22/arialsurvye.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोलकाता : भारतात आलेल्या अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. येथील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले असून या चक्रीवादळाने विध्वंस केला आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हवाई सर्वेक्षण केले.पीएम मोदी बाधित भागांचे हवाई सर्वेक्षण केल्यानंतर बैठक घेऊन ज्यात पीडित लोकांसाठी मदत आणि पुनर्वसनावर चर्चा केली. पश्चिम बंगालमध्ये या वादळामुळे 80 लोकांचा मृत्यू झाला आहे. या लोकांना नुकसान भरपाईची घोषणा करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, पंतप्रधान मोदींना बाधित भागाचा दौरा करण्याचे आवाहन केले होते. या वादळामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत, अनेक पूल उद्ध्वस्त झाले आहेत आणि सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. कोलकाता व राज्यातील इतर अनेक भागात आपत्तीच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. ओडिशाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आकलनानुसार, सुमारे 44.8 लाख लोकांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून पीडित लोकांसाठी मदत आणि पुनर्वसनावर भर देईल असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.बुधवारी आलेल्या या वादळामुळे कोलकाताचा पूर्ण चेहरा मोहराच बदलला आहे. कोलकात्यात 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास तीन तास 120 ते 133 कि.मी. वेगाने धावणाऱ्या वाऱ्यामुळे मोठा पाऊस झाला, यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/aerial-survey-of-the-cyclone-hit-areas</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 22 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रेपो दरात कपात, गृह कर्जाचा हप्ता होणार कमी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Reduction-in-repo-rate</link>
            <description>मुंबई : गृह कर्ज घेतलेल्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठी घोषणा केली. रेपो दरात 0.4 टक्क्यांची कपात केली. रेपो दर कमी केल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला असून सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचे ओझे कमी होणार आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-22/governor.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : गृह कर्ज घेतलेल्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठी घोषणा केली. रेपो दरात 0.4 टक्क्यांची कपात केली. रेपो दर कमी केल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला असून सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचे ओझे कमी होणार आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले. रेपो दर कमी करण्याबरोबर सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचे ओझे वाढू नये यासाठी ते न भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. त्या मुदतीत वाढ केली आहे.आधी मार्च, एप्रिल, मे या महिन्यांसाठी ही सवलत देण्यात आली होती. आता आणखी तीन महिन्यांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल. कर्जांवरील व्याज भरण्यास दिलेली स्थगिती आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आलेली आहे.कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात करताना रेपो दरात 40 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली. त्यामुळे रेपो दर आता 4.4 टक्क्यावरुन 4 टक्के करण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे. महागाई दर नियंत्रणात राहील अशी आरबीआयला अपेक्षा आहे. मात्र, पुढील तीन महिने महागाई कायम राहणार आहे. त्यानंतर पुढील सहा महिन्यांत ही माहागाई कमी होईल, असे शक्तीकांता दास यांनी यावेळी सांगितले.रेपो आणि रिव्हर्स रेपो दर यातील नेमका फरक ?देशभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचे कर्ज घेतात त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारते त्याला रेपो दर म्हणतात. मात्र, ज्यावेळी बँका आपल्याकडचा जास्त असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला रिव्हर्स रेपो दर म्हणतात. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Reduction-in-repo-rate</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 21 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पश्चिम बंगाल, ओडिशात अम्फान चक्रीवादळाचा कहर; 10 मृत्युमुखी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Hurricane-Amphan-in-West-Bengal-Odisha</link>
            <description>कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये बुधवारी (20 मे) ताशी 190 किमी वेगाने आलेल्या अम्फान चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. या वादळामुळे सुमारे 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं. अम्फान चक्रीवादळ काल दुपारी अडीचच्या सुमारास पश्चिम बंगालमधील दीघा आणि बांगलादेशमध्ये हटिया बेटाच्या किनाऱ्यावर धडकलं. चक्रीवादळामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात मोठं नुकसान झालं. मोठ्या संख्येने वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडले, घरांचीही पडझड झाली.पश्चिम बंगालच्या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बंगालचं झाल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-21/amphan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये बुधवारी (20 मे) ताशी 190 किमी वेगाने आलेल्या अम्फान चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. या वादळामुळे सुमारे 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं. अम्फान चक्रीवादळ काल दुपारी अडीचच्या सुमारास पश्चिम बंगालमधील दीघा आणि बांगलादेशमध्ये हटिया बेटाच्या किनाऱ्यावर धडकलं. चक्रीवादळामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात मोठं नुकसान झालं. मोठ्या संख्येने वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडले, घरांचीही पडझड झाली.पश्चिम बंगालच्या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बंगालचं झालेलं नुकसान शब्दात सांगता येणार नाही. किमान 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला आहे. नेमकं किती नुकसान झालं याचा अंदाज बांधण्यासाठी अजून काही दिवस लागतील.ओडिशामध्ये तीन जणांनी प्राण गमावलेपश्चिम बंगालच्या तुलनेत ओडिशामध्ये चक्रीवादळाचा कहर काहीसा कमी दिसला. ओडिशाच्या बालासौर, भद्रक आणि केंद्रपाडामध्ये सर्वाधिक परिणाम दिला. या परिसरांमध्ये हवेचा वेग ताशी 110 किमीपेक्षा जास्त नव्हता. तरीही ओडिशामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचं कळतं.जवळपास सात लाख जणांना सुरक्षित स्थळी हलवलंचक्रीवादळ धडकण्यापूर्वी प्रशासनाने पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील जवळपास सहा लाख 58 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकण्याच्या वेळी चक्रीवादळाच्या केंद्राजवळ हवेचा वेग ताशी 160-170 किमी होता. हावडा आणि उत्तरेकडील 24 परगना जिल्ह्यात वृक्ष उन्मळून पडल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.एनडीआरएफचे संचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितलं की ओडिशामध्ये 20 पथकं तैनात केली आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये 19 पथकं तैनात आहेत. ओडिशामध्ये एनडीआरएफच्या पथकांनी रस्ते रिकामे करण्याची मोहीम सुरु केली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तैनात असलेल्या पथकांनीही नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सुमारे पाच लाख आणि ओडिशात सुमारे 1.58 लाख लोकांना सुरक्षित स्थळी नेलं आहे.आसाममध्ये चक्रीवादळ शांत होईलदरम्यान हवामान विभागाने चक्रीवादळाच्या वाटचालीचा पुढचा अंदाज जारी केला होता. यानुसार अम्फान चक्रीवादळ ताशी 60 ते 70 किमी वेगाने बांगलादेशात पोहोचून यानंतर बांगलादेशच्या सीमेवरुन बाहेर पडत मेघालय आणि आसाममध्ये शांत होईल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Hurricane-Amphan-in-West-Bengal-Odisha</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 21 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 25 मेपासून सुरु होणार देशांतर्गत उड्डाणे; सर्व विमानतळांना सज्ज राहण्याचा आदेश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Domestic-flights-starting-May-25</link>
            <description>नवी दिल्ली : कोरोना विषाणू महामारीच्या लॉकडाऊनमध्ये केंद्राने महत्त्वाचा निर्णय घेत, 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. लॉकडाऊनमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली होती. मात्र अलिकडेच सरकारने पुन्हा रेल्वे सेवा सुरू केली आणि आता देशांतर्गत उड्डाणेदेखील 25 मेपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. हरदीप पुरी म्हणाले की, सर्व विमानतळे आण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-21/airtravel.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कोरोना विषाणू महामारीच्या लॉकडाऊनमध्ये केंद्राने महत्त्वाचा निर्णय घेत, 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. लॉकडाऊनमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली होती. मात्र अलिकडेच सरकारने पुन्हा रेल्वे सेवा सुरू केली आणि आता देशांतर्गत उड्डाणेदेखील 25 मेपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. हरदीप पुरी म्हणाले की, सर्व विमानतळे आणि विमान कंपन्यांनी 25 मेपासून उड्डाणे सुरू करण्यास आपली तयारी केली पाहिजे. यासाठी प्रवाशांना एसओपीदेखिल देण्यात येत आहे.यापूर्वी नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, हवाई सेवा सुरू करण्याची जबाबदारी केंद्र तसेच राज्यांची आहे. त्यांनाही यासाठी तयार असले पाहिजे. तसेच यापूर्वी जेव्हा हवाई प्रवास सुरू करण्याची चर्चा झाली होती, तेव्हा केंद्राने एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया जारी केली होती. यामध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप हवाई प्रवासासाठी बंधनकारक असणार होते. याशिवाय 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही.&gt;केवळ वेब-चेकिनला परवानगी असणर आहे.&gt;कोणत्याही केबिन सामानास परवानगी दिली जाणार नाही.&gt;फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणे बंधनकारक असेल.&gt;प्रत्येकास मास्क आणि हातमोजे यासारखे संरक्षणात्मक पोशाख घालणे आवश्यक आहे.&gt;प्रत्येकाने 4 फूट अंतर राखणे आवश्यक आहे. (हेही वाचा:क्वारंटाईन सेंटरमध्ये अश्लील नृत्यानंतर आता गांजा पार्टी; व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून तपास सुरु)&gt;विमानतळ कर्मचार्‍यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.&gt;प्रवासी त्यांच्यासोबत 350 मिलिलीटर हँड सेनिटायझर घेऊन जाऊ शकतात.दरम्यान, 24 मार्च म्हणजेच, लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून देशात विमानंवर बंदी घालण्यात आली आहेत. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे पर्यंत असेल, त्यामुळे आता हळूहळू बहुतेक निर्बंध सरकारकडून कमी केले जात आहेत. रेल्वेने मंगळवारी 200 नॉन-एसी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. टाईम टेबलनुसार या गाड्या 1 जूनपासून धावतील. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Domestic-flights-starting-May-25</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 20 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 1 जूनपासून 200 नॉन एसी ट्रेन सुरु होणार, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/200-non-AC-trains-will-start-from-June-1</link>
            <description>नवी दिल्ली : कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणी अनेक नागरिक अडकले आहेत. या सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या 1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी 'ट्वि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-20/ORrailtkt125208.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणी अनेक नागरिक अडकले आहेत. या सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या 1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी 'ट्विटरवरून दिली आहे.येत्या 1 जूनपासून सुरु होणाऱ्या या ट्रेनसाठी ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. या ट्रेन वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार आहेत, याबाबतचीही माहिती लवकरच दिली जाईल, असं पियुष गोयल यांनी सांगितलं. जवळच्या मोठ्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी कामगारांना मदत करावी. कामगारांचं रजिस्ट्रेशन करुन त्याची यादी रेल्वेला द्यावी, असं आवाहन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारांना केलं आहे.मजुरांना आवाहन करताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं की, तुम्ही आहे तिथेच थांबा, तुम्हाला तुमच्या गावी पोहोचवलं जाईल.देशाभरात रोज शेकडो विशेष श्रमिक ट्रेन धावत आहेत. आतापर्यंत 1600 ट्रेनच्या माध्यमातून 21.5 लाख मजुरांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवण्यात आलं आहे, अशी माहिती रेल्वेने दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/200-non-AC-trains-will-start-from-June-1</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना@एक लाख प्लस ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Coronavirus-Update-in-India</link>
            <description>नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांची सध्याची आकडेवारी पाहता देशातील स्थिती चिंताजनक झाली आहे. देशात कोरोना संक्रमितांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 1,01,139 वर पोहोचली आहे.गेल्या 24 तासांत देशात 4970 नवे रुग्ण आढळले असून 134 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-19/coronaupdate.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांची सध्याची आकडेवारी पाहता देशातील स्थिती चिंताजनक झाली आहे. देशात कोरोना संक्रमितांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 1,01,139 वर पोहोचली आहे.गेल्या 24 तासांत देशात 4970 नवे रुग्ण आढळले असून 134 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सद्यस्थितीत मृतांची एकूण संख्या 3163 वर पोहोचली असून 58,802 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 39,174 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.भारतात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून लॉकडाऊन 4.0 सुरु झाला आहे. अशा स्थितीत या विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.लॉकडाऊनच्या चवथ्या टप्प्यात सर्व झोनमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणारे लोक सोडून, इतर सर्वांवर संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत बाहेर जाण्यावर बंदी असणार आहे. या टप्प्यामध्ये सरकारने रात्र कर्फ्यू लावला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Coronavirus-Update-in-India</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 24 तासात देशभरातील 2 हजार 715 रुग्ण कोरोनामुक्त; भारत सरकारची माहिती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/2-thousand-715-patients-corona-free-in-24-hours-</link>
            <description>नवी दिल्ली : भारतात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपट्याने वाढ होत असताना देशातील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासात तब्बल अडीच हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-19/coronafight.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : भारतात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपट्याने वाढ होत असताना देशातील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासात तब्बल अडीच हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन ठेवण्यात आला आहे. तसेच कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. भारतात आतापर्यंत 96 हजार 169 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 3 हजार 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 36 हजार 824 जणांनी कोरोनावर मात केली आहे. भारत सरकारने दिलेल्या माहितीने देशातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भारतात गेल्या 24 तासात 2 हजार 715 रुग्ण बरे झाले आहेत.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/2-thousand-715-patients-corona-free-in-24-hours-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई-गोवा रेल्वेने प्रवास करणारे सात प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, गोव्यातील रुग्णसंख्या 29 वर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Seven-passengers-traveling-on-Mumbai-Goa-railway-corona-positive</link>
            <description>पणजी : गोवा राज्य हे ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या आनंदावर विरजण पाडले ते मुंबईहून गोव्याला गेलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी. ही संख्या हळूहळू वाढत जाऊन आता 29 वर पोहोचली आहे. त्यात रविवारी मुंबई-गोवा रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे गोव्यात सध्या एकूण 29</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-18/corona15220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पणजी : गोवा राज्य हे ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या आनंदावर विरजण पाडले ते मुंबईहून गोव्याला गेलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी. ही संख्या हळूहळू वाढत जाऊन आता 29 वर पोहोचली आहे. त्यात रविवारी मुंबई-गोवा रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे गोव्यात सध्या एकूण 29 रुग्ण उपचार घेत आहे. 1 मे ला गोवा ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. गोवा राज्यात कोणताही समुदाय नाही असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दावा केला होता.गोव्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा रेल्वे स्थानकात विशेष रेल्वेला थांबा देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती.देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 90, 927 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 120 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सद्य स्थितीत देशात 53,946 रुग्ण उपचार घेत असून 34,109 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आतापर्यंत एकूण 2872 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही संख्या पाहता सध्या भारतासाठी खूप अवघड परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.गोव्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर गुजरात येथून माल घेऊन आलेल्या ट्रकमधील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर मुंबई येथून गोव्यात आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण आणि त्यांच्या ड्रायव्हरची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Seven-passengers-traveling-on-Mumbai-Goa-railway-corona-positive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्षपद भारताला मिळण्याची चिन्ह ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/A-sign-that-India-is-getting-the-executive-presidency-ofWHO</link>
            <description>नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी समितीची २२ मे रोजी बैठक होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होईल. यात नव्या 'एक्झिक्युटिव्ह चेअरमन'ची (कार्यकारी अध्यक्ष) निवड होणार आहे. हे पद भारताला मिळण्याची चिन्हे आहेत. भारताने हा पदभार स्वीकारल्यास कोरोना प्रकरणी चीनच्या चौकशीची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. ही मागणी पुढे आल्यास भारताच्या नेतृत्वाखाली एक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-18/who.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी समितीची २२ मे रोजी बैठक होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होईल. यात नव्या 'एक्झिक्युटिव्ह चेअरमन'ची (कार्यकारी अध्यक्ष) निवड होणार आहे. हे पद भारताला मिळण्याची चिन्हे आहेत. भारताने हा पदभार स्वीकारल्यास कोरोना प्रकरणी चीनच्या चौकशीची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. ही मागणी पुढे आल्यास भारताच्या नेतृत्वाखाली एक्झिक्युटिव्ह बोर्ड काय निर्णय घेणार याविषयी आतापासूनच तर्कवितर्क सुरू झाले आहेत. सध्या कार्यकारी अध्यक्षपद जपानकडे आहे. मात्र कोरोना संकटामुळे अनेक दिवसांत जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाची बैठक झालेली नाही. आता जपानची पदाची मुदत संपत असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया गटाने 'एक्झिक्युटिव्ह चेअरमन'च्या पदासाठी भारताच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य असलेल्या बहुसंख्य देशांनी आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. WHOने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, १८-१९ मे रोजी संघटनेच्या सर्व सदस्यांची (१९४ देश आणि पर्यवेक्षक) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोना प्रश्नावर चर्चा होईल तसेच भारताच्या नावाला जास्तीत जास्त देशांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न होणार आहे. नंतर २२ मे रोजी एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या बैठकीत 'एक्झिक्युटिव्ह चेअरमन'ची निवड जाहीर केली जाईल. भारत 'एक्झिक्युटिव्ह चेअरमन' झाल्यास कोरोना प्रश्नाच्या चौकशीची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. आधीच अमेरिका आणि चीन यांच्यात कोरोना प्रश्नावरुन तणाव वाढला आहे. अशा वातावरणात चीनच्या चौकशीची मागणी पुढे आल्यास भारताची भूमिका काय असेल यावर पुढचे जागतिक राजकारण अवलंबून आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/A-sign-that-India-is-getting-the-executive-presidency-ofWHO</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 17 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आता प्रत्येक जिल्हातून धावणार 'श्रमिक स्पेशल'   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Shramik-Specialtorunfromeverydistrict</link>
            <description>नवी दिल्ली : देशभरात लॉकडाऊनमुळे विविध भागांमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वेने ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ सुरु करून मोठा दिलासा दिला. याद्वारे देशातील विविध महत्त्वाच्या शहरांमधून अनेक कामगार आपल्या घरी पोहोचले. आता रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय रेल्वे कोणत्याही जिल्ह्यातून 'श्रमिक स्पेशल' ट्रेन चालविण्यासाठी सज्ज आहे. ते पुढे म्हणाले की, यासाठी जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-17/piyush-goyel.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : देशभरात लॉकडाऊनमुळे विविध भागांमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वेने ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ सुरु करून मोठा दिलासा दिला. याद्वारे देशातील विविध महत्त्वाच्या शहरांमधून अनेक कामगार आपल्या घरी पोहोचले. आता रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय रेल्वे कोणत्याही जिल्ह्यातून 'श्रमिक स्पेशल' ट्रेन चालविण्यासाठी सज्ज आहे. ते पुढे म्हणाले की, यासाठी जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांची यादी तयार करतील. जिल्हाधिकाऱ्यांना राज्य नोडल अधिकाऱ्यांसोबतच रेल्वेने नामित केलेल्या नोडल अधिकाऱ्यांसोबत चर्चा करावी लागेल.याबाबत पीयूष गोयल यांनी ट्विट केले आहे की, 'प्रवासी कामगारांना मोठा दिलासा मिळावा या उद्देशाने भारतीय रेल्वे देशातील कोणत्याही जिल्ह्यातून ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ चालवण्यास तयार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांना अडकलेल्या कामगारांची यादी व त्यांच्या गंतव्य स्थानकाच्या उल्लेखासह तयार करून राज्य नोडल अधिकाऱ्यांमार्फत रेल्वेला अर्ज करावा लागणार आहे.’रेल्वेच्या म्हणण्यानुसार सध्या त्यांच्याकडे दररोज 300 ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ चालवण्याची क्षमता आहे. परंतु सध्या रेल्वेगाड्या केवळ निम्म्या संख्येने धावत आहेत. रेल्वेच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग केल्यास ज्या कामगारांना आपापल्या घरी जायचे आहे त्यांना मोठा दिलासा मिळेल. निवेदनात म्हटले आहे की, रेल्वेने शनिवारपर्यंत 15 लाख स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहचवले असून, यासाठी 1150 मजुरांसाठी विशेष गाड्या वापरण्यात आल्या. आतापर्यंत या अभियानांतर्गत गाड्यांमधून बहुतेक कामगार उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत. त्यानंतर बिहारचा क्रमांक लागतो. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्थलांतरितांच्या वाहतुकीसाठी रेल्वेगाड्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले. ते म्हणाले की 80 टक्के कामगार गाड्या या दोन राज्यात गेल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Shramik-Specialtorunfromeverydistrict</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 17 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वन क्लास, वन चॅनल' अंतर्गत प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र चॅनल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/separate-channels-for-each-class</link>
            <description>दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, स्थलांतरित मजूर, वीज कंपन्या, स्थावर मालमत्ता, वित्त संस्था, कृषी, कोळसा, खनिज आणि संरक्षण क्षेत्रासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आज त्यांनी शिक्षणक्षेत्रासाठी एक महत्वाची घोषणा केली.आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शिक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे.शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन एज्युकेशनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे असं म्हणत त्यांनीशिक्षण क्षेत्रातील भरीव उपाय योजनाबद्दल सांगितले.डीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा चॅनेल तयार करणार आहेत. सध्या </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-17/nsitarama17520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, स्थलांतरित मजूर, वीज कंपन्या, स्थावर मालमत्ता, वित्त संस्था, कृषी, कोळसा, खनिज आणि संरक्षण क्षेत्रासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आज त्यांनी शिक्षणक्षेत्रासाठी एक महत्वाची घोषणा केली.आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शिक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे.शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन एज्युकेशनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे असं म्हणत त्यांनीशिक्षण क्षेत्रातील भरीव उपाय योजनाबद्दल सांगितले.डीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा चॅनेल तयार करणार आहेत. सध्या असे तीन चॅनल असून यामध्ये आणखी 12 चॅनलची भर पडणार आहे. ज्या विद्यार्थांकडे इंटरनेटच्या सुविधेचा अभाव असेल त्यांच्यासाठी हे फायद्याचं असेल असं त्या म्हणाल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजच्या संदर्भात आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सलग पाचव्या दिवशी पत्रकार परिषद घेतली.या आधीच्या चार पत्रकार परिषदांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, स्थलांतरित मजूर, वीज कंपन्या, स्थावर मालमत्ता, वित्त संस्था, कृषी, कोळसा, खनिज आणि संरक्षण क्षेत्रासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आज त्यांनी शिक्षणक्षेत्रासाठी ही महत्वाची घोषणा केली.त्यांनी सांगितलं की,स्वयंप्रभा डीटीएच चॅनलमध्ये पहिल्यांदातीन चॅनल होते. यात आता 12नवीनचॅनल जोडले जाणार आहेत. लाईव्ह इंटरअॅक्टिव्हचॅनलसाठी काम देखील केलं जात आहे.राज्य सरकारांनीयासाठी चार तासांचं कंटेंट दिलं जावं, जे लाईव्हचॅनलवर दाखवलं जाऊ शकेल, असं त्या म्हणाल्या.देशातील100 विद्यापीठांमध्ये 30मेपर्यंत ऑनलाईन कोर्ससुरुकेले जातील, असंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वर्गासाठी नवे 12 चॅनल्स सुरु केले आहेत. ई-पाठशाला अंतर्गत 200 नवी पुस्तकांचा समावेश केला आहे, असं देखील त्यांनी सांगितलं. खाजगी डीटीएच ऑपरेटर्सचीही ऑनलाईन वर्गासाठी मदत घेतली जाईल, असं त्या म्हणाल्या.चॅनलद्वारे ई-कॉन्टेंटची निर्मितीही होईल. वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे 12 वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी चॅनेल तयार केले जातील. पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल प्रोग्रामही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच दिव्यांगासाठी विशेष शिक्षा सामग्री तयार करण्यात येईल. देशातील टॉप 100 विद्यापीठांना ऑनलाईन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे, असंही त्या म्हणाल्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/separate-channels-for-each-class</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 17 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राहुल गांधींनी पायी चालत निघालेल्या मजुरांशी साधला संवाद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Rahul-Gandhi-interacted-with-the-workers</link>
            <description>नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरत गावाकडे पायी चालत निघालेल्या मजुरांशी संवाद साधला. देशातील इतर शहरी भागांप्रमाणेच रोजगार न उरल्यामुळे दिल्लीतील मजूरही आपापल्या गावी परतत आहेत. राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सुखदेव विहार उड्डाणपुलाच्या परिसरातून चालत जात असलेल्या मजुरांशी संवाद साधला. यावेळी काही मजूर विश्रांतीसाठी रस्त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-17/rgwithlabour.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरत गावाकडे पायी चालत निघालेल्या मजुरांशी संवाद साधला. देशातील इतर शहरी भागांप्रमाणेच रोजगार न उरल्यामुळे दिल्लीतील मजूरही आपापल्या गावी परतत आहेत. राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सुखदेव विहार उड्डाणपुलाच्या परिसरातून चालत जात असलेल्या मजुरांशी संवाद साधला. यावेळी काही मजूर विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला बसून होते. याठिकाणी आल्यानंतर राहुल गांधीही त्यांच्यासोबत फुटपाथवर बसले. यानंतर राहुल गांधी यांनी स्थलांतरित कामगारांशी संवाद साधला. या मजुरांनी आपल्या व्यथा मोकळेपणाने राहुल यांच्यासमोर मांडल्या. या चर्चेनंतर राहुल गांधी यांनी या मजुरांना घरी जाण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कारची सोय करून दिली. हे मजूर हरियाणाच्या झाशी येथील असल्याचे सांगितले जाते. राहुल गांधी यांनी आपल्याला वाहनाची सोय करून दिली. तसे खाणे, पाणी आणि मास्कही दिला. यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया एका मजुराने व्यक्त केली. गेल्या काही दिवसांमध्ये उपासमारीमुळे देशाच्या शहरी भागांतील लाखो मजुरांनी ग्रामीण भागात स्थलांतर केले आहे. या मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्यांची सोय केली आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. तसेच अनेक कामगारांकडे तिकीटाचे पैसे नसल्याने ते नाईलाजाने गावी पायी चालत निघाले आहेत. केंद्र सरकारने या मजुरांसाठी काही दिवसांपूर्वी आर्थिक पॅकेजही जाहीर केले होते. मात्र, या पॅकेजचा मजुरांना फायदा होणार नाही. सरकारने मजुरांच्या खात्यात थेट पैसे जमा करावेत, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Rahul-Gandhi-interacted-with-the-workers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 16 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के : अर्थमंत्री निर्मला सीतारमण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/FDI-limit-in-defense-manufacturing-sector</link>
            <description>नवी दिल्ली : आयुध निर्माण कारखान्यांचं खासगीकरण होणार नाही, तर आयुध निर्माण कारखाने कॉर्पोरेटायझेशन होणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजच्या संदर्भात आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सलग चौथ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. सरंक्षण क्षेत्राबाबत महत्त्वाच्या घोषणा आज करण्यात आल्या. सरंक्षण क्षेत्र 'आत्मनिर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-16/nsitaraman16520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : आयुध निर्माण कारखान्यांचं खासगीकरण होणार नाही, तर आयुध निर्माण कारखाने कॉर्पोरेटायझेशन होणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजच्या संदर्भात आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सलग चौथ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. सरंक्षण क्षेत्राबाबत महत्त्वाच्या घोषणा आज करण्यात आल्या. सरंक्षण क्षेत्र 'आत्मनिर्भर' करण्यावर भर देण्यात आला. संरक्षण क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. संरक्षण उत्पादनातील एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. आयुध निर्माण कारखान्यांचं खासगीकरण होणार नाही, तर आयुध निर्माण कारखाने कॉर्पोरेटायझेशन होणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.काही शस्त्रांची आयात कमी केली जाणार आहे. संरक्षण क्षेत्रातील ज्या शस्त्रांवर हळूहळू बंदी घालण्यात येणार त्या शस्त्रास्त्रांची यादी जाहीर केली जाईल. आयात केलेले पार्ट्स देशात तयार केले जातील. शस्त्रांसाठी इतर देशांवर अवलंबून राहणे कमी करावे लागेल. त्यामुळे शस्त्रास्त्रांची आयात कमी होईल, असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं.कोळसा उत्पादन वाढवण्यावर भर कोळसा क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी 50 हजार कोटींची घोषणा करण्यात आली. कोळसा क्षेत्रात व्यावसायिक खाणकाम होईल आणि सरकारची मक्तेदारी संपणार आहे. कोळसा उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरता कशी निर्माण करावी आणि कमी आयात कशी करावी, यावर भर दिला जाणार आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. जास्तीत जास्त खाणकाम होऊ शकेल आणि देशातील उद्योगांना चालना मिळेल. नवी 50 कोल ब्लॉक लिलावासाठी उपलब्ध असतील. पात्रतेच्या कोणत्याही प्रमुख अटी असणार नाहीत. कोल इंडिया लिमिटेडच्या खाणी खासगी क्षेत्रालाही देण्यात येतील, असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/FDI-limit-in-defense-manufacturing-sector</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 16 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दहावी-बारावी सीबीएसई परिक्षेसाठी आज जाहीर होणार वेळापत्रक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-schedule-for-the-10th-12th-CBSE-exams</link>
            <description>नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने बोर्डाच्या परिक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बोर्डाची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे टेंन्शन आले होते. परंतु आता आज संध्याकाळी 5 वाजता सीबीएसई बोर्ड परिक्षेसाठी बसलेल्या 10 वी आणि 12 वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी परिक्षेच्या तारखांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विका</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-16/rameshP.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने बोर्डाच्या परिक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बोर्डाची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे टेंन्शन आले होते. परंतु आता आज संध्याकाळी 5 वाजता सीबीएसई बोर्ड परिक्षेसाठी बसलेल्या 10 वी आणि 12 वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी परिक्षेच्या तारखांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी अधिक माहिती दिली आहे. कोणत्या विषयांचे पेपर कधी असणार आहे, हे यावेळी स्पष्ट केले जाणार आहे. सीबीएसई बोर्डाने यापूर्वी असे म्हटले होते की, राहिलेल्या विषयांची परिक्षा घेण्यात येणार नाही. फक्त सीबीएईकडून बनवण्यात आलेल्या विषयांच्या यादीनुसार त्या विषयांचे पेपर होणार आहे. यामध्ये 29 विषयांचा समावेश करण्यात आला असून ती यादी cbsc.nic.in येथे देण्यात आली आहे.केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, कोरोनाचे देशावरील संकट पाहता सीबीएसईच्या राहिलेल्या विषयांच्या पेपरबाबत अनिश्चितता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आज ही अनिश्चितता दूर करत आणि विद्यार्थांचा उत्साह पाहता इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या परिक्षांची 'डेटशीट' संध्याकाळी आज जाहीर करणार आहोत.यापूर्वी पोखरियाल यांनी सीबीएसई 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा घेणार आहे आणि निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर होईल असे म्हटले होते. तसेच 9 वी आणि 11 वी साठीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देत असे म्हटले होते की, जर विद्यार्थी एखाद्या परिक्षेत नापास झाल्यास त्याला त्याची परिक्षा पुन्हा देता येणार आहे. तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आर्ट आधारित प्रोजेक्टमध्ये सहभागी करणार असल्याचे म्हटले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-schedule-for-the-10th-12th-CBSE-exams</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कृषी उद्योगाला एक लाख कोटींचं पॅकेज जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/One-lakh-crore-package-announced-for-agriculture-industry</link>
            <description>नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना विषाणूच्या काळात भारतासाठी 20 लाख कोटींच्या विशेष निधीची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक पॅकेजच्या तिसर्‍या टप्प्यातील तपशील देत आहेत. शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. पूर आणि दुष्काळातही शेतकरी झटला. शेतकऱ्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-15/nirmalasitaraman.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना विषाणूच्या काळात भारतासाठी 20 लाख कोटींच्या विशेष निधीची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक पॅकेजच्या तिसर्‍या टप्प्यातील तपशील देत आहेत. शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. पूर आणि दुष्काळातही शेतकरी झटला. शेतकऱ्यांनी लॉकडाऊनमध्येही अन्नधान्याचा पुरवठा केला. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलं. कृषी उद्योगाला एक लाख कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी पॅकेज देण्यात येत आहे. शेती, सिंचन, पशुपालन, मच्छीमारी यांसाठी आज पॅकेज जाहीर करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.खाद्यपदार्थांच्या लघु उद्योगांना मदत, लघु उद्योगांना 10 हजार कोटींची मदत, डेअरी कर्जाच्या व्याजावर दोन टक्के सूट, मत्स्य उद्योगासाठी 20 हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. लघु आणि मध्यम शेतकऱ्यांकडे 85 टक्के शेती आहे. देशातील मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने अनेक कामं केली आहेत.अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांत शेतकऱ्यांना 18700 कोटी रुपये देण्यात आले. दोन कोटी शेतकऱ्यांना व्याजावर सबसिडी देण्यात आली. पीक विमा योजनेंतर्गत 6400 कोटी दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/One-lakh-crore-package-announced-for-agriculture-industry</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, कोरोना व्हायरस नष्ट होणार नाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/corona-virus-will-not-be-destroyed</link>
            <description>नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओ (WHO) ने एक मोठा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोनावर कधीपर्यंत नियंत्रण मिळवण्यात येईल याचा अंदाज वर्तवणं शक्य नाही. डब्ल्यूएचओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, हा विषाणू कधीच नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला या वि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-15/corona15220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओ (WHO) ने एक मोठा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोनावर कधीपर्यंत नियंत्रण मिळवण्यात येईल याचा अंदाज वर्तवणं शक्य नाही. डब्ल्यूएचओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, हा विषाणू कधीच नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला या विषाणूसोबतच जगण्याची सवय करावी लागेल.कोरोनावर कधी लस येईल आणि परिस्थिती नियंत्रणात येईल अशी सर्व नागरिक वाट पाहत आहेत आणि त्याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने हा इशारा दिला आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन आरोग्य कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. मायकल रायन यांच्या मते, हा विषाणू कधी नष्ट होणार नाही असं होऊ शकतं. या संदर्भात कोणताच अंदाज वर्तवला जाऊ शकत नाही. डॉ. रायन यांच्या मते, जागतिक रोगराई कधी नियंत्रणात येईल हे सांगणं अशक्य आहे. एचआयव्ही सारखे अनेक आजार आहेत जे नष्ट होऊ शकले नाहीत. मात्र, त्यावर उपचार शोधण्यात आले जेणेकरून लोक या आजारातही जगू शकतील. कोरोनामुळेसुद्धा अशीच परिस्थिती उद्भवू शकते. म्हणजेच लोकांना कोरोनासोबतच रहावे लागेल आणि येत्या काळात यावर काही उपचार उपलब्ध होतील.कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 2.98 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर 44.29 लाखांहून अधिक जणांना बाधा झाली आहे. या आजारावर आतापर्यंत कोणतीही लस विकसित झालेली नाही. जगभरातील तज्ज्ञ डॉक्टर, रिसर्चर्स यावर आपलं संशोधन करत आहेत, जेणेकरुन लवकर उपचार मिळतील. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अॅडनॉम यांनी नुकतीच आशा व्यक्त केली होती की कोरोनावर लस लवकरच उपलब्ध केली जाऊ शकते.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/corona-virus-will-not-be-destroyed</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ फ्रान्समधून आणखी चार राफेल जुलैमध्ये भारतात येणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Four-more-Raphael-from-France</link>
            <description>नवी दिल्ली: फ्रान्सहून चार राफेल लढाऊ विमाने जुलैपासून भारतात येण्यास सुरूवात होईल. यामुळे चीन आणि पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय वायुसेनेची ताकद अधिक वाढणार आहे. लढाऊ विमाने मेच्या अखेरपर्यंत भारतात दाखल होणार होती. मात्र सध्या भारत आणि फ्रान्स दोनही देश कोरोनाविरोधात लढा देत आहेत. त्यामुळे लढाऊ विमाने भारतात पोहोचण्यास उशीर होत आहे. ही चारही विमाने पंजाबच्या अंबाला एअरबेसवर उतरतील.एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-15/rafel15220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: फ्रान्सहून चार राफेल लढाऊ विमाने जुलैपासून भारतात येण्यास सुरूवात होईल. यामुळे चीन आणि पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय वायुसेनेची ताकद अधिक वाढणार आहे. लढाऊ विमाने मेच्या अखेरपर्यंत भारतात दाखल होणार होती. मात्र सध्या भारत आणि फ्रान्स दोनही देश कोरोनाविरोधात लढा देत आहेत. त्यामुळे लढाऊ विमाने भारतात पोहोचण्यास उशीर होत आहे. ही चारही विमाने पंजाबच्या अंबाला एअरबेसवर उतरतील.एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या चारही लढाऊ विमानांपैकी तीन विमाने ही दोन सीटस असणारी ट्रेनर विमाने असतील तर एक लढाऊ विमान एक सीट असलेले विमान असेल. ही चारही विमाने जुलैच्या अखेरीस अंबाला एअरबेसवर पोहोचण्यास सुरूवात होईल. ही लढाऊ विमाने आरबी सीरिजची असतील. सूत्रांच्या माहितीनुसार पहिल्या लढाऊ विमानाच्या उड्डाणाची तयारी करण्यात आली आहे. पहिले विमान फ्रान्सच्या पायलटसोबत १७ गोल्डन एरोजचे कमांडिग ऑफिसर उडवतील.सूत्रांच्या मते भारताच्या दिशेने येणाऱ्या या लढाऊ विमानांमध्ये टँकर एअरक्राफ्टने हवेत इंधन भरले जाईल. यानंतर हे विमान मध्य पूर्व येथील एखाद्या ठिकाणी उतरवले जाईल. यानंतर हे विमान मध्य पूर्व येथून भारताच्या दिशेने उड्डाण करेल. सूत्रांनी पुढे सांगितले की राफेलच एकाच वेळेस सरळ भारतात पोहोचू शकते, मात्र १० तासांच्या प्रवासात छोट्याशा कॉकपिटमध्ये पायलटना बसून राहणे त्रासदायक ठरू शकते.राफेल लढाऊ विमाने उडवण्यासाठी लागणारे ट्रेनिंग भारताच्या सात पायलटनी पूर्ण केले आहे. दोन्ही देशांमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर भारतीय पायलटची दुसरी टीम ट्रेनिंगसाठी फ्रान्सला रवाना होणार आहे. भारताने 36 राफेल विमानांसाठी सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्ससोबत 60 हजार कोटी रूपयांचा करार केला होता. हा करार दोन्ही सरकारदरम्यान झाला होता. राफेल लढाऊ विमाने भारताच्या ताफ्यात आल्यानंतर भारतीय वायुसेनेची ताकद पाकिस्तान आणि चीनच्या तुलनेत अधिक वाढणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Four-more-Raphael-from-France</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना : जागतिक बँकेकडून भारताला एक बिलियन डॉलर्सचे संरक्षण पॅकेज जाहीर    ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-World-Bank-announces-a-billion-defense-package-to-India</link>
            <description>नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटात जागतिक बँकेने भारताला तब्बल एक बिलियन डॉलरचे संरक्षण पॅकेज जाहीर केले आहे. भारतामधील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात जागतिक बँकेने जगातील विविध देशांना कोरोना व्हायरस संकटात मदत करण्यासाठी 160 बिलियन डॉलर्सच्या योजनेस मान्यता दिली होती. पुढील 15 महिन्यांमध्ये ओढावणाऱ्या आपत्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-15/worldbank15520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटात जागतिक बँकेने भारताला तब्बल एक बिलियन डॉलरचे संरक्षण पॅकेज जाहीर केले आहे. भारतामधील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात जागतिक बँकेने जगातील विविध देशांना कोरोना व्हायरस संकटात मदत करण्यासाठी 160 बिलियन डॉलर्सच्या योजनेस मान्यता दिली होती. पुढील 15 महिन्यांमध्ये ओढावणाऱ्या आपत्तकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी या रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे.जागतिक बँकेचे भारत देशाचे डिरेक्टर जुनैद अहमद यांनी असे म्हटले की, सोशल डिस्टसिंगमुळे भारताची अर्थव्यवस्था मंदावली आहे. दरम्यान, भारत सरकार देशभरातील गरिब आणि गरजू लोकांच्या सुरक्षेसाठी गरिब कल्याण योजनेवर अधिक भर देत आहे. त्यामुळे आर्थिक दरी कमी करण्यास आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यास मदत होईल.भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 80000 पार गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत भारतात 3,967 नव्या रुग्णांची भर पडली असून 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 81,970 वर पोहचली असून एकूण 2,649 रुग्णांचा बळी गेला आहे. जागतिक बँकेच्या आपत्कालीन मदतीचा सर्वाधिक फायदा भारताला मिळेल असे जागतिक बँकेकडून यापूर्वीच सांगण्यात आले होते. त्यानुसार भारताला 1 बिलियन डॉलरची मदत देण्यात येणार असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांना अनुक्रमे 200 आणि 100 मिलियन डॉलरची मदत मिळणार आहे. असे असले तरी जवळपास सर्व खंडातील देशांना जागतिक बँकेची मदत पोहचणार आहे.कोरोना व्हायरसच्या संकटातून उभारण्यासाठी खाजगी कंपन्यांना इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनकडून 8 बिलियन डॉलरची मदत करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित कंपनीतील नोकऱ्या सुरक्षित राहतील. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-World-Bank-announces-a-billion-defense-package-to-India</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 14 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सरकारकडून पीएम केयर्स फंड मधील खर्चाचा तपशील जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Details-of-expenditure-in-PM-Care-Fund-released</link>
            <description>नवी दिल्ली: पंतप्रधान कार्यालयाकडून बुधवारी पीएम केयर फंड मधील खर्चाचा तपशील जाहीर करण्यात आला. त्यानुसार या फंडातील 3100 कोटी रुपये कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांसाठी वापरले जात असल्याचे पीएमओने म्हटले आहे. 3100 कोटी रुपयांपैकी साधारण 2000 कोटी व्हेंटिलेटर्सच्या खरेदीसाठी वापरले जातील. तर स्थलांतरित मजुरांसाठी 1000 कोटींची तरतूद करण्यात आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-14/pmcare.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: पंतप्रधान कार्यालयाकडून बुधवारी पीएम केयर फंड मधील खर्चाचा तपशील जाहीर करण्यात आला. त्यानुसार या फंडातील 3100 कोटी रुपये कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांसाठी वापरले जात असल्याचे पीएमओने म्हटले आहे. 3100 कोटी रुपयांपैकी साधारण 2000 कोटी व्हेंटिलेटर्सच्या खरेदीसाठी वापरले जातील. तर स्थलांतरित मजुरांसाठी 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर 100 कोटी कोरोनावरील लसीच्या संशोधनासाठी देण्यात आल्याचे पीएमओ ने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पीएम केयर फंड मधील निधी कुठे खर्च झाला, याची माहिती जनतेला कळायलाच हवी, अशी मागणी केली होती. पीएम केयर फंड हा सुरुवातीपासूनच वादाचा विषय ठरला आहे.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मार्चला पंतप्रधान केअर फंडाची घोषणा केली. त्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाद्वारे एका न्यासाची स्थापना करण्यात आली होती. या फंडावर नियंत्रणासाठी त्रिसदस्यीय मंडळ असून पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष आहेत. देशातील अनेक बड्या उद्योगपतींनी या फंडासाठी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. भाजपच्या महाराष्ट्रातील आमदारांनीही आपला एका महिन्याचा पगार या फंडात जमा केला होता. तसेच अनेक खासदारांचे वेतन आणि विकासकामांचा निधीही या फंडात वर्ग करण्यात आला होता. त्यामुळे या निधीचा विनियोग कसा होतो, याचे ऑडिट केले जावे, अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात होती. अखेर मोदी सरकारने यापैकी काही खर्चाचा तपशील उघड केला आहे. यामुळे विरोधक समाधानी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Details-of-expenditure-in-PM-Care-Fund-released</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 14 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तिकीट बुकींग कॅन्सलेशन, रिफंड संदर्भात भारतीय रेल्वेची नवी नियमावली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/New-rules-of-Indian-Railways-regarding-ticket-booking-cancellation-refund</link>
            <description>नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाली. सर्व ट्रेन्स, लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द झाल्या. त्यामुळे तिकीट रद्द आणि रिफंड यासाठी भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. मार्च 21 पासून रेल्वे तिकीट बुक केलेल्यांना रिफंडकरण्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने नवी नियमावली जारी केली आहे. रद्द झालेल्या ट्रेन्सचे पीएसआर काउंटर तिकीट बुकींगचे रिफंड तुम्ही सहा महिन्यापर्यंत क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-14/ir14520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाली. सर्व ट्रेन्स, लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द झाल्या. त्यामुळे तिकीट रद्द आणि रिफंड यासाठी भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. मार्च 21 पासून रेल्वे तिकीट बुक केलेल्यांना रिफंडकरण्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने नवी नियमावली जारी केली आहे. रद्द झालेल्या ट्रेन्सचे पीएसआर काउंटर तिकीट बुकींगचे रिफंड तुम्ही सहा महिन्यापर्यंत कधीही काऊंटरवर जाऊनघेऊ शकता. हा कालावधी पूर्वी केवळ तीन दिवस होता. आता तो सहा महिन्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. रेल्वे नियमांनुसारई-तिकीटांचे रिफंड ऑटोमेटीकली अकाऊंटमध्ये जमा होईल.ट्रेन रद्द झाली नसल्यास आणि प्रवासी प्रवास करण्यास इच्छुक नसल्यास अशा प्रसंगात त्या तिकीटाचे पूर्ण रिफंड हे प्रवाशांना दिले जाईल. हा नियमपीएसआर काउंटर तिकीट आणि ई-तिकीट या दोघांनाही लागू होतो.पीएसआर काउंटर तिकीट धारक प्रवासी प्रवासाच्या तारखेपासून सहा महिन्यांपर्यंत कधीही रेल्वे बुकींग काऊंटरवर जाऊन फाईल करु शकतो. डिटेल टीडीआर हा प्रवासाच्या 60 दिवसामध्ये चीफ एम ऑफिसर किंवा सीसीएम रिफंड ऑफिस येथे रिफंड घेण्यासाठी दाखल करु शकता. हा कालावधी पूर्वी 10 दिवस होता. परंतु, सध्याच्या परिस्थितीत तो वाढवून 60 दिवस इतका करण्यात आला आहे. ई-तिकीटसाठी रेल्वेच्या वेबसाईटवर ऑनलाईन कॅन्सलेशन आणि रिफंड फॅसिलिटी उपलब्ध आहे.पीएसआर काउंटर तिकीट हा आयआरसीटीसी च्या वेबसाईटवरुनही रद्द करता येते. परंतु, रिफंड घेण्यासाठी रेल्वे तिकीट बुकींग क्वाऊंटरवर जावे लागेल. 21 मार्च 2020 पासून रद्द झालेल्या सर्व ट्रेन्सच्या तिकीटांचे पूर्ण रिफंड प्रवाशांना देण्यात येणार आहे. तसंच यापूर्वी तिकीट कॅन्सल केलेल्यांचे कॅन्सलेशन चार्जेस कट होऊन रिफंड करण्यात आले आहे. असे प्रवासी कॅन्सलेशन चार्जेस परत घेण्यासाठी पुन्हा अप्लाय करु शकतात. मात्र त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. ई-तिकीट्सचे कॅन्सलेशन चार्जेस डिटक्ट झाले आहेत अशा प्रवाशांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील. त्यांना अप्लाय करण्याची गरज नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/New-rules-of-Indian-Railways-regarding-ticket-booking-cancellation-refund</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 14 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनामुक्त झालेल्या गोवा राज्यात कोरोनाचे सात नवे रुग्ण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Seven-new-corona-patients-inGoa</link>
            <description>पणजी : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. भारतातील बहुतांश राज्य हे रेड झोनमध्ये असून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलली जात आहे. परंतु देशातील पहिले कोरोनामुक्त ठरलेल्या गोव्यात आता पुन्हा कोरोना व्हायरसने शिर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Kokan/2020-05-14/coronagoa14520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पणजी : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. भारतातील बहुतांश राज्य हे रेड झोनमध्ये असून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलली जात आहे. परंतु देशातील पहिले कोरोनामुक्त ठरलेल्या गोव्यात आता पुन्हा कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. गोव्यात आता कोरोनाचे नवे सात रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गोवा सध्या ग्रीन झोनमध्ये आहे तरीही येथे लॉकडाउनच्या आदेशाचे पालन केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले होते. तसेच गोव्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे खबरदारी सुद्धा घेतली जात आहे.गोव्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर गुजरात येथून माल घेऊन आलेल्या ट्रकमधील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर मुंबई येथून गोव्यात आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण आणि त्यांच्या ड्रायव्हरची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 13 एप्रिल पर्यंत गोव्यातील सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे गोवा राज्य कोरोनामुक्त राज्य झाले होते. परंतु आता सात नवे रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर मडगाव मधील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Seven-new-corona-patients-inGoa</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पीएम मोदींच्या आवाहनानंतर सीएपीएफ कँटीनमध्ये आता फक्त मिळणार स्वदेशी वस्तू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/only-indigenous-items-will-be-available-in-the-CAPF-canteen-now</link>
            <description>नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीकडे एक संधी म्हणून पाहण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान म्हणाले आहेत की, सध्याची जगाची परिस्थिती ही भारतासाठी एक संधी बनू शकते, अशा परिस्थितीत आपल्याला स्वावलंबी बनले </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-13/amits13520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीकडे एक संधी म्हणून पाहण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान म्हणाले आहेत की, सध्याची जगाची परिस्थिती ही भारतासाठी एक संधी बनू शकते, अशा परिस्थितीत आपल्याला स्वावलंबी बनले पाहिजे. पीएम मोदींनी लोकलसाठी वोकल बनण्याची घोषणा दिली. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने या दिशेने एक मोठा निर्णय घेतला आहे.गृह मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की आता केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या (सीएपीएफ) कँटीनवर फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील. हा आदेश 1 जूनपासून देशभरातील सर्व कॅन्टीनला लागू होईल. अंदाजे 10 लाख सीएपीएफ जवानांमधील 50 लाख कुटुंबे स्वदेशी वस्तू वापरतील असा अंदाज आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. अमित शहा यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'काल, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी आवाहन केलं की, स्थानिक उत्पादनांचा (भारतातील उत्पादित पदार्थ) वापर करावा ज्यामुळे भविष्यात भारताला जगाचे नेतृत्व करण्यास निश्चितच मदत होईल. या दिशेने गृह मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) कँटीनमध्ये आता फक्त स्वदेशी उत्पादने विकले जातील. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/only-indigenous-items-will-be-available-in-the-CAPF-canteen-now</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'वंदे भारत' अभियानाचा दुसरा टप्पा 16 ते 22 मे दरम्यान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-second-phase-of-the-Vande-Bharat</link>
            <description>नवी दिल्ली : जगभरात एक मोठे संकट म्हणून उद्भवलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक भारतीय नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. या नागरिकांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. सध्या या मोहिमेचा पहिला टप्पा सुरू आहे. एअर इंडिया आणि त्याची सहायक एअर इंडिया एक्सप्रेसने या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला सुरुवात केली आहे.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-13/airindia.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : जगभरात एक मोठे संकट म्हणून उद्भवलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक भारतीय नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. या नागरिकांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. सध्या या मोहिमेचा पहिला टप्पा सुरू आहे. एअर इंडिया आणि त्याची सहायक एअर इंडिया एक्सप्रेसने या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16 ते 22 मे दरम्यान चालणार्‍या या मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यात, एअर इंडिया 31 देशांसाठी 149 विमाने चालवण्याचा विचार करीत आहे.या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 7 मे ते 14 मे या कालावधीत एअर इंडिया 12 देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 15,000 भारतीयांना परत आणण्यासाठी 64 विमाने चालवित आहे. एअरलाईनचे अधिकारी म्हणाले, मिशनच्या दुसर्‍या टप्प्यात एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस अमेरिका, संयुक्त अरब अमिराती (युएई), कॅनडा, सौदी अरेबिया, ब्रिटन, मलेशिया, ओमान, कझाकस्तान, ऑस्ट्रेलिया, युक्रेन, कतार आणि इंडोनेशिया इत्यादी देशांत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 149 विमाने चालवतील. या देशांव्यतिरिक्त दुसर्‍या टप्प्यात बहरेन, अर्मेनिया, थायलंड, इटली, नेपाळ, बेलारूस, नायजेरिया आणि बांग्लादेश तसेच रशिया, फिलिपिन्स, फ्रान्स, सिंगापूर, आयर्लंड, किर्गिस्तान, कुवैत, जपान, जॉर्जिया, जर्मनी आणि ताजिकिस्तान या देशांच्या विमानांचा समावेश आहे. वंदे भारत मिशन अंतर्गत, भारतात परतणारे लोक विमानाचा व त्यांच्या विलगीकरणाचा खर्च स्वतः करत आहेत. या मोहिमेमध्ये, वृद्ध, गर्भवती महिला, विद्यार्थी, आजारी किंवा ज्यांच्या घरात कोणाचा मृत्यू झाला आहे किंवा कोणी आजारी आहे अशांना प्राधान्य दिले जात आहे. आज पहिल्या फेजचा सहावा दिवस आहे व आज 9 देशांमधून 12 विमानांमध्ये भारतीय परत येणार आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-second-phase-of-the-Vande-Bharat</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महामारीच्या लढ्यात अमेरिकेची भारताला 3.6 मिलियन डॉलरची मदत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/US-provides-millionaid-to-India</link>
            <description>नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटकाळात भारतात दिवसागणिक रुग्ण वाढत आहेत. परिणामी देशातील परिस्थिती नियंत्रणात कशी ठेवावी असे प्रश्न निर्माण झाले आहेत. साहजिकच या सर्व परिस्थितीने आर्थिक बाजूवर सुद्धा बारच तणाव येत आहे. अशावेळी भारताच्या मदतीसाठी अमेरिकेने हात पुढे केला आहे. अमेरिकन दूतावासाच्या माहितीनुसार, कोरोना विरूद्ध भारत सरकारच्या लढाईसाठी अमेरिकेने 3.6 दशलक्ष डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे. हा निधी भारतात </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-13/usindia.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटकाळात भारतात दिवसागणिक रुग्ण वाढत आहेत. परिणामी देशातील परिस्थिती नियंत्रणात कशी ठेवावी असे प्रश्न निर्माण झाले आहेत. साहजिकच या सर्व परिस्थितीने आर्थिक बाजूवर सुद्धा बारच तणाव येत आहे. अशावेळी भारताच्या मदतीसाठी अमेरिकेने हात पुढे केला आहे. अमेरिकन दूतावासाच्या माहितीनुसार, कोरोना विरूद्ध भारत सरकारच्या लढाईसाठी अमेरिकेने 3.6 दशलक्ष डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे. हा निधी भारतात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी दिला जाणार आहे. सध्या देशात असणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी हा निधी मदत म्हणून सिद्ध होईल अशी अपेक्षा सुद्धा अमेरिकन दूतावासाने बोलून दाखविली आहे.प्राप्त माहितीनुसार, कोरोना टेस्ट घेण्यासाठी अधिकाधिक सक्षम प्रयोगशाळा उभारल्या जाव्यात यासाठी ही मदत देण्यात येत आहे. मोलेक्युलर पद्धतीने रोगाचे निदान आणि सरॉलॉजीसारखे तंत्रज्ञान निर्माण करण्यात हा निधी मदत करेल, असे अमेरिकेच्या दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोरोना पसरत असताना लोकांच्या चाचण्या करून प्राथमिक स्तरावर असतानाच उपचार करणे आवश्यक आहे, त्यासाठी अगदी छोट्या छोट्या भागात सुद्धा हॉस्पिटलचे जाळे निर्माण करायला हवे. भारतात सामान्य जनतेला सुद्धा स्वच्छता आणि आरोग्य कार्यात जोडून घेण्यासाठी सीडीसी तर्फे स्थानिक पातळीवर गट बनवले जाणार आहेत. केवळ कोरोनाचा नव्हे तर या पुढे भविष्यातही असे कोणतेही आरोग्यविषयक संकट उद्भवल्यास त्यास लढा देण्यासाठी हा मोठा वर्ग तयार असेल अशी आशा सीडीसी ने व्यक्त केली आहे.दरम्यान, अमेरिकेत सुद्धा कोरोनाने अक्षरशः हाहाकार घातला आहे. आतापर्यंत अमेरिकेत जवळपास 14 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली असून 81 हजारहुन अधिकांचा मृत्यू झाला आहे.अमेरिकेला या संकटकाळात मदत करत भारताने काही दिवसांपूर्वी हायड्रॉक्सिक्लोरीनचा पुरवठा केला होता तर आता भारताला संकटकाळात आर्थिक मदत करून अमेरिकेने एका प्रकारे आभार मानले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/US-provides-millionaid-to-India</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 12 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधान मोदी यांनी केली 20 लाख कोटींच्या 'आत्मनिर्भर पॅकेज'ची घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/PM-Modi-announces-Rs-20-lakh-croreself-reliance-package</link>
            <description>नवी दिल्ली : कोरोना महासंकटात होरपळलेल्या देशवासीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यापुढे 'लोकल' उत्पादनांनाचा गर्वाने प्रसार, प्रचार करा. 'लोकल' साठी 'व्होकल' बना आणि त्या उत्पादनाला ग्लोबल बनवा,</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-12/pmspeach12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : कोरोना महासंकटात होरपळलेल्या देशवासीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यापुढे 'लोकल' उत्पादनांनाचा गर्वाने प्रसार, प्रचार करा. 'लोकल' साठी 'व्होकल' बना आणि त्या उत्पादनाला ग्लोबल बनवा, असे आवाहन त्यांनी 'लाईव्ह' संवादाच्या माध्यमातून केले.संपूर्ण जग कोरोना या महामारीच्या संकटात सापडले आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला. संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. तीन वेळा लॉकडाऊन वाढवण्यात आल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 18 में नंतर चौथ्या लॉकडाऊनला सुरू होणार असून त्यापूर्वी चौथ्या लॉकडाऊनच्या अटी शर्तीची माहिती दिली जाईल अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. चौथा लॉकडाऊन नियमानुसार होणार असून ती नियमावली 18 में नंतर समोर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. 20 लाख कोटींच्या पॅकेजमुळे देशातील उद्योग क्षेत्रासह सर्वच क्षेत्राला दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/PM-Modi-announces-Rs-20-lakh-croreself-reliance-package</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 12 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डॉ.मनमोहन सिंग यांची कोरोना टेस्ट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Dr-ManmohanSinghsCoronaTest</link>
            <description>नवी दिल्ली : शारीरिक अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मनमोहन सिंग यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांच्या प्रकृतीतही आता सुधारणा होत आहे. नवीन औषधांची रिऍक्शन झाल्यामुळे मनमोहन सिंह यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-12/mmsingh12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : शारीरिक अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मनमोहन सिंग यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांच्या प्रकृतीतही आता सुधारणा होत आहे. नवीन औषधांची रिऍक्शन झाल्यामुळे मनमोहन सिंह यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले होते. पीटीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याला एम्सच्या कार्डिओ- थोरैसिक सांयन्सेस सेंटर मध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. सुरक्षेखातर त्यांच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या ज्यात त्यांचे अहवाल सामान्य आले आहेत. येत्या दोन दिवसात डॉ. मनमोहन सिंह यांना एक ते दोन दिवसात सुटी दिली जाऊ शकते. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. एका नवीन औषधाची मनमोहन सिंह यांना रिएक्शन झाली होती. ताप आल्यामुळे त्यांची अधिक काळजी घेतली जात आहे. एम्सच्या डॉक्टरांची एक टीम त्यांची देखरेख करत आहे. मनमोहन सिंह हे सध्या राजस्थानमधून राज्यसभा सदस्य निवडून आले आहेत. 2004 ते 2014 या दहा वर्षांसाठी त्यांनी देशाचे पंतप्रधानपद सांभाळले होते. 2009 साली एम्स डॉक्टरांनी त्यांची कोरोनरी बायपास सर्जरी केली होती. त्याआधी दिल्लीत 2003 साली अॅजिओप्लास्टी करण्यात आली होती. डॉ.मनमोहन सिंह यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे समजातच काँग्रेससहीत बीजेपी आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली तर ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही केली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Dr-ManmohanSinghsCoronaTest</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 12 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  पंतप्रधान मोदी आज पुन्हा देशाला संबोधित करणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Modi-will-address-the-nation-again-today</link>
            <description>नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान यावेळी नेमकं काय </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-12/moditoday12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान यावेळी नेमकं काय सांगणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 17 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपतंय. काल पंतप्रधानांनी देशाच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसच्या माध्यमातून संवाद साधला. त्याच आधारावर ते संपूर्ण देशातील परिस्थिती बघून लॉकडाऊनसंदर्भात पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Prime-Minister-Modi-will-address-the-nation-again-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 12 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रेल्वे तिकीट विक्री ऑनलाईनच ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Trainticketsalesonlineonly</link>
            <description>नवी दिल्ली: रविवारी भारतीय रेल्वेने घोषणा केली की टप्प्याटप्प्याने प्रवासी वाहतूक सेवा सुरु करण्यात येत आहे. परंतु, राज्य सरकारांच्या विनंतीवरुन 'श्रमिक विशेष रेल्वे' चालवण्यात येतील. या प्रवासी रेल्वेची सुरवात मंगळवार (१२ मे) पासून होत आहे. ज्यात सुरुवातीला १५ रेल्वे आहेत. राजधानी दिल्लीहून देशाच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वपूर्ण १५ शहरांमध्ये या रेल्वे सोडण्यात येणार आहे. आयआरसीटीने आजपासून तिकीट बुकिंगला सुरुवात केली आहे. रेल्वे विभागाच्या परिपत्रकानुसार या रेल्वे दिब्रुगड, अगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची भूवनेश्वर, सिंकदराबाद,</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-12/ORrailtkt125208.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: रविवारी भारतीय रेल्वेने घोषणा केली की टप्प्याटप्प्याने प्रवासी वाहतूक सेवा सुरु करण्यात येत आहे. परंतु, राज्य सरकारांच्या विनंतीवरुन 'श्रमिक विशेष रेल्वे' चालवण्यात येतील. या प्रवासी रेल्वेची सुरवात मंगळवार (१२ मे) पासून होत आहे. ज्यात सुरुवातीला १५ रेल्वे आहेत. राजधानी दिल्लीहून देशाच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वपूर्ण १५ शहरांमध्ये या रेल्वे सोडण्यात येणार आहे. आयआरसीटीने आजपासून तिकीट बुकिंगला सुरुवात केली आहे. रेल्वे विभागाच्या परिपत्रकानुसार या रेल्वे दिब्रुगड, अगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची भूवनेश्वर, सिंकदराबाद, बंगळूरू, चेन्नई, तिरुअंनतपुरम, मडगाव, मुंबई सेंन्ट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी या शहरांपर्यंत चालवल्या जाणार आहे. यानंतर उपलब्ध रेल्वे डब्यांच्या आधारावर, नवीन मार्गावर विशेष सेवा सुरु करण्यात येईल. त्यासाठी भारतीय रेल्वे विभागातर्फे रेल्वेच्या वेळापत्रकासंदर्भात इतर माहिती कळविण्यात येईल. कोरोनामुळे देशभरातील लॉकडॉऊनची स्थिती पाहता या रेल्वेतील आरक्षणासाठी तिकीट बुकिंग ही केवळ ऑनलाईन म्हणजेच आयआरसीटीसीच्या वेबसाईट वरुन करता येऊ शकते. रेल्वे स्टेशन वरील तिकीट बुकिंग कांऊटर पूर्णपणे बंद राहतील आणि प्लॅटफॉर्म तिकीट वितरीत केल्या जाणार नाही. अशी करा बुकिंगफेज - 1आयआरसीटीसीद्वारे तिकीट बुक करण्यासाठी पहिले तुमचे अकाऊंट (खाते)बनवा म्हणजेच स्वत:ला नोंदणीकृत करा आणि तुमचे युजर नाव, पासवर्ड टाकून लॉग इन करा. "बुक युअर तिकीट" या पेजवर कोणत्या स्टेशनपासून कुठपर्यंत जायचे याची माहिती भरा. प्रवासाची तारीख, कुठल्या वर्गातून (एसी१, एसी२, एसी३, नॉन एसी स्लिपर क्लास) प्रवास करणार, जर तुमच्या प्रवासाची तारीख निश्चित नसेल तर "फ्लेक्सिबल विथ दि डेट" हा पर्याय निवडा.फेज - 2 रेल्वेची यादी माहिती करुन घेण्यासाठी "फाइंड द ट्रेन" या पर्यायाला निवडून पुढील पेजवर निवडलेल्या मार्गावरील रेल्वेची यादी दिसेल. जर तुम्ही मार्ग आणि वेळ जाणू इच्छिता तर रेल्वेच्या नावावर क्लिक करा. फेज - 3रेल्वेची उपल्बधता आणि भाडे जाणून घेण्यासाठी 'Check Availabity &amp; Fare'वर क्लिक करा, आपण निवडलेल्या प्रकारनुसार भाडे दाखवले जाईल. फेज 4प्रवासी आरक्षण हे पान दिसेल. त्यात आपण हे तपासू शकता उपलब्ध रेल्वेचे नाव, स्थानकाचे नाव, प्रवास वर्ग (क्लास) आणि प्रवासाची तारीख आपल्या आवश्यकतेनुसार आहे का? त्यानंतर प्रवाशाचे नाव, वय, लिंग, बर्थ प्रकार आणि आणि आवडते जेवण या बाबी नमूद कराव्यात. हे नमूद करताना अक्षरांची लांबी कमाल लांबी ही 16 पर्यंत असावी.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Trainticketsalesonlineonly</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 11 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तेलंगणा सरकारचा रेल्वे सुरू करण्याबाबत विरोध ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Telangana-governments-opposition-to-starting-railways</link>
            <description>नवी दिल्ली: देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत आहेत. या बैठकीत कोर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-11/ORB11520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली: देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत आहेत. या बैठकीत कोरोना संकट आणि लॉकडाऊन यावर चर्चा होईल आणि मुख्यमंत्र्यांकडून सूचना मागविल्या आहेत. यापूर्वी , 27 एप्रिल रोजी पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. आजची बैठक रात्री 8 वाजेपर्यंत चालणार आहे.दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. ट्रेन सेवांना परवानगी दिली जाऊ नये, केंद्राने योग्य रणनीती आखली पाहिजे आणि सध्या रेल्वे सेवा बंद ठेवावी अशी आमची इच्छा आहे. सध्या रेल्वे सेवा सुरू केल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो आणि स्क्रीनिंग वगैरे कठीण होईल, अशी भीती तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Telangana-governments-opposition-to-starting-railways</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 11 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आणीबाणीच्या परिस्थितीत जलद हल्ल्यासाठी भारताचा IBG प्लॅन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Indias-IBG-plan-for-rapid-response-in-case-of-emergency</link>
            <description>नवी दिल्ली : भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी रविवारी माहिती दिली की, युद्धाच्या स्थितीत जलद हल्ल्यासाठी चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर आयबीजी तैनात करण्याची त्यांची योजना आहे. यासाठी परीक्षण पूर्ण झालं आहे, परंतु कोरोना व्हायरसमुळे त्याला उशीर </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-11/images_11_05_2020.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी रविवारी माहिती दिली की, युद्धाच्या स्थितीत जलद हल्ल्यासाठी चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर आयबीजी तैनात करण्याची त्यांची योजना आहे. यासाठी परीक्षण पूर्ण झालं आहे, परंतु कोरोना व्हायरसमुळे त्याला उशीर झाला.सैन्यप्रमुख म्हणाले की, साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आयबीजीच्या रोल आउटमध्ये उशीर झाला. पण मी आश्वासन देतो की योग्य वेळेत आयबीजीला रोल आउट करु. कारण याची तयारी तर आधीच केली गेली आहे आणि प्रकोपच्या आधी व्यापक परीक्षण देखील केले गेले आहे.एक आयबीजी पायदळ, तोफ, वायु संरक्षण, टँक आणि सैन्य तंत्राच्या साधनांनी तयार केली गेली आहे.मेजर जनरलच्या अध्यक्षतेत प्रत्येक आयबीजीमध्ये कमीत कमी ५ हजार सैनिक असतात. COVID-19 महामारीमुळे संरक्षण साधणं आणि त्याची खरेदीवर परिणाम झाला आहे. पण हे काही वेळेपुरतं मर्यादित आहे.ऑक्टोबर २०१९ मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारत दौऱ्याच्या आधी भारतीय लष्कराचं मुख्य रूप असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील `हिम विजय` अभ्यास केला होता. ज्यामुळे आयबीजीचं परीक्षण केलं जावू शकेल. युद्धाच्या स्थितीत डोंगराळ भागात ज्यामुळे अभ्यास करता येऊ शकेल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Indias-IBG-plan-for-rapid-response-in-case-of-emergency</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रियाज नाइकूला टिपण्यासाठी सैन्याचे रात्रभर जागरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/-Overnight-vigil-of-the-army-to-capture-Riaz-Naiku</link>
            <description>काश्मीर : दहशतवादी रियाज नाइकू याचा खात्मा करत भारतीय सैन्यदल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. रियाज नाइकू याला पकडण्यासाठी एक खास ऑपरेशन चालवण्यात आलं होतं. जम्मू-काश्मीर पोलिस दलाचे आयजी विजय कुमार यांनी या ऑपरेशनबाबतची माहिती दिली आहे. विजय कुमार यांनी सांगितले की, या ऑपरेशन दरम्यान आमच्यावर दगडफेक सुद्धा करण्यात आली होती.रियाज नाइकू याला पकडण्यासाठी सुरक्षा दलाची टीम संपूर्ण रात्रभर जागी होती कारण सैन्य दलाची टीम या दहशतवाद्यांच्या एक-एक हालचालीवर नजर ठेवून होती. या दरम्यान आम्हाला विविध माहिती मिळाल्या. त्यानंतर र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-08/95962704_109371837437223.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[काश्मीर : दहशतवादी रियाज नाइकू याचा खात्मा करत भारतीय सैन्यदल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. रियाज नाइकू याला पकडण्यासाठी एक खास ऑपरेशन चालवण्यात आलं होतं. जम्मू-काश्मीर पोलिस दलाचे आयजी विजय कुमार यांनी या ऑपरेशनबाबतची माहिती दिली आहे. विजय कुमार यांनी सांगितले की, या ऑपरेशन दरम्यान आमच्यावर दगडफेक सुद्धा करण्यात आली होती.रियाज नाइकू याला पकडण्यासाठी सुरक्षा दलाची टीम संपूर्ण रात्रभर जागी होती कारण सैन्य दलाची टीम या दहशतवाद्यांच्या एक-एक हालचालीवर नजर ठेवून होती. या दरम्यान आम्हाला विविध माहिती मिळाल्या. त्यानंतर रियाज नाइकू हा ज्या ठिकाणी होता त्या घराला पोलिसांनी घेरलं आणि त्यानंतर सैन्य दलाला पाचारण करण्यात आलं. तसेच सीआरपीएफला सुद्धा बोलावण्यात आलं. पहिल्या दिवशी घरातून काहीही लीड मिळाली नाही पण घरात दहशतवादी असल्याचा आम्हाला पूर्ण विश्वास होता. त्यामुळे आम्ही आमचं ऑपरेशन सुरूच ठेवलं.विजय कुमार यांनी पुढे सांगितले की, सकाळी ९ वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर आम्ही सुद्धा त्याला प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. या चकमकीदरम्यान हिजबुलचा कमांडर रियाज नाइकू मारला गेला. पोलिस, सीआरपीएफ आणि सैन्य दलाने संयुक्तरित्या केलेली ही एक मोठी कारवाई आहे. या व्यतिरिक्त बुधवारी अवंतीपूर येथे सैन्यदल आणि पोलिसांनी मिळून दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.विजय कुमार यांनी सांगितले की, पाच ऑगस्ट नंतर आमच्या लक्षात आले की, एन्काउंटर साईटवर कायदा आआणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. बुधवारी एन्काउंटर दरम्यान दगडफेक झाली आणि ज्यामध्ये आमच्या दोन गाड्यांचं नुकसान झालं. ही संपूर्ण परिस्थिती आम्ही योग्यरित्या हाताळली. या दरम्यान दगडफेक करणारे 10-12 जण जखमी झाले होते. ज्यापैकी एक-दोघांना बुलेट इंजरी झाली होती. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सामान्य आहे.एका प्रश्नाचं उत्तर देताना विजय कुमार म्हणाले, जसं की तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी 35 दहशतवादी मारले गेले होते. घुसखोरी सलग वाढत आहे. जेव्हा आमचे पाच जवान हंदवाडामध्ये शहीद झाले होते त्यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. मात्र, मीडियात याचं कव्हरेज झालं नाही. असं म्हटलं गेलं होतं की तो लोकल हैदर होता. मात्र, तो पाकिस्तानी दहशतवादी हैदर होता. तसेच तो जाकिर मुसा याचा जवळचा सहकारी होता. हा हैदर दहशतवादी कारवाया करण्यात खूपच अॅक्टिव्ह होता आणि तरुणांची दहशतवादी कारवाया करण्यासाठी भरती करुन घेत होता. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/-Overnight-vigil-of-the-army-to-capture-Riaz-Naiku</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 06 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Big-drop-in-crude-oil-prices</link>
            <description>नवी दिल्ली : आर्थिक संकटाशी लढणाऱ्या केंद्र सरकारला पेट्रोल-डिझेलवरील उत्पादनशुल्क वाढीतून चालू आर्थिक वर्षात १.६ लाख कोटी रूपयांचा अतिरिक्त महसूल मिळू शकतो. सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम थेट महसूलावर होत आहे.यातून सरकारला महसूल नुकसानीची भरपाई मिळू शकते. मंगळवारी रात्री उशिरा सरकारने पेट्रोलवर १० रूपये प्रती लीटर आणि डिझेलवर १३ रुपये प्रती लीटर उत्पादन शुल्क वाढवले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीनी २० वर्षातील नीचांक गाठला आहे. या स्थितीचा लाभ उचलण्यासाठी सरकार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-06/crude-oil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : आर्थिक संकटाशी लढणाऱ्या केंद्र सरकारला पेट्रोल-डिझेलवरील उत्पादनशुल्क वाढीतून चालू आर्थिक वर्षात १.६ लाख कोटी रूपयांचा अतिरिक्त महसूल मिळू शकतो. सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम थेट महसूलावर होत आहे.यातून सरकारला महसूल नुकसानीची भरपाई मिळू शकते. मंगळवारी रात्री उशिरा सरकारने पेट्रोलवर १० रूपये प्रती लीटर आणि डिझेलवर १३ रुपये प्रती लीटर उत्पादन शुल्क वाढवले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीनी २० वर्षातील नीचांक गाठला आहे. या स्थितीचा लाभ उचलण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. औद्योगिक सूत्रांच्या माहितीनुसार दोन महिन्यांच्या आत दुसऱ्यांदा उत्पादन शुल्क वाढवण्यात आले.आर्थिक वर्ष २०१९-२० मधील इंधनाच्या वापरामुळे सरकारला १.७ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन सुरू असल्याने इंधनाचा वापर कमी होत आहे. कारण लोकांच्या येण्याजाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यातच चालू आर्थिक वर्ष २०२०-२१मधील उरलेल्या ११ महिन्यांधील शुल्क वाढीद्वारे येणारा अतिरिक्त महसलू १.६ लाख कोटी रूपये इतका असू शकतो. याआधी सरकारने १४ मार्चला पेट्रोल आणि डिझेलवर प्रत्येकी ३-३ रूपये प्रती लीटर उत्पादन शुल्क वाढवले होते.सार्वजनिक क्षेत्र इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियमने १६ मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामळे उत्पादन शुल्काच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमती कमी असल्याने त्यातून होणाऱ्या कमाईचा लाभ कमी होऊ शकतो. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार साधारणपणे पेट्रोल-डिझेलवरील टॅक्सच्या किंमतीत बदल केल्याने त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होतो आणि त्यामुळे यांच्या किंमतीत फेरबदल होत असतात. मात्र १४ मार्चला उत्पादन शुल्काच्या वाढीनंतरही इंधनाचे दर स्थिर राहिले आहेत.कच्च्या तेलाच्या किंमतींनी गेल्या २० वर्षातील नीचांक गाठला आहे. ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत १८ डॉलर प्रती बॅरलपर्यंत घसरली होती. १९९९ नंतरचा हा सर्वाधिक नीचांक आहे. याबाबत रेटिंग एजन्सी मूडीज इन्वेस्टर्स सर्व्हिसचे वरिष्ठ उपाध्यक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारला पेट्रोलवर २१ डॉलर प्रति बॅरल आणि डिझेलवर २७ डॉलर प्रति बॅरल कर वाढवल्याने २१ अब्ज डॉलरचा महसूल मिळणार आहे. मात्र हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ही शुल्क वाढ कायम ठेवली जाईल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Big-drop-in-crude-oil-prices</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जम्मू, काश्मीर : चकमकीत एक दहशतवादी ठार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/One-terrorist-killed-in-encounter-in-Jammu-and-Kashmir</link>
            <description>जम्मू-काश्मीर : पुलवामा जिल्ह्यातील दक्षिणेकडील अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांच्या दरम्यान सुरु असलेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाल्याची माहिती आहे. सुरक्षा दलाने अवंतीपोरा येथे पामपोरला वेढले होते, जेथे 2-3 अतिरेकी लपल्याचा संशय आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू येथे लपला असावा, अशी शक्यता आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-06/95566598_106908711016869.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जम्मू-काश्मीर : पुलवामा जिल्ह्यातील दक्षिणेकडील अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांच्या दरम्यान सुरु असलेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाल्याची माहिती आहे. सुरक्षा दलाने अवंतीपोरा येथे पामपोरला वेढले होते, जेथे 2-3 अतिरेकी लपल्याचा संशय आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू येथे लपला असावा, अशी शक्यता आहे.मिळालेल्या माहितीनुसार लष्कराची 50आरआर, सीआरपीएफची 185 बटालियन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ख्रू पानपोरच्या शहरी परिसराला घेरले आणि शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवादी यांच्यात चकमकीला सुरुवात झाली. सुरक्षा दलाने संशयास्पद जागेला घेराव घातला असून या भागात शोध मोहीम सुरु केली आहे. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.त्याचबरोबर अवंतीपोरा येथील बेगपोरा भागात शोध मोहीम सुरु आहे. जिथे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू लपल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे रियाज नायकूचे वडिलोपार्जित गाव आहे. माहिती मिळाल्यानंतरच शोध मोहीम सुरु करण्यात आली. चार दिवसांत बेगपोरा येथे ही पाचवी चकमक आहे.दुसरीकडे बालाकोटमध्ये पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. सीमाभागातून गोळीबार सुरु आहे. याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. शनिवारी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या चकमकीत लष्कराचा एक कर्नल आणि मेजरसह पाच सुरक्षा जवान शहीद झाले. यानंतर सोमवारी हंडवारा जिल्ह्यात पुन्हा एकदा सीआरपीएफच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झालेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/One-terrorist-killed-in-encounter-in-Jammu-and-Kashmir</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिल्ली सरकार दारुच्या एमआरपीवर आकारणार 70 टक्के `विशेष कोरोना शुल्क` ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-Delhi-government-will-levy-70-per-cent-special-corona-fee-on-liquor-MRP</link>
            <description>नवी दिल्ली : दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने मद्यशौकिनांना जोरदार झटका दिला आहे. दिल्लीमध्ये दारु विक्रीवर `विशेष कोरोना शुल्क` लावला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आता दारु एमआरपीपेक्षा 70 टक्के जास्त महाग मिळणार आहे. आज (5 मे) सकाळपासून नवे दर लागू झाले आहेत.याचा अर्थ असा की, दारुच्या एमआरपीवर 70 टक्के कर अधिक वसूल केला जाणार आहे. समजा दिल्लीमध्ये दारुची एक बॉटल 1000 रुपयांना मिळत असेल तर आता ग्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-05/95803518_105968474444226.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने मद्यशौकिनांना जोरदार झटका दिला आहे. दिल्लीमध्ये दारु विक्रीवर `विशेष कोरोना शुल्क` लावला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आता दारु एमआरपीपेक्षा 70 टक्के जास्त महाग मिळणार आहे. आज (5 मे) सकाळपासून नवे दर लागू झाले आहेत.याचा अर्थ असा की, दारुच्या एमआरपीवर 70 टक्के कर अधिक वसूल केला जाणार आहे. समजा दिल्लीमध्ये दारुची एक बॉटल 1000 रुपयांना मिळत असेल तर आता ग्राहकांना त्यासाठी 1700 रुपये मोजावे लागतील. दारुच्या दुकानांबाहेर गर्दी हटवण्याचा उपाय म्हणून दिल्ली सरकारच्या या निर्णयाकडे पाहिलं जात आहे.गृहमंत्रालयाने 4 मे पासून लॉकडाऊनचा कालावधी दोन आठवड्यांसाठी आणखी वाढवला. ग्रीन आणि झोनमध्ये मद्य आणि तंबाखूची दुकानं सुरु करण्यास परवानगी दिली. तसंच रेड झोनमध्येही कन्टेंटन्मेंट क्षेत्र वगळता दारु विक्रीला परवानगी मिळाली. यानंतर देशभरात जवळपास 40 दिवसांनी दारुची दुकानं पुन्हा सुरु झाली आणि मद्यप्रेमींची, तळीरामांची दारु खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेले.पोलिसांकडून सौम्य लाठीमारदारुच्या बऱ्याच दुकानांबाहेरील गर्दी अनियंत्रित झाल्याने आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न झाल्याने दुकानं बंद करावी लागली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची नाराजीदुकानांबाहेरील गर्दीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, दिल्लीतील काही दुकानांबाहेर गोंधळ पाहायला मिळाला ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जर कुठेही सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही आणि इतर नियमांचं उल्लंघन केल्याचं समजलं तर आम्हाला तो परिसर सील करावा लागेल. तसंच तिथे दिलेली शिथिलताही मागे घ्यावी लागेल. दिल्लीकरांच्या आरोग्यासाठी आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-Delhi-government-will-levy-70-per-cent-special-corona-fee-on-liquor-MRP</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 03 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाद्वारे कोरोना वारीयर्सला मानवंदना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Tribute-to-Corona-Warriors-by-all-three-Indian-Army-forces</link>
            <description>भारतीय सेनेच्या भुसेना, नौसेना, वायुसेनेद्वारे मुंबई, श्रीन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-03/86969425_103917057982701.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भारतीय सेनेच्या भुसेना, नौसेना, वायुसेनेद्वारे मुंबई, श्रीनगर, बंगलोर यासारख्या प्रमुख शहरात कोरोना वारीयर्सना आज सकाळी 10 वाजता मानवंदना देण्यात आली. वायुसेनेद्वारे विमान आणि हेलिकॉप्टर मधून कोरोना रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Tribute-to-Corona-Warriors-by-all-three-Indian-Army-forces</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 02 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जगातील कोरोना बळी दोन लाख 33 हजारांच्या पुढे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/The-worlds-corona-victims-number-two-lakh-33-thousand</link>
            <description>नवी दिल्ली : संपूर्ण जगाला थांबविणाऱ्या आणि सुमारे 187 देशांमध्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-01/95154773_102885674752506.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : संपूर्ण जगाला थांबविणाऱ्या आणि सुमारे 187 देशांमध्ये प्रसार झालेल्या कोव्हिड-19 विषाणूची साखळी वाढतच चालली आहे. संपूर्ण जगभरात यामुळे बाधित रुग्णांची संख्या 33 लाखांच्या घरात पोहोचत असून मृत्युसंख्या दोन लाख 33 हजारांच्या पलिकडे पोहोचली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/The-worlds-corona-victims-number-two-lakh-33-thousand</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 01 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशभरात लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढविला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/National/Lockdown-extended-by-two-weeks-across-the-country</link>
            <description>कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यात ३ मेपर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत आणखी दोन आठवड्यांनी वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-01/95664487_102323628142044.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यात ३ मेपर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत आणखी दोन आठवड्यांनी वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा हा ४ ते १७ मे पर्यंत राहणार आहे. या काळात पूर्वी जसे नियम होते तसेच राहतील. रेल्वे, विमान वाहतूक, शाळा ह्या कुठल्याही झोनमध्ये सुरू राहणार नाही. राज्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये लॉकडाऊनच्या काळात काही सवलती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्र शासनाने परराज्यात अडकलेल्या मजूर, पर्यटक, विद्यार्थ्यांना स्वगृही जाण्याच्यादृष्टीने निर्णय घेतला. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/National/Lockdown-extended-by-two-weeks-across-the-country</guid>
        </item>
    
     </channel>
    </rss>
     