
       <rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"> 
        <channel>
        <title>ऑनलाईन रिपोर्टर....नातं विश्वासाचं...!</title>
        <atom:link href="http://theonlinereporter.com/RSS/MumbaiNews" rel="self" type="application/rss+xml"/>
        <link>http://theonlinereporter.com</link>
        <description>The Online Reporter, a national news platform of India aimed at disseminating latest updates and information regarding crime, politics, lifestyle, entertainment, society etc. With Online Reporter you can catch up with the latest news, ताज्या मराठी बातम्या , online Live News, Daily News, local news, दैनिक बातम्या , स्थानिक बातम्या , News about India and more. Get latest news headings from Mumbai, Pashchim Maharashtra, Vidarbha, and the nation only at theonlinereporter.com</description>
        <lastBuildDate>Sat, 18 Apr 2026 08:48:40 GMT</lastBuildDate>
        <language>mr-IN</language>
    
        <item>
            <pubDate>Tue, 20 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तलाठी भरतीची मोठी अपडेट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Big-Update-on-Talathi-Recruitment</link>
            <description>राज्यातील तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. विविध जिल्ह्यातील तलाठींची एकूण 4625 रिक्त पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून या भरतीसाठी 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे.
मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करु शकतात. यासोबतच मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-06-20/pic.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यातील तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. विविध जिल्ह्यातील तलाठींची एकूण 4625 रिक्त पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून या भरतीसाठी 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे.
मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करु शकतात. यासोबतच मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून तलाठी भरती परीक्षा घेण्यात येणार असून लवकरच त्याची लिंक खुली करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यांतील 4644 पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे. सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांची 4644 पदे भरली जातील. यासाठी लवकरच परीक्षा घेतली जाणार आहे.
महत्वाची अपडेट म्हणजे तलाठी भरती परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका नसेल. राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरव्यवहाराची मागील उदाहरणे पाहता महाराष्ट्र शासनाने महत्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी टीसीएस कंपनीकडून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत.
तलाठी भरती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील याची नोंद घ्या. तलाठी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना राज्य शासनाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Big-Update-on-Talathi-Recruitment</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 14 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रील बनवणे जीवावर बेतले; असा झाला अपघात अन् तो.. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/A-young-boy-from-Thakurli-died-desperate-to-make-a-reel</link>
            <description>सध्या मोबाइलवर ‘रिल्स’ बनवून सोशल मीडियावर अपलोड करण्याचे जणू फॅडच आले आहे. समाजमाध्यमांवर मिळणाऱ्या लाईक्स प्रतिष्ठेशी जोडून पाहिल्या जात आहेत. यातूनच तरुण व मुले जीव धोक्यात घालून रिल्स बनवत आहेत. यामुळे अनेक अपघात होत आहेत. आता ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीजवळ असलेल्या ठाकुर्ली येथील एका तरुणाला रील बनवणं जीवावर बेतलं आहे. 
ठाकुर्ली पंप हाऊस येथे रील बनवत अस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-06-14/image (94).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सध्या मोबाइलवर ‘रिल्स’ बनवून सोशल मीडियावर अपलोड करण्याचे जणू फॅडच आले आहे. समाजमाध्यमांवर मिळणाऱ्या लाईक्स प्रतिष्ठेशी जोडून पाहिल्या जात आहेत. यातूनच तरुण व मुले जीव धोक्यात घालून रिल्स बनवत आहेत. यामुळे अनेक अपघात होत आहेत. आता ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीजवळ असलेल्या ठाकुर्ली येथील एका तरुणाला रील बनवणं जीवावर बेतलं आहे. 
ठाकुर्ली पंप हाऊस येथे रील बनवत असताना एक तरुण विहिरीत पडला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा शोध घेतला. दरम्यान, तरुणाचा मृत्यू झाला असून तब्बल ३२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलं. बिलाल सोहिल शेख असे तरुणाचे नाव आहे.
ठाकुर्ली येथील पंप हाऊसमधील खोल विहिरीत पडून बिलाल या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिलाल दोन मित्रांसह शनिवारी सायंकाळी ठाकुर्ली येथील पंपहाउस येथे रील बनवण्यासाठी गेला होता. रील काढताना बिलाल तोल जाऊन विहिरीत पडला. दरम्यान, त्याच्या दोन मित्रांनी ही माहिती विष्णूनगर पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी तरुणांचा शोध सुरू केला. पोलीस ठाण्याचे अधिकारी रामचंद्र महाला, विनय कोयंदे, राजेश कासवे, केदार मराठे, महिला कर्मचारी या पथकांनी सदर ठिकाणी शोध कार्य सुरु केले होते.
या विहिरीत प्रचंड गाळ असल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या. तसेच विहीर खोल असल्यामुळे वेळही लागत होता. अखेर ३२ तासांच्या प्रयत्नानंतर बिलालचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, बिलाल मुंब्रा येथे राहत असताना केवळ रील काढण्यासाठी म्हणून तो ठाकुर्लीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/A-young-boy-from-Thakurli-died-desperate-to-make-a-reel</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरटँकरला आग (दोघांचा होरपळून मृत्यू, वाहतूक ठप्प) ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Pune-Express-wave-tanker-fire-</link>
            <description>मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टॅंकरला आग लागली आहे. मागील एका तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ब्रीज खालच्या गाड्यांना पण आग लागली आहे, अशी माहिती मिळत आहे.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-06-13/100959631.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टॅंकरला आग लागली आहे. मागील एका तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ब्रीज खालच्या गाड्यांना पण आग लागली आहे, अशी माहिती मिळत आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन जाणारा ऑईल टँकर आगीच्या भक्ष्यस्थानी आला. त्यामुळे आग जास्त भडकल्याची माहिती मिळत आहे.

टँकरला आग लागल्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरही मोठ्या प्रमाणावर ऑईल पसरलं आहे. या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, एक मृतदेह एक्सप्रेसवेवरच पडल्याचं पाहायला मिळालं होतं. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टॅंकरला आग लागली. मागील एका तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ब्रीज खालच्या गाड्यांना पण आग लागली आहे, अशी माहिती मिळत आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Pune-Express-wave-tanker-fire-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आवाहन, नेमकं काय म्हणाले? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Raj-Thackeray-has-appealed-to-MNS-functionaries-and-workers-on-the-occasion-of-his-birthday</link>
            <description>राज्यभरातील मनसैनिकांनी कडून अर्थात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येत  आहे, निमित्त आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे. मंगळवारी 14 जून रोजी मनसेध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे राज्यभतील पदाधिकारी थेट शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या बंगल्यावर दाखल होतात. त्यामुळे या निमित्ताने राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसैनिकांना एक आवाहन केले आहे. 


राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मनसैनिक हे पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन दाखल होतात. त्यामुळे यावेळी शुभेच्छा द्यायला येताना कोणीही पुष्पगुच्छ किं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-06-12/image (93).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यभरातील मनसैनिकांनी कडून अर्थात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येत  आहे, निमित्त आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे. मंगळवारी 14 जून रोजी मनसेध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे राज्यभतील पदाधिकारी थेट शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या बंगल्यावर दाखल होतात. त्यामुळे या निमित्ताने राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसैनिकांना एक आवाहन केले आहे. 


राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मनसैनिक हे पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन दाखल होतात. त्यामुळे यावेळी शुभेच्छा द्यायला येताना कोणीही पुष्पगुच्छ किंवा मिठाई न आणता येताना एखाद्या झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन यावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. तर वाढदिवसानिमित्त जमणारे साहित्य हे गरजू विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतचे एक पत्रच राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी लिहिले आहे.


काय लिहिले राज ठाकरेंनी पत्रात?


https://twitter.com/RajThackeray/status/1668165327501369344?s=20


“दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण या वर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे.” अशी विनंती राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना करण्यात आलेली आहे.


राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे मोठ मोठे पोस्टर आता पासूनच लागण्यास सुरूवात झाली आहे. राज ठाकरेंचा वाढदिवस म्हणजे मनसैनिकांना त्यांना भेटण्याची पर्वणी असते. मोठ्या संख्येने मनसैनिक राज ठाकरेंच्या दादर येथील शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी दाखल होत असतात.


तसेच, राज्यात अनेकत ठिकाणी 14 जूनला मनसैनिकांकडून विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवित असतात. अनेक ठिकाणी पदाधिकारी हे आरोग्य शिबिरांचे देखील आयोजन करत असतात. सध्या राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक शहरांत नाका तिथे शाखा हा उपक्रम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष बांधणीसाठीच्या या कामाला लागले असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Raj-Thackeray-has-appealed-to-MNS-functionaries-and-workers-on-the-occasion-of-his-birthday</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईकरांसाठी खास 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस् ॲप ' हेल्पलाइन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/chief-minister-swachh-mumbai-whatsapp-helpline-for-mumbaikars</link>
            <description>नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिज च्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’चा (८१६९६८१६९७) शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ व कचरामुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यावेळी म्हणाले, रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हॉटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’ वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-06-08/image (87).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिज च्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’चा (८१६९६८१६९७) शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ व कचरामुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यावेळी म्हणाले, रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हॉटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’ वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिजबाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासांत त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या प्रणालीसाठी महानगरपालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओव्हरसिअर) यांची नेमणूक केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नुकतेच भारतातील जपानचे राजदूत यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी देखील बदलेल्या मुंबईचे कौतुक केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून त्या माध्यमातून खड्डेमुक्त मुंबई संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. मुंबईत सुशोभिकरणाचे १,१५० प्रकल्प सुरू असून त्याचे दृश्यस्वरुपात बदल दिसत आहेत. रोषणाई करण्यात आली असून समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईत १७० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. कोळीवाड्यांचा विकास, प्रदुषणमुक्त मुंबईला चालना देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अशी आहे ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’ सुविधा
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना थेट नोंदवता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अॕप हेल्पलाइन’ कार्यान्वित झाली आहे. नागरिकांना 8169681697 या हेल्पलाईन क्रमांकावर घनकचरा तसेच बांधकाम राडारोडा (डेब्रिज) विषयक तक्रारी नोंदविता येतील. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी कचऱ्याशी संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.
भ्रमणध्वनी वापरकर्त्यांकडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ही अद्ययावत, सहजसोपी, अशी हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारीसंबंधीचे छायाचित्र व ठिकाण/ जीपीएस लोकेशन आदी शेअर केल्यानंतर ही तक्रार हेल्पलाइनमध्ये नोंदवली जाईल. यानंतर, ती थेट संबंधित विभागाकडे पाठवली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन संबंधित अधिकारी/कर्मचारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मूलन करुन, त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील. परिणामी नागरिकांना त्वरित तक्रार निर्मूलन केल्याचे प्रमाण मिळणार आहे.
घनकचरा व डेब्रिज वगळता इतर तक्रारी, सूचना या हेल्पलाइनमध्ये नोंदवता येणार नाहीत, तसेच हेल्पलाईन व्हॉटस्ॲप स्वरुपातील असल्याने त्यावर बोलण्याची/संभाषणाची सुविधा नसेल. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार, सूचना नोंदवण्यासाठी सुविधा मिळणार आहे. दररोज वॉर्ड अधिकारी या तक्रारींवर संनियंत्रण करतील. दर आठवड्याला आयुक्त तक्रार निराकरणाचा आढावा घेतील.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/chief-minister-swachh-mumbai-whatsapp-helpline-for-mumbaikars</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्रसरकार ना महाराष्ट्र सरकार गंभीर, सुप्रिया सुळे यांचा आरोप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Supriya-Sules-allegation-central-government-nor-the-Maharashtra-government-is-serious-about-the-safety-of-women-and-girls</link>
            <description>मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एकतर महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्रसरकार गंभीर आहे ना महाराष्ट्र सरकार गंभीर आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महिलांचे, मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे व चांगली लॉकींग सिस्टीम व मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य दिलेच पाहिजे. आता तर सातत्याने मुलींच्या किंवा महिलांच्या विरोधात ज्या घटना घडत आहेत त्याबाबत केंद्र व राज्यसरकारचा अप्रोच आहे त्यावरुन ते गंभीर दिसत नाहीत हे दुर्दैवी आहे असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ज्याने कृत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-06-07/image (86).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एकतर महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्रसरकार गंभीर आहे ना महाराष्ट्र सरकार गंभीर आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महिलांचे, मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे व चांगली लॉकींग सिस्टीम व मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य दिलेच पाहिजे. आता तर सातत्याने मुलींच्या किंवा महिलांच्या विरोधात ज्या घटना घडत आहेत त्याबाबत केंद्र व राज्यसरकारचा अप्रोच आहे त्यावरुन ते गंभीर दिसत नाहीत हे दुर्दैवी आहे असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ज्याने कृत्य केले त्याने आत्महत्या केली आहे त्यामुळे आता पहिल्यांदा वसतीगृहाची सुरक्षितता, त्यामध्ये हेल्पलाईन असतील, अलार्म बेल आणि कॅमेरे यांना प्राधान्य देत सरकारने लवकर पाऊले टाकली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.

डाळींचे दर वाढले आहेत याचे मला आश्चर्य वाटत नाही कारण दोन वर्ष सातत्याने संसदेत वाढत्या अन्नधान्याच्या किमतीवर बोलत आहे. केंद्रसरकारकडे स्टडी पॉलिसी नाहीय. कांद्याची जगात कमतरता होती परंतु महाराष्ट्रात सरप्लस कांदा होता त्यावेळी कांदा एक्स्पोर्ट करा असे आम्ही सांगत होतो मात्र तो केला नाही. आज ना कांद्याला भाव नाही ना इतर वस्तूंना आहे. शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामध्ये केंद्रसरकारचे सातत्याने गैरव्यवस्थापन दिसून येते असा थेट हल्लाबोलही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

मला गंमत आणि आश्चर्य एका गोष्टीचे वाटते की जेव्हापासून भाजप सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून सारखे वातावरण दुषित का होते आहे असा थेट सवाल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.

नगरची घटना घडली आता कोल्हापूरमध्ये घटना घडली आहे सारखेच तणावाचे वातावरण राज्यात कसे होते असा सवाल करतानाच अशाच गोष्टी घडत राहिल्या, दंगली होत राहिल्या तर यामुळे राज्याचे नुकसान होणार आहे अशी भीती व्यक्त केली. शिवाय जनता ही घाबरलेली व बिथरलेली आहे त्यामुळे हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे असा आरोपही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

देशातून किती विरोध होतो आहे हे आता भाजपच्या लक्षात आले आहे. आंदोलन करणार्‍या मुलींचे गार्‍हाणं ऐकायला इतके दिवस का लागले? याचा अर्थ त्यांना अपयश दिसत आहे, देशातून रोष दिसत आहे. या देशातील प्रत्येक महिलेला राग आला आहे. ज्या सरकारने 'बेटी पढाओ, बेटी बचाओ' चा नारा दिला त्यांनी त्यांच्या बेटीला न्याय दिला नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजपच्या विरोधात द्वेष आणि राग आहे. आंदोलनकर्त्या मुलींवरील अन्याय केला आहे ही चूक भाजपच्या लक्षात आल्यावर शेवटी 'देर आये दुरुस्त आये' असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Supriya-Sules-allegation-central-government-nor-the-Maharashtra-government-is-serious-about-the-safety-of-women-and-girls</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माझ्याकडे बॉम्ब आहे! मुंबई एअरपोर्टवर महिला ओरडली, सगळ्यांना फुटला घाम; सत्य वाचून धक्का बसेल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/I-have-the-bomb-Woman-Screams-at-Mumbai-Airport-Everyone-Sweats</link>
            <description>मुंबई विमानतळावर महिलेच्या बॅगेत बॉम्ब असल्याची एकच अफवा सगळीकडे पसरली असून यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विमानतळावर पोहोचल्यानंतर महिलेने माझ्या बॅगेत बॉम्ब असल्याचं सांगितलं. यामुळे पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली पण या घटनेमागचं नेमकं कारण समोर येताच सगळे हादरले.

पोलिसांच्या सांगण्यानुसार, आयपीस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-06-05/mumbai-airport.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई विमानतळावर महिलेच्या बॅगेत बॉम्ब असल्याची एकच अफवा सगळीकडे पसरली असून यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विमानतळावर पोहोचल्यानंतर महिलेने माझ्या बॅगेत बॉम्ब असल्याचं सांगितलं. यामुळे पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली पण या घटनेमागचं नेमकं कारण समोर येताच सगळे हादरले.

पोलिसांच्या सांगण्यानुसार, आयपीसी कलम ३३६(इतरांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता असलेलं कृत्य करणं), ५०५-२ (व्यक्तींमध्ये द्वेष, वैर निर्माण होण्याची शक्यता असलेली विधानं करणं) या अंतर्गत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिलेची चौकशी केली असता २९ मे रोजी संध्याकाळी रुची दीपक शर्मा या २९ वर्षीय महिला मुंबई विमानतळावरून कोलकात्याला जाणारी फ्लाइट पकडणार होत्या. त्यांनी स्पाइस जेट बुक केलं होतं. पण बोर्डिंग पास घेण्यासाठी त्या काउंटरवर पोहोचताच त्याच्याकडे एकूण २२.०५ किलो सामान असल्याचं सांगण्यात आले, तर नियमानुसार फक्त १५ किलोच सामान मोफत नेलं जाऊ शकतं.

यानुसार, महिलेकडे एकूण दोन बॅगा होत्या. सर्व सामान नेण्यासाठी त्यांना जादा पैसे द्यावे लागणार होते. पण यासाठी त्या तयार नव्हत्या. त्यामुळे स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांशी त्यांची हाणामारीही झाली. मराठी नसलेल्या लोकांचा अशा प्रकारे छळ केला जातो, असा आरोप महिलेने केला असून यानंतर त्यांनी अचानक बॅगेत बॉम्ब असल्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच सीआयएसएफला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. तपासादरम्यान महिलेच्या बॅगेत काहीही संशयास्पद आढळलं नाही.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/I-have-the-bomb-Woman-Screams-at-Mumbai-Airport-Everyone-Sweats</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दया नायक इज बॅक; या महत्त्वपूर्ण खात्याची स्वीकारणार जबाबदारी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Daya-Nayak-is-back-Will-accept-the-responsibility-of-this-important-account</link>
            <description>पोलीस निरीक्षक दया नायक हे पुन्हा एकदा मुंबई पोलिसात रुजू झाले आहेत. एटीएस महाराष्ट्रमध्ये तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानतंर आता त्यांनी गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 9 मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईत गुन्हे शाखेत पदभार स्वीकारल्यानंतर दया नायक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "प्रत्येकाच्या अपेक्षा करू आणि माझ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-05-20/Daya_Nayak.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पोलीस निरीक्षक दया नायक हे पुन्हा एकदा मुंबई पोलिसात रुजू झाले आहेत. एटीएस महाराष्ट्रमध्ये तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानतंर आता त्यांनी गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 9 मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईत गुन्हे शाखेत पदभार स्वीकारल्यानंतर दया नायक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "प्रत्येकाच्या अपेक्षा करू आणि माझ्या क्षमतेनुसार मुंबईची सेवा करेन." राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या गेल्या महिन्यात करण्यात आल्या होत्या. यात चकमक फेम पोलीस निरीक्षक दया नायक यांची मुंबई पोलीस दलात बदली झाली. दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत होते.
2021 मध्ये एटीएसमधून त्यांची गोंदियात बदली केली होती. दया नायक यांची एंटालिया-मनसुख हिरेन प्रकरणामुळे बदली करण्यात आली होती. त्यावेळी प्रशासकीय बदली असल्याचं कारण सांगितलं गेलं होतं. तेव्हा दया नायक यांनी बदलीच्या आदेशाला मॅटमध्ये आव्हान दिलं होतं.
अखेर नायक यांच्या बदलीच्या आदेशाला मॅटने स्थिगिती दिली होती. तेव्हापासून दया नायक हे एटीएसमध्ये कार्यरत होते. एन्काउंटर स्पेशालिस्ट अशीही दया नायक यांची ओळख आहे. 1995 मध्ये दया नायक हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झाले होते.
त्यांनी गुन्हे अन्वेषण शाखेत प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं. प्रदीप शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात ते होते. 1996 मध्ये दया नायक यांनी पहिला एन्काउंटर केला. त्यांनी जवळपास 80 एन्काउंटर केले आहेत.
बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोपही दया नायक यांच्यावर झाले होते. यामुळे त्यांना 2006 मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. एसीबीने त्यांना अटक केली होती. मात्र पुरावे सादर न केल्यानं दया नायक यांना क्लीन चीट मिळाली.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Daya-Nayak-is-back-Will-accept-the-responsibility-of-this-important-account</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईच्या 'या' वाहतूक पोलिसांना मिळणार क्षणभर विश्रांती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-Eknath-Shinde-gave-relief-to-traffic-police-over-55-years</link>
            <description>मे महिन्यात उन्हाचा तडका वाढला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने मुंबई पोलिसांच्या कर्तव्यावर असणाऱ्या या काही पोलिस अधिकाऱ्यांना काही क्षण विश्रांती मिळावा याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.   

भर दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-05-18/image (41).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मे महिन्यात उन्हाचा तडका वाढला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने मुंबई पोलिसांच्या कर्तव्यावर असणाऱ्या या काही पोलिस अधिकाऱ्यांना काही क्षण विश्रांती मिळावा याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.   

भर दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत.  आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री शिंदे ठाणे येथून मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलिस त्यांना दिसले. यातील अनेक पोलिसांचे हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची अवस्था पाहून तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केला आणि यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश दिले. तसेच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री, जागोजागी यासाठी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचना केली.

यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना तसेच कोणताही गंभीर आजार असलेल्या वाहतूक पोलिसांना उन्हाच्या जागी कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये या सुचनेमुळे वाहतूक पोलिसांचे आयुष्य सुसह्य व्हावे यासाठी घेतलेले हे सकारात्मक पाऊल दिलासादायक ठरणार आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-Eknath-Shinde-gave-relief-to-traffic-police-over-55-years</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'मन्नत' बंगला बांधताना शाहरुखकडे नव्हते पैसे; पै पै जमवून किंग खानने पत्नीसोबत केली घराची सजावट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/shahrukh-khan-maannat-development-full-story</link>
            <description>शाहरुख खान त्याची पत्नी गौरी आणि त्यांच्या तीन मुलांसोबत 'मन्नत' या मुंबईतील आलिशान बंगल्यात राहतो. समुद्रकिनारी असलेलं हे घर पर्यटकांसाठीही आकर्षणाचं केंद्र आहे. मन्नतच्या बाहेर फोटो काढण्यासाठी आणि शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास  बंगल्याबाहेर उभे असतात. पण हे आलिशान घर बांधणं शाहरुखसाठी सोप्प काम नव्हतं. शाहरुख आणि गौरीने यासाठी खूप कष्ट सोसले आहेत. गौरीचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं.  'माय लाइफ इन डिझाईन' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शाहरुखने मन्नत बंगला कधी खरेदी केला आणि त्याचे घरामध्ये रूपांतर करण्यासाठी किती मेहनत घेतली याबद्दल खुलासा केला आहे.

शाहरुखने सांगितले की, जेव्हा त्याने पहिल्यांदा 'मन्नत' ख</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-05-16/98373454.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शाहरुख खान त्याची पत्नी गौरी आणि त्यांच्या तीन मुलांसोबत 'मन्नत' या मुंबईतील आलिशान बंगल्यात राहतो. समुद्रकिनारी असलेलं हे घर पर्यटकांसाठीही आकर्षणाचं केंद्र आहे. मन्नतच्या बाहेर फोटो काढण्यासाठी आणि शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास  बंगल्याबाहेर उभे असतात. पण हे आलिशान घर बांधणं शाहरुखसाठी सोप्प काम नव्हतं. शाहरुख आणि गौरीने यासाठी खूप कष्ट सोसले आहेत. गौरीचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं.  'माय लाइफ इन डिझाईन' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शाहरुखने मन्नत बंगला कधी खरेदी केला आणि त्याचे घरामध्ये रूपांतर करण्यासाठी किती मेहनत घेतली याबद्दल खुलासा केला आहे.

शाहरुखने सांगितले की, जेव्हा त्याने पहिल्यांदा 'मन्नत' खरेदी केला होता, तेव्हा तो एवढ्या  मोठ्या बंगल्यात राहण्यासाठी तयार नव्हता. तो म्हणाला, 'दिल्लीचा असल्याने बंगल्यात राहायची सवय होती. मुंबईत अपार्टमेंट्स आणखी महाग आहेत. मला या अपार्टमेंट्समध्ये राहायची सवय नव्हती. याचं कारण मी खूप श्रीमंत होतो म्हणून नाही, तर दिल्लीत प्रत्येकाकडे बंगला आहे म्हणून आम्हाला सवय नाहीछोट्या घरात राहण्याची सवय नव्हती.' शाहरुखने सांगितले की, त्याचे पहिले घर 'मन्नत'पासून फार दूर नव्हते आणि ते एका दिग्दर्शकाने त्याला दिले होते.

शाहरुख म्हणाला, 'आमच्याकडे जास्त पैसे नव्हते आणि काही पैसे मिळताच आम्ही सांगितले की आम्हाला हा बंगला विकत घ्यायचा आहे, पण ते आमच्या क्षमतेच्या पलीकडे होते. आम्ही ते विकत घेतले पण त्या घराची तेव्हा खूपच पडझड झालेली असल्याने आम्हाला ते  पुन्हा बांधावे लागले होते. पण आमच्याकडे त्या घराच्या दुरुस्तीसाठी पैसे नव्हते. अर्थात, आम्ही एका डिझायनरला बोलावले. त्याने आम्हाला सांगितले की तो या घराला नवीन बांधून देईल पण त्याची फीस माझ्या एका महिन्याच्या पगारापेक्षा अधिक होती.

शाहरुखने सांगितले की, आम्ही डिझायनरची फी देऊ शकत नाही हे आम्हाला समजले होते आणि अशा प्रकारे 'मन्नत' हा गौरीचा डिझायनर म्हणून पहिला प्रोजेक्ट ठरला. घरातील त्याची आवडती जागा म्हणजे वाचनालय असल्याचेही त्याने सांगितले. शाहरुख म्हणाला की, मला माझी लायब्ररी सर्वात जास्त आवडते. घराचा हा भाग माझ्या ऑफिससारखा आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक्स नाही. हे लायब्ररी आहे, मला त्यात बसायला आवडते. त्यातली पुस्तके वाचून खूप दिवस झाले आहेत, पण तिथे मन खूप रमतं.

गौरीच्या पुस्तकात 'मन्नत'च्या यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अशा अनेक फोटोंचा समावेश आहे. त्याचबरोबर घर कसे आहे हेही शाहरुखने सांगितले. तो म्हणाला, 'आम्ही घरी जेवतो. आम्ही एकत्र जेवण करतो आणि त्या वेळी आम्ही सर्वांचा दिवस कसा गेला यावर चर्चा करतो. तसंच प्रत्येक ट्रिप वरून येताना गौरी घरामध्ये काहीतरी सजावटीची वस्तू आणायची. पै पै जमवून दोघांनी हे घर बांधलं आहे' असं त्याने सांगितलं. आज २७,००० स्क्वेअर फूट जागेत वसलेल्या शाहरुखच्या या घराची किंमत सुमारे २०० कोटी रुपये इतकी आहे. शाहरुखचा हा बंगला भारतातील सर्वात महागड्या बंगल्यांपैकी एक आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/shahrukh-khan-maannat-development-full-story</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘त्या’ सेल्फीने उघड पडले समीर वानखेडेंचे पितळ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Sameer-Wankhedes-brass-was-exposed-with-that-selfie</link>
            <description>कॉर्डिलीया क्रूज ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अडकवण्याच्या बदल्यात शाहरुखकडे 25 कोटी रुपये लाचेची मागणी केल्याच्या आरोपाखाली एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,जर आर्यनचा एनसीबीच्या कार्यालयातील एक फोटो समोर आला नसता तर हे प्रकरण उघड होऊ शकले नसते, अशी चर्चा सुरु झाली आहे. या सेल्फीमुळे समीर वानखेडे हे अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आर्यन खान एनसीबीच्या कोठडीत असताना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-05-16/mcms (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कॉर्डिलीया क्रूज ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अडकवण्याच्या बदल्यात शाहरुखकडे 25 कोटी रुपये लाचेची मागणी केल्याच्या आरोपाखाली एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,जर आर्यनचा एनसीबीच्या कार्यालयातील एक फोटो समोर आला नसता तर हे प्रकरण उघड होऊ शकले नसते, अशी चर्चा सुरु झाली आहे. या सेल्फीमुळे समीर वानखेडे हे अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आर्यन खान एनसीबीच्या कोठडीत असताना के.पी. गोसावीने त्याच्यासोबत काढलेला सेल्फी प्रचंड व्हायरल झाला होता. या सेल्फी प्रकरणांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या सेल्फीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच गोसावी हा एनसीबीचा अधिकारी नसतानाही आरोपी सोबत एनसीबीच्या ऑफिसमध्ये जाऊन कसा काय सेल्फी घेऊ शकतो, असा प्रश्न मालिकांनी उपस्थित केला होता. या सेल्फी प्रकरणानंतर समीर वानखेडे यांच्याभोवतीचे संशयाचे धुके गडद होऊ लागले होते.
केपी गोसावी आणि त्याचा साथीदार सॅम्युअल डिसोझा हे ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार असताना वानखेडेंच्या नेतृत्वातील एनसीबीने त्यांना एनसीबी अधिकारी असल्यासारखे भासवले. आर्यन आणि त्याच्या मित्रांना केपी गोसावीच्याच कारमध्ये बसवून आणण्यात आले. तसेच केपी गोसावी आणि त्याच्या साथीदारांना कधीही एनसीबी कार्यालयात येण्याजाण्याची मुभा होती. त्यामुळे ते आर्यनसोबत बोलत असे, तसेच फोटोदेखील घेत असे.
या प्रकरणाची जेव्हा चौकशी चालू झाली तेव्हा पी. गोसावी याने एनसीबीसाठी शाहरुखकडे 25 कोटीच्या लाचेची मागणी केल्याची माहिती समोर आली. आर्यन याला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी शाहरुखकडे 25 कोटींची मागणी करण्यात आली होती. हे प्रकरण पुढे आल्याने एनसीबीची विशेष समिती याचा तपास करत होती. या समितीने 11 मे रोजी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयकडे अहवाल सादर केला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी 12 मे रोजी समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणात सीबीआय समीर वानखेडे यांना अटक करणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Sameer-Wankhedes-brass-was-exposed-with-that-selfie</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 20 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजुरीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती, निकषही निश्चित ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/cabinet-sub-committee-for-approval-of-margin-money-loan-to-sugar-mills</link>
            <description>

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांचेकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भांडवलासाठी मार्जिन मनी लोन मंजूर करण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


आतापर्यंत प्राप्त प्रस्ताव तांत्रिक व वित्तीय तपासणीकरीता साखर आयुक्त यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय ही या घेण्यात आला. या प्रस्तावांना अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीच्या मर्यादेपर्यंतच मंजूरी देण्यात येईल.


खेळत्या भांडवलासाठी सहकारी साखर का</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-04-20/image (12).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांचेकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भांडवलासाठी मार्जिन मनी लोन मंजूर करण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


आतापर्यंत प्राप्त प्रस्ताव तांत्रिक व वित्तीय तपासणीकरीता साखर आयुक्त यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय ही या घेण्यात आला. या प्रस्तावांना अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीच्या मर्यादेपर्यंतच मंजूरी देण्यात येईल.


खेळत्या भांडवलासाठी सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजूर करण्यासंदर्भात प्रस्तावावर बैठकीत सर्वकष विचार करण्यात आला. चर्चेअंती याबाबत निकष ठरविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.


हे निर्णय पुढीलप्रमाणे, यापूर्वी ज्या सहकारी साखर कारखान्यांनी राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) कडून उभारणीसाठी कर्ज घेतले आहे व त्याची परतफेड केली नाही अशा कारखान्यांना खेळते भांडवली कर्जासाठी अपात्र ठरवावे. यापूर्वी ज्या सहकारी साखर कारखान्यांनी राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC)  मार्फत मार्जिन मनी / खेळते भांडवली कर्ज घेतले आहे व त्याची परतफेड केली नाही अशा कारखान्यांना देखील अपात्र ठरविण्यात यावे. जे सहकारी साखर कारखाने राज्य शासनामार्फत किंवा बँकेमार्फत खाजगी कंपन्यांकडून भाडेतत्वावर चालविले जात आहेत अशा कारखान्यांना राज्य शासनामार्फत कर्ज उभारणी करण्यासाठी मान्यता देऊ नये.


राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC)  ने थेट कर्जासाठी असमर्थता दर्शविल्यास अशा सहकारी साखर कारखान्यांचे प्रस्ताव राज्य शासनास प्राप्त होतात. या सर्व कारखान्यांना FACR (Fixed Asset Coverage Ratio) नुसार जी उपलब्ध कर्ज मर्यादा शिल्लक आहे त्या मर्यादेतच राज्य शासनाने राष्ट्रीय सहकार विकास निगमकडे शिफारस करावी व अशी शिफारस करतांना किमान २५० रुपये प्रति क्विंटल (साखर विक्रीवर) टॅगींगद्वारे वसुली देणे सक्तीचे राहिल अशी अट राहील.


हे कर्ज व त्यावरील संपूर्ण व्याजाच्या परतफेडीकरीता संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तीक आणि सामूहिकरित्या जबाबदार राहतील. याबाबत संबंधित संचालकांनी कर्ज वितरणापूर्वी बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील. कर्जाची थकबाकी निर्माण झाल्यास एक महिन्याचे आत कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे व शासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात यावे. कारखान्यावर साखर आयुक्तालयाने निर्माण केलेल्या कार्यकारी संचालकांच्या पॅनेलवरील कार्यकारी संचालक नेमणूक करणे बंधनकारक राहील. शासकीय येणे बाकीच्या परतफेडीसाठी २५ रुपये प्रति क्विंटल टॅगिंग करुन भरणा करणे बंधनकारक राहील.




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/cabinet-sub-committee-for-approval-of-margin-money-loan-to-sugar-mills</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/ajit-pawar-latest-news-for-farmers-2023</link>
            <description>मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.


या पत्रात मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी व गारपिटीने पशुधनाच्या व घरांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करावी. वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या व पारस येथील दुर्दैवी घटनेत मृत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-04-12/image (8).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.


या पत्रात मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी व गारपिटीने पशुधनाच्या व घरांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करावी. वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या व पारस येथील दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना एनडीआरएफमधून ४ लाख व मुख्यमंत्री मदत निधीतून ६ लाख रुपयांची मदत करावी. निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार तसेच बेदाणा प्रक्रिया उद्योगांना भरीव मदत करावी. 


मागील खरीपात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करण्यात आली होती. २७ मार्च २०२३ च्या नवीन आदेशामुळे दुप्पट मदतीचा निर्णय बदलून एनडीआरएफच्या जुन्या निकषात मामुली वाढ केलेली आहे. या नवीन आदेशाचा फेरविचार करुन एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदतीबाबतचा निर्णय सरकारने घ्यावा.


सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषीत करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. तथापि यासाठी NDVI चा नवीन निकष निश्चित करण्यात आला आहे. या निकषामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. त्यामुळे या निकषाचा फेरविचार करावा अशी मागणीही अजित पवार यांनी पत्रात केली आहे.


याशिवाय पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द करण्याबाबत केंद्र सरकारशी बोलून केंद्र सरकारतर्फे रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून बँकांसाठी सुस्पष्ट परिपत्रक काढावे. पूर्व विदर्भातील टसर रेशीम शेती वाचवण्यासाठी वन अधिकारी व टसर शेती उत्पादक शेतकरी यांच्यात समन्वय साधून सुरक्षितपणे हा व्यवसाय पुढे कसा सुरू राहिल याबाबतीत सरकारने युध्दपातळीवर प्रयत्न करावेत अशा प्रमुख आठ मागण्या अजित पवार यांनी पत्रात केल्या आहेत.


दरम्यान हातातोंडाशी आलेला घास लागोपाठ आलेल्या अवकाळीने हिरावून घेतल्याने शेतकरी खचून गेला आहे. शेतीसाठी केलेला खर्चदेखील निघेल की नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/ajit-pawar-latest-news-for-farmers-2023</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 05 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्टँड-अप इंडिया योजनेला 2025 पर्यंत मुदतवाढ सात वर्षात 1,80,630 हून अधिक खात्यांना 40,700 कोटींवर निधी मंजूर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Stand-up-India-scheme-extended-till-2025-</link>
            <description>अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतले तसेच महिला, यांच्यातील उत्साही आणि महत्त्वाकांक्षी उद्योजकांना त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते हे ओळखून आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करून सामाजिक उतरंडीतील शेवटच्या स्तरांवरील उद्योजकतेला चालना देण्यासाठी 5 एप्रिल 2016 रोजी स्टँडअप इंडिया योजना सुरू करण्यात आली. या योजनेला सन 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
 
स्टँड-अप इंडियाचे उद्दिष्ट  महिला, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) श्रेणींमध्ये उद्योजकतेला चालना देणे, त्यांना उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्र आणि कृषी संलग्न  क्रियाकलापांमध्ये ग्रीनफील्ड उपक्रम सुरू करण्यात मदत करणे हा आहे.


वर्धापन दिनानिमित्त बोलताना  केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “देशातील 1 लाख 80 हजार महिला उद्योजक तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील उद्योजकांना 40,600 कोटी रुपयांहून अधिक मूल्याची कर्जे मंजूर झाली आहेत ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे. या योजनेने सर्व शेड्युल्ड व्यावसायिक बँकांच्या शाखांतून कर्ज मिळण्याच्या सुविधेच्या माध्यमातून ग्रीनफिल्ड उद्योग उभारण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात सुलभता आणून यापुढेही असे वातावरण देणारी परिसंस्था निर्मा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2023-04-05/stand-up-india.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतले तसेच महिला, यांच्यातील उत्साही आणि महत्त्वाकांक्षी उद्योजकांना त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते हे ओळखून आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करून सामाजिक उतरंडीतील शेवटच्या स्तरांवरील उद्योजकतेला चालना देण्यासाठी 5 एप्रिल 2016 रोजी स्टँडअप इंडिया योजना सुरू करण्यात आली. या योजनेला सन 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
 
स्टँड-अप इंडियाचे उद्दिष्ट  महिला, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) श्रेणींमध्ये उद्योजकतेला चालना देणे, त्यांना उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्र आणि कृषी संलग्न  क्रियाकलापांमध्ये ग्रीनफील्ड उपक्रम सुरू करण्यात मदत करणे हा आहे.


वर्धापन दिनानिमित्त बोलताना  केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “देशातील 1 लाख 80 हजार महिला उद्योजक तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील उद्योजकांना 40,600 कोटी रुपयांहून अधिक मूल्याची कर्जे मंजूर झाली आहेत ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे. या योजनेने सर्व शेड्युल्ड व्यावसायिक बँकांच्या शाखांतून कर्ज मिळण्याच्या सुविधेच्या माध्यमातून ग्रीनफिल्ड उद्योग उभारण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात सुलभता आणून यापुढेही असे वातावरण देणारी परिसंस्था निर्माण केली आहे.”


स्टँड-अप इंडिया योजनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत किसनराव कराड म्हणाले, “स्टँड-अप इंडिया योजना आर्थिक समावेशकताविषयक राष्ट्रीय अभियानाच्या “निधी न मिळालेल्यांना निधीचा पुरवठा” या तिसऱ्या स्तंभावर आधारित आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व शेड्युल्ड व्यावसायिक बँकांच्या शाखांतून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच महिलावर्गातील उद्योजकांना सुलभरित्या कर्ज मिळण्याच्या सुविधेची सुनिश्चिती झाली आहे. देशातील उद्योजक, त्यांचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचे जीवनमान सुधारण्यासाठी स्टँड-अप इंडिया योजना अत्यंत उपयुक्त ठरली आहे.”




स्टँड-अप इंडिया योजनेचे उद्देश :


• महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे;
• उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्र आणि कृषी संलग्न क्रियाकलापांमध्ये ग्रीनफिल्ड उपक्रमांसाठी कर्ज उपलब्ध करणे ;
• अनुसूचित व्यावसायिक बँकांच्या प्रत्येक बँक शाखेकडून किमान एक अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती कर्जदार आणि किमान एक महिला कर्जदार यांना रु. 10 लाख ते रु. 100 लाखांपर्यंत बँक कर्जाची सुविधा पुरवणे.


स्टँड-अप इंडिया का?


स्टँड-अप इंडिया योजनेची रचना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकांना उद्योग उभारणी, कर्ज मिळवणे, यामध्ये आणि व्यवसायात यशस्वी होण्यात वेळोवेळी येणारी इतर आव्हाने यावर मात करण्यासाठी केली आहे. त्यामुळे ही योजना एक अशी परिसंस्था तयार करण्याचा प्रयत्न करते जी व्यवसाय करताना लक्ष्यित घटकांना सहाय्यक वातावरण प्रदान करते. या योजनेचा उद्देश अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला कर्जदारांना त्यांचा स्वतःचा ग्रीनफिल्ड उद्योग सुरू करण्यासाठी, सर्व बँक शाखांना,कर्ज देण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. इच्छुक अर्जदार या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात:
• थेट बँक शाखेत किंवा,
• स्टँड-अप इंडिया पोर्टलद्वारे (www.standupmitra.in) किंवा,
• अग्रणी जिल्हा प्रबंधक (LDM) मार्फत.
 
कर्जासाठी कोण पात्र आहेत?


• 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती मधील व्यक्ती  आणि/किंवा महिला उद्योजक;
• योजनेंतर्गत कर्ज फक्त ग्रीनफिल्ड प्रकल्पांसाठी उपलब्ध आहे. या संदर्भात, ग्रीनफिल्ड म्हणजे उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्र आणि कृषी संलग्न क्रियाकलापांमध्ये लाभार्थीचा पहिला उपक्रम;
• बिगर-वैयक्तिक उपक्रमांच्या बाबतीत, 51% समभागधारकता आणि कंट्रोलिंग स्टेक अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती आणि/किंवा महिला उद्योजकांकडे असावा;
• कर्जदार कोणत्याही बँक/वित्तीय संस्थेचे कर्ज बुडवलेला नसावा ;
• योजनेमध्ये '15% पर्यंत' मूलधन समाविष्ट आहे जे पात्र केंद्रीय/राज्य योजनांसह प्रदान केले जाऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत, कर्जदाराने प्रकल्प खर्चाच्या किमान 10% स्वतःचे योगदान म्हणून आणणे आवश्यक आहे.
 
आवश्यक पाठबळ पुरवणे  :


संभाव्य कर्जदारांना कर्जासाठी बँकांशी जोडण्याव्यतिरिक्त, स्टँड अप इंडिया योजनेसाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI-सिडबी-भारतीय लघु उद्योग विकास बँक) द्वारे विकसित केलेले www.standupmitra.in हे ऑनलाइन पोर्टल देखील संभाव्य उद्योजकांना त्यांचे व्यावसायिक उपक्रम सुरू करण्याच्या प्रयत्नांमध्ये, प्रशिक्षणापासून ते बँकेच्या आवश्यकतेनुसार कर्ज अर्ज भरण्यापर्यंत विविध स्वरूपाचे मार्गदर्शन प्रदान करत आहे. पाठबळ पुरवणाऱ्या 8,000 हून अधिक संस्थांच्या नेटवर्कद्वारे, हे पोर्टल संभाव्य कर्जदारांना विशिष्ट कौशल्य असलेल्या विविध संस्थांशी जोडण्यासाठी प्रत्येक टप्प्यावरच्या जसे की कौशल्य केंद्रे, मार्गदर्शन, उद्योजकता विकास कार्यक्रम केंद्रे, जिल्हा उद्योग केंद्र यांचे पत्ते आणि संपर्क क्रमांक अशी सुविधा पुरवते.


योजनेअंतर्गत 21.03.2023 पर्यंत मिळालेले यश
• स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत, योजनेच्या प्रारंभापासून 21.03.2023 पर्यंत देशभरातील 180,636  खात्यांना 40,710 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
• स्टँड अप इंडिया योजनेच्या अनुसूचित जाती/जमाती आणि महिला लाभार्थींचे 21.03.2023 पर्यंतची आकडेवारी खाली दिली आहे :
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Stand-up-India-scheme-extended-till-2025-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 Apr 2022 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आश्चर्य…! राज्यातील 'या' शहरात मिळतंय 1 रुपये लीटर पेट्रोल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Surprise…!-In-this-city-of-the-state-petrol-is-available-at-Rs-1-per-liter</link>
            <description>मुंबई : देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतू ठाण्यात पेट्रोल 1 रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र हे पूर्णपणे सत्य असून पेट्रोल घेण्यासाठी येथे लोकांची लांबच लांब रांग आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या जन्मदिवसानिमित्त ठाण्यातील</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2022-04-25/1rs-petrol.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतू ठाण्यात पेट्रोल 1 रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र हे पूर्णपणे सत्य असून पेट्रोल घेण्यासाठी येथे लोकांची लांबच लांब रांग आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या जन्मदिवसानिमित्त ठाण्यातील कैलास पेट्रोल पंपावर 1 रुपये लिटर पेट्रोल दिले जात आहे. आज सरनाईक यांचा जन्मदिवस आहे.

1000 चालकांना दिले पेट्रोल 
ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेवक आशा डोंगरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीप डोंगरे आणि अब्दुल सलाम यांनी कैलास पेट्रोल पंपावर सकाळी 10 वाजता स्वस्त पेट्रोल देण्यास सुरुवात केली. सुमारे 1000 चालकांना 1 रुपये प्रतिलिटर पेट्रोल देण्यात आले. या पेट्रोलची किंमत 1 लाख 20 हजार इतकी होती. देशातील वाढत्या पेट्रोलच्या दरांविरोधात शिवसेनेच्या वतीने प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. यावेळी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळाली.

20 व्या दिवशी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल नाही
सोमवारी सकाळी देशातील बड्या तेल कंपन्यांनी सलग 20 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे. अशा परिस्थितीत 1000 चालकांना 1 रुपये लिटरने पेट्रोल दिल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Surprise…!-In-this-city-of-the-state-petrol-is-available-at-Rs-1-per-liter</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 05 Feb 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रे नाना पटोले यांच्या हाती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Nana-Patole-is-the-leader-of-Maharashtra-Congress-</link>
            <description>मुंबई : भाजपातून (BJP) काँग्रेसमध्ये (Congress) आलेल्या नाना पाटोले (Nana Patole) यांच्या हाती महाराष्ट्र काँग्रेसची (Maharashtra Congress) धूरा देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून राजकिय वर्तुळात महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदाची (Maharashtra Congress President) जोरदार चर्चा सुरू होती. मात्र आता प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करत तर्कविर्तकांना पूर्णविराम दिला आहे. पटोले यांच्या विधानसभा अध्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-02-05/nanaptole.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भाजपातून (BJP) काँग्रेसमध्ये (Congress) आलेल्या नाना पाटोले (Nana Patole) यांच्या हाती महाराष्ट्र काँग्रेसची (Maharashtra Congress) धूरा देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून राजकिय वर्तुळात महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदाची (Maharashtra Congress President) जोरदार चर्चा सुरू होती. मात्र आता प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करत तर्कविर्तकांना पूर्णविराम दिला आहे. पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांच नाव निश्चित झाल्याचं मानलं जात होतं. (Appointment of Nana Patole as Maharashtra Congress State President)

नाना पटोले यांनी २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून (Bhandara-Gondiya Constituency) भाजपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) जिंकली होती. पण पाच वर्षाच्या आताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) कार्यपद्धतीवर टीका करत पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढत पटोले यांनी विजय संपादित केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आले आणि त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

नाना पटोले यांच्याबरोबर त्यांच्या मदतीला सहा कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात शिवाजीराव मोघे (Shivajirao Moghe), बसवराज पाटील (Basavraj Patil), मोहमद आरिफ नासीम खान (Mohammad Arif Nasim Khan), कुणाल पाटील (Kunal Patil), चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore), प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

तर प्रदेश उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसैन दलवाई, मोहन जोशी, रणजित कांबळे, कैलास गोरंट्याल, बी. आय. नगराळे, शरद अहेर, एम.एम. शेख आणि माणिक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Nana-Patole-is-the-leader-of-Maharashtra-Congress-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 02 Feb 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Emphasis-on-moving-and-environmentally-friendly-transport-</link>
            <description>मुंबई : परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे असे सांगताना विकासाची व्याख्या पर्यावरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासन आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित  ‘कुलाबा कन्व्हर्सेशन’ या परिषदेत ऑनलाईन उद्घाटनपर भाषण करताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत हॅमबर्गच्या स्टेट कौन्सिलर आल्मट मॉलर, कॅलिफोर्नियाच्या ल्युटनंट गव्हर्नर एलिना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-02-02/parvadnari-vahtuk.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे असे सांगताना विकासाची व्याख्या पर्यावरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासन आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित  ‘कुलाबा कन्व्हर्सेशन’ या परिषदेत ऑनलाईन उद्घाटनपर भाषण करताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत हॅमबर्गच्या स्टेट कौन्सिलर आल्मट मॉलर, कॅलिफोर्नियाच्या ल्युटनंट गव्हर्नर एलिनाय कौनलकिस, थेरेसा शॉपर, मिनिस्टर ऑफ स्टेट, मिनिस्टरी ऑफ बेडेन-वुटमबर्ग, ख्राईस्टचर्चच्या मेयर लियान डॅलझिअल, न्यू साऊथ वेल्सच्या गव्हर्नर मार्गारेट बेझली यांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता.

या परिषदेत शहर, राज्य आणि  नवी  जागतिक  व्यवस्था यावर चर्चा झाली. ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे संचालक  अक्षय माथूर यांनी प्रास्ताविक केले तर  अध्यक्ष सुजय जोशी यांनी स्वागत केले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कोरोनाने सगळ्या जगाचे पॉझचे बटन दाबले असले तरी आपल्याला पुढील वाटचाल कशी करावी लागणार आहे तेही शिकविले आहे. कोरोनाने आपल्याला पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची ते शिकविले आहे. विकास सगळ्यांना हवा आहे पण कोरोना काळात आपल्याला विकासाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याची  संधी मिळाली आहे.

परवडणाऱ्या घरांविषयी आपण बोलतो, त्याचप्रमाणे आपल्याला आता परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक अशा वाहतुकीविषयीही बोलावे लागेल. मुंबईत बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेस, मेट्रो, त्याचप्रमाणे मुंबईच्या मधोमध ८०० एकर आरेचा भूभाग वनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय याविषयी यावेळी माहिती देण्यात आली.  कोरोनावर  निश्चित औषध नसले तरी केवळ ऑक्सिजन देऊन अनेकांचे प्राण वाचले. त्यामुळे पुढील काळात ऑक्सिजनचे किती महत्त्व असणार आहे आणि पर्यावरणाची आपल्याला किती काळजी घ्यावी लागणार आहे ते समजले असल्याचेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून याठिकाणी समुद्रकिनारे, उद्याने, गुंफा, जंगल असूनदेखील मुंबईतील विकासाकडे सर्वांचे लक्ष असते, असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Emphasis-on-moving-and-environmentally-friendly-transport-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 02 Feb 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ युवा शक्तीला देश सेवेकडे वळविण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-government-will-do-its-utmost-to-help-the-youth-to-serve-the-country</link>
            <description>मुंबई: देशाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर संचलनात उपविजेतेपद पटकाविणे हे साधारण व्यक्तीचे कार्य नसून त्यासाठी देशसेवेची जिद्द आणि हिंमत लागते. अशा युवाशक्तीला देशसेवेकडे वळविण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. आता उपविजेतेपदावरच न थांबता पुढल्या काळात महाराष्ट्र अव्वल असला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राष्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-02-02/yuvashakti.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: देशाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर संचलनात उपविजेतेपद पटकाविणे हे साधारण व्यक्तीचे कार्य नसून त्यासाठी देशसेवेची जिद्द आणि हिंमत लागते. अशा युवाशक्तीला देशसेवेकडे वळविण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. आता उपविजेतेपदावरच न थांबता पुढल्या काळात महाराष्ट्र अव्वल असला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्राच्या पथकाने प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलन आणि दिल्लीतील शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करुन मानाच्या प्रधानमंत्री बॅनरचे उपविजेतेपद मिळविल्याबद्दल राज्याच्या एनसीसी पथकातील विद्यार्थी, मार्गदर्शक अधिकाऱ्यांसाठी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित अभिनंदन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, देशसेवा आणि सैन्यात येणाऱ्या युवकांसाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे योगदान मोलाचे आहे. जिद्दीने आणि हिंमतीने देशहिताचे कार्य करणाऱ्या युवा शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जे जे पाहिजे ते रक्षण देण्यात येईल. आपल्या देशाची कामगिरी इतर देशांपेक्षा अव्वल असली पाहिजे असे कार्य करा. यशस्वी वाटचाल करत रहा. अडचणी आल्यास सरकार नेहमी पाठीशी राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिली.

मुलांना देशकार्यात योगदान देण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचेही आभार मुख्यमंत्र्यांनी यावेळी मानले. यावेळी ब्रिगेडिअर सुनिल लिमये, मेजर जनरल वाय पी खंडोरी, ब्रिगेडिअर एस लहरी, कर्नल प्रशांत नायर आणि चमूत असलेल्या विद्यार्थी, अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-government-will-do-its-utmost-to-help-the-youth-to-serve-the-country</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 02 Feb 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नाविन्यतेचा ध्यास घेऊन उद्यमशिलतेला अधिक चालना देण्याची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Entrepreneurship-needs-to-be-boosted-with-a-focus-on-innovation</link>
            <description>मुंबई : आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करताना नाविन्यतेचा ध्यास घेऊन उद्यमशिलतेला चालना देण्याची गरज असून कालपरत्वे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांना अनुसरून शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून, नॅनो  तंत्रज्ञान मागे पडून कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र पुढे आले आहे. जगासह देशात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने अनेक समाजोपयोगी संशोधन होत आहे. याचा उत्तमोत्तम फायदा देशाला अग्रेसर होण्यासाठी नक्कीच होणार आहे.

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ आज ऑनलाईन माध्यमातून झाला, दीक्षान्त समारंभाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्यासह  संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. विनोद पाटील, कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, विविध प्राधिकरणांचे मान्यवर सदस्य, प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले की, देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठ ओळखले जाते. मुंबई विद्यापीठाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. विद्यापीठाने देशाला पाच भारतरत्न तसेच अनेक पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्ती दिल्या आहेत.  समृद्ध राष्ट्राच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-02-02/dikshant.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करताना नाविन्यतेचा ध्यास घेऊन उद्यमशिलतेला चालना देण्याची गरज असून कालपरत्वे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांना अनुसरून शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून, नॅनो  तंत्रज्ञान मागे पडून कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र पुढे आले आहे. जगासह देशात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने अनेक समाजोपयोगी संशोधन होत आहे. याचा उत्तमोत्तम फायदा देशाला अग्रेसर होण्यासाठी नक्कीच होणार आहे.

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ आज ऑनलाईन माध्यमातून झाला, दीक्षान्त समारंभाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्यासह  संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. विनोद पाटील, कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, विविध प्राधिकरणांचे मान्यवर सदस्य, प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले की, देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठ ओळखले जाते. मुंबई विद्यापीठाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. विद्यापीठाने देशाला पाच भारतरत्न तसेच अनेक पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्ती दिल्या आहेत.  समृद्ध राष्ट्राच्या उभारणीत या माजी विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत मुंबई विद्यापीठाने केलेल्या श्रमिक आणि गरजू लोकांसाठी केलेल्या कार्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे कौतुक केले. कोरोनाच्या काळात अध्ययन- अध्यापनात खंड पडू नये यासाठी मुंबई विद्यापीठाने अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत, हे उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

 पदवी प्राप्त करणे ही केवळ शिक्षणाची सुरुवात आहे, शेवट नाही. आपण देशासाठी काय करू शकतो याचा विचार करावा. आपण नोकरी मागणारे न होता रोजगाराच्या संधी निर्माण करणारे होऊ शकतो का याचा देखील स्नातकांनी विचार केला पाहिजे.

 गेल्या सत्तर वर्षात आपण बव्हंशी इतरांचे अनुकरण केले. आत्मनिर्भर भारतासाठी मात्र नाविन्यतेसह उद्यमशीलतेला प्राधान्य द्यावे लागेल असे श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी दीक्षान्त सोहळ्यामध्ये सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या विकासात्मक अहवालाचे वाचन करताना कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर म्हणाले की, मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेवर प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण श्री.रतन टाटा यांचे नामनिर्देशन हे विद्यापीठासाठी भूषणावह आहे. रॅंकीगमध्ये उत्तरोत्तर सुधारणारी कामगिरी उल्लेखनीय असून नुकतेच विद्यापीठाला रुसामार्फत ५ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. कौशल्य विकासाआधारीत अभ्यासक्रमांसाठी लवकरच सेंटर फॉर ई- लर्निंग अँड कम्प्युटेशनल फॅसिलिटी स्थापन केले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (आधीचे अर्थशास्त्र विभाग) विभागात अर्थशास्त्रातील संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा युटीआयचे माजी अध्यक्ष डॉ. एस. ए. दवे यांनी ५ कोटी रुपये देणगी दिली आहे.

‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र’ शैक्षणिक वर्ष (२०२०-२०२१) पासून सुरु करण्यात आले आहे. नुकताच या केंद्राचा भूमीपूजन सोहळा झाला. आध्यात्मिक गुरू, थोर समाजसुधारक, तत्वज्ञानी आणि केरळमधील शिक्षण तज्ज्ञ श्री नारायण गुरू यांच्या विचारांवर आणि तत्वज्ञानावर अभ्यास व्हावा यादृष्टिने मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभाग आणि कॉन्फडरेशन ऑफ श्री नारायण गुरू ऑर्गनायझेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये रुपये १ कोटीचा धनादेश कॉन्फडरेशनच्या माध्यमातून विद्यापीठास सुपूर्द करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले. कोरोनाच्या काळात अध्ययन- अध्यापनात खंड पडू नये यासाठी मुंबई विद्यापीठाने अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. शिक्षकांना प्रशिक्षित करून मूडल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एलएमएस ई-कंटेट विकसीत करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. तसेच स्वयम कोर्सेसमध्येही महत्त्वाचे पाऊल विद्यापीठाने उचलले आहे.

 नजिकच्या काळात सेंटर ऑफ एक्सलेंस ईन मेरिटाईम स्टडीज, स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र, अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र, इंटिग्रेटेड सेंटर फॉर रिसर्च डायग्नोस्टिक अँड क्युअर ऑफ कोव्हिड अँड अदर डिसिजेस अशी केंद्र लवकरच स्थापन केली जाणार आहेत. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांतर्गत एक्वाकल्चर आणि एक्वापोनिक्स हे दोन नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, रत्नागिरी उपकेंद्रात पीजी डिप्लोमा इन इंडस्ट्रीअल सेफ्टी अँड मॅनेजमेंट, माहिती तंत्रज्ञान विभागात पीजी डिप्लोमा इन ब्लॉकचॅन डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट, फेरोसिमेंट आर्किटेक्चरमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, एमएस्सी इन मटेरिअल सायन्स, सेंटर फॉर एक्सलेंस इन मेरिटाईम स्टडीजमध्ये पीजी डिप्लोमा आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना देण्यासाठी अधिक भर दिला जाणार असल्याचे श्री.पेडणेकर यांनी सांगितले.

दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,९१,४९५ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. या पदवीदान समारंभामध्ये ९८ हजार २६१ विद्यार्थीनी तर ९३ हजार २३४ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.

विद्याशाखानिहाय यावर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये मानव्यविज्ञान शाखेसाठी २०००१, आंतरविद्याशाखेसाठी ८७६३, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी १११२४४ आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी ५१४८७ पदव्यांचा समावेश आहे.


विविध विद्याशाखेतील १४० स्नातकांना विद्यावाचस्पती (पी.एचडी) आणि एमफिल पदव्या प्रदान करण्यात आल्या. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या १६ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके बहाल करण्यात आली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Entrepreneurship-needs-to-be-boosted-with-a-focus-on-innovation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 30 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-CM-orders-tightening-security-in-Mumbai-Pune</link>
            <description>नवी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ (Israel Embassy in Delhi) आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण दिल्ली शहर हादरून गेले. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून इस्त्रायली दूतावास 150 मीटर अंतरावर आहे. या स्फोटाने देशातील अन्य राज्यातही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दरम्यान या स्फोटानंतर मुंबई (Mumbai), पुण्यासह (Pune) महाराष्ट्रात सुरक्षाव्यवस्था कडेक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-30/mumbaisuraksaha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ (Israel Embassy in Delhi) आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण दिल्ली शहर हादरून गेले. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून इस्त्रायली दूतावास 150 मीटर अंतरावर आहे. या स्फोटाने देशातील अन्य राज्यातही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दरम्यान या स्फोटानंतर मुंबई (Mumbai), पुण्यासह (Pune) महाराष्ट्रात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी ट्विट करुन नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयी ट्विट करत म्हणाले आहेत की, "दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले आहेत." तसेच राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ (Minor Blast Near Israel Embassy in Delhi) आयडी स्फोट झाला आहे. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दिल्लीत एपीजे अब्दुल कलाम रोडवर इस्राईली दूतावास आहे.

बॉम्बस्फोटाच्या बातमीने दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ खळबळ उडाली आहे. या स्फोटात अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. इस्त्रायली दूतावासाजवळ उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोटाच्या माहितीनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-CM-orders-tightening-security-in-Mumbai-Pune</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 30 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मेट्रोची पहिली लाईन जूनपर्यंत सुरू होणार ; मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-first-line-of-the-metro-will-start-by-June-Attempt-to-provide-affordable-transport-to-Mumbaikars-with-affordable-housing</link>
            <description>मुंबई, दि.२९ : भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो डबा मुंबईत दाखल झाला असून महानगराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुसह्य होण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. पुढील काळातील तीन ते चार वर्षे मुंबईसाठी विशेष असतील. सामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मेट्रो मार्गिका ७ व २ (अ) मार्गावरील पहिल्या मेट्रो कोचचे अनावरण, चारकोप मेट्रो डेपो संचलन आणि नियंत्रण केंद्र, ग्रहण उपकेंद्राचे उद्घाटन आणि ब्रँडिंग मॅन्युअलचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार सुनील प्रभू, कपिल पाटील, विलास पोतनीस आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईला नियोजनबद्ध आखीव रेखीव स्वरूप
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मुंबईचा विस्तार होतोय. मुंबई मेट्रोची पहिली लाईन जूनपर्यंत सुरू होईल. कोस्टल रोड, मेट्रो या प्रकल्पांमुळे मुंबईला नियोजनबद्ध आखीवरेखीव स्वरूप देत आहोत. आजचा दिवस मुंबईसाठी वैशिष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-30/mummetro.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई, दि.२९ : भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो डबा मुंबईत दाखल झाला असून महानगराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुसह्य होण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. पुढील काळातील तीन ते चार वर्षे मुंबईसाठी विशेष असतील. सामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मेट्रो मार्गिका ७ व २ (अ) मार्गावरील पहिल्या मेट्रो कोचचे अनावरण, चारकोप मेट्रो डेपो संचलन आणि नियंत्रण केंद्र, ग्रहण उपकेंद्राचे उद्घाटन आणि ब्रँडिंग मॅन्युअलचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार सुनील प्रभू, कपिल पाटील, विलास पोतनीस आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईला नियोजनबद्ध आखीव रेखीव स्वरूप
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मुंबईचा विस्तार होतोय. मुंबई मेट्रोची पहिली लाईन जूनपर्यंत सुरू होईल. कोस्टल रोड, मेट्रो या प्रकल्पांमुळे मुंबईला नियोजनबद्ध आखीवरेखीव स्वरूप देत आहोत. आजचा दिवस मुंबईसाठी वैशिष्ट्यपूर्ण असून या शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

कोरोना काळात मुंबईची लोकल सेवा बंद होती. ती १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर कोरोना नियमांचे पालन करणे आणि गर्दी होणार याची दक्षता घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

विकासकामांना थांबवले नाही तर पूर्वीपेक्षा अधिक गती दिली
लोकलला मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने उपनगरीय रेल्वे सेवेवरील ताण कमी होणार आहे. आज मुंबईत मेट्रोची जेवढी कामे सुरू आहेत तेवढी जगात कुठेही सुरू नसतील, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. कुठल्याही विकासकामांना थांबवले नाही तर पूर्वीपेक्षा अधिक गती देताना जनतेला जे आवश्यक आहे ते देण्याचं काम सरकार करीत असल्याने हे लोकाभिमुख सरकार असल्याचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले.



अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना सेवा – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या मार्गावर मेट्रो चाचण्यांना सुरुवात होणार असून 4 महिन्यात या मार्गावर मेट्रो धावू लागतील.

35 किमीचा हा मेट्रो मार्ग असून त्याद्वारे अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील 13 लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. या दोन्ही मार्गावर मे 2021 पर्यंत सेवा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. 2026 पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित असून त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश परिसरात वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणतः 2031 पर्यंत 1 कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील असा अंदाज असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते ट्रॅव्हल कार्ड, ब्रँडिंग मॅन्युअलचे अनावरण तर ग्रहण उपकेंद्राचे बटन दाबून उदघाटन करण्यात आले. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी प्रास्ताविक केले.

 

प्रकल्पाबाबत : मुंबई मेट्रो लाईन २ ए (दहिसर पूर्व ते डीएन नगर) आणि लाईन ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) साठी वापरण्यात येणारा भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो कोच मुंबईत दाखल झाला.
या दोन्ही मेट्रो मार्गावर नियंत्रण ठेवणे आणि एकात्मिक कृतींसाठी चारकोप आगार विकसित केले आहे. मेट्रो चाचणी मार्चपासून सुरू होईल आणि ती पुढे महिनाभर सुरू राहील. त्यानंतर मेपासून मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष व्यावसायिक कामकाज सुरू होईल.

 

ठळक वैशिष्ट्ये : 
चालकविरहीत ट्रेनशी अनुकूलता
ऊर्जा वाचविणारी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टम
प्रत्येक बाजूला चार दरवाजे असलेली स्टेनलेस स्टील बॉडी.
विकसित देशातील शहरांप्रमाणे या नवीन कोचमधून प्रवाशांना त्यांच्या सायकलसह प्रवास करता येऊ शकेल.
मेट्रो लाईन २ ए आणि लाइन ७ हे दोन्ही मेट्रो मार्ग महत्त्वपूर्ण आहेत, कारण यामुळे अंधेरी आणि दहिसर दरम्यान मेट्रो प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होणार असून त्यामुळे उपनगरीय लोकल गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे.

मेट्रो लाइन २ ए : दहिसर पूर्व ते डीएन नगरला जोडणाऱ्या १८.५ किमी लांबीच्या मेट्रो लाईन २ ए च्या बांधकामासाठी ६,४१० कोटी रुपये खर्च होत आहे. यात आनंद नगर, रुषी संकुल, आयसी कॉलनी, एकसर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीर नगर, कामराज नगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्क, बांगूर नगर, गोरेगाव मेट्रो, आदर्श नगर, शास्त्री नगर आणिडीएन नगरही १६ स्थानके असतील.
मेट्रो लाइन ७ : अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्वेला जोडणारी १६.४७५किमी लांबीची मेट्रो लाइन ७ ही ६.२०८ कोटी रुपये खर्चून बांधली जात आहे. यामध्ये दहिसर (पूर्व). ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा अँड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, महानंद, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी (पूर्व) अशी १३ स्थानके असतील. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-first-line-of-the-metro-will-start-by-June-Attempt-to-provide-affordable-transport-to-Mumbaikars-with-affordable-housing</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 30 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MNS-president-Raj-Thackeray-to-visit-Ayodhya-</link>
            <description>महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि उद्धव यांचे चुलत बंधू राज ठाकरेही अयोध्येला जाणार आहे. १ मार्च ते ९ मार्चच्या दरम्यान एखाद्या दिवशी राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असून ते रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. आज मुंबईमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. ९ मार्च नंतर राज ठाकरे राज्यभरामध्ये दौरा करणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

राज्यामध्ये महाविकास आघाड</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-30/rjathakrye.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि उद्धव यांचे चुलत बंधू राज ठाकरेही अयोध्येला जाणार आहे. १ मार्च ते ९ मार्चच्या दरम्यान एखाद्या दिवशी राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असून ते रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. आज मुंबईमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. ९ मार्च नंतर राज ठाकरे राज्यभरामध्ये दौरा करणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल प्रमुखविरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाने अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्णाम झालेली ही हिंदुत्ववादी पक्षाची जागा भरुन काढण्याच्या दृष्टीकोनातून मनसेने आपला पुढचा राजकीय प्रवास सुरु केल्याचे चित्र मागील काही महिन्यांपासून दिसत आहे असं अनेक राजकीय जाणाकार सांगतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करुन सत्तेत आलेली शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मवाळ झाल्याची टीका मागील एका वर्षामध्ये भाजपाने अनेकदा केली आहे. त्यातच आता राम मंदिराच्या बांधकामासाठी निधी संकलन सुरु झालं असल्याने अयोध्या राम मंदिराचा मुद्दाही चर्चेत आहे. दुसरीकडे मनसे आणि भाजपा एकत्र येण्यासंदर्भातील बातम्या अनेकदा चर्चेत असतात. याच सर्व पार्श्वभूमीवर हिंदुत्वावादी मतदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने मनसेचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते.

मागच्या वर्षी सात मार्चला मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेना अयोध्येमध्ये शक्तीप्रदर्शन केलं होतं. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेने अनेकदा भाजपची कोंडी करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा लावून धरला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर राम मंदिराचा प्रश्न सुटला. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेची कोंडी होतानाचे चित्र पहायाला मिळाल. निवडणुका झाल्यानंतर अयोध्येला जाण्याचे ठाकरे यांनी जाहीर केले होतं. सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने हिंदूुत्वाची भूमिका मवाळ केल्याची चर्चा सुरू झाली होती. याच सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा केला होता. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MNS-president-Raj-Thackeray-to-visit-Ayodhya-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 29 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा होणार सुरू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Local-service-will-be-available-for-the-general-public-from-February-1-</link>
            <description>मुंबई : अखेर मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं, राज्य सरकारनं सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्य माणसांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-29/localsuru.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अखेर मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं, राज्य सरकारनं सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्य माणसांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सेवेला परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वांना यातून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई आणि उपनगरातील विविध कार्यालये आणि आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वांना सोयीचं होईल, असं आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  म्हटलं आहे.

कधी प्रवास करता येईल :
सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे.

कधी प्रवास करता येणार नाही :
सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Local-service-will-be-available-for-the-general-public-from-February-1-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 29 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२१-२२ वर्षासाठी ३७६.०९ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Approval-of-Rs-37609-crore-for-Mumbai-Suburban-District-for-the-year-2021-22-</link>
            <description>मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी एकुण 376.09 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनांसाठी 319.36 कोटी रुपये, समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 51.14 कोटी रुपये तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी 5.59 कोटी रुपये अशा एकुण 376.09 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी देण्यात आली. सन 2021-22 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नगर विकास (सौंदर्यीकरण), गृह निर्माण (संरक्षण भिंत), उर्जा, शिक्षण, परिवहन, पर्यटन, शासकीय कार्यालय व प्रशासकीय इमारती इत्यादी विविध योजनांसाठी 123.88 कोटी रुपयांचा नियतव्यय वाढवून मिळण्यासाठी रा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-29/jillha-niyoja.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी एकुण 376.09 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनांसाठी 319.36 कोटी रुपये, समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 51.14 कोटी रुपये तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी 5.59 कोटी रुपये अशा एकुण 376.09 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी देण्यात आली. सन 2021-22 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नगर विकास (सौंदर्यीकरण), गृह निर्माण (संरक्षण भिंत), उर्जा, शिक्षण, परिवहन, पर्यटन, शासकीय कार्यालय व प्रशासकीय इमारती इत्यादी विविध योजनांसाठी 123.88 कोटी रुपयांचा नियतव्यय वाढवून मिळण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत मागणी करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, कौशल्य विकास विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, अश्विनी भिडे, पी. वेलारासू, उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर आदी मान्यवर उपस्थित होते. ऑनलाईन प्रणालीद्वारे खासदार गजानन किर्तीकर, मनोज कोटक, आमदार सुनिल राणे, मनिषा चौधरी, प्रकाश सुर्वे, मिहीर कोटेजा, रमेश कोरगांवकर, रवींद्र वायकर, सुनिल प्रभू, अतुल भातखळकर, भारती लव्हेकर, अमित साटम, दिलीप लांडे, अबू असीम आझमी, प्रकाश फातर्पेकर, मंगेश कुडाळकर, संजय पोतनीस, झीशान सिद्दीकी, ॲड. आशिष शेलार, विलास पोतनीस, कपील पाटील, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, नगरसेवक आदी मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या यावेळी मांडल्या. तसेच विविध विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यानुसार संबंधित विभागांनी त्याची दखल घ्यावी, तसेच विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मागील वर्षभरात कोरोना संकटकाळात सर्व प्रशासनाने चांगले काम केले. आता लसीकरणालाही चांगली सुरुवात झाली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान उपनगरांत यशस्वपीपणे राबविण्यात आले. आता पुढील आर्थिक वर्षाचे नियोजन करताना कोरोना संकटावर मात करण्याबरोबरच मुंबईच्या विकासाला चालना देण्यात येईल. आजच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर कार्यवाही करुन येत्या काळात मुंबईत चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास करु, असे ते म्हणाले.

कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक म्हणाले की, मुंबई उपनगरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देताना रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न महत्वाचा आहे. याबरोबरच रेल्वे स्टेशन परिसराची सुधारणा करण्याच्या कामासही प्राधान्य द्यावे लागेल. गोवंडी, कुर्ला आदी विविध रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सुधारणा अपेक्षीत आहेत. यासाठी पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरांमधील स्टेशन परिसरांच्या विकासासाठी आढावा घेऊन प्रस्ताव सादर करु, असे त्यांनी सांगितले.

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत सन 2021-22 या वर्षामध्ये राबवावयाच्या विविध योजना व त्यासाठी प्रस्तावित नियतव्यय याबाबतचे सादरीकरण जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Approval-of-Rs-37609-crore-for-Mumbai-Suburban-District-for-the-year-2021-22-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 29 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Disciplinary-action-will-be-taken-against-government-and-semi-government-employees-participating-in-the-strike-</link>
            <description>मुंबई : राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांनी २९ जानेवारी, २०२१ रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ६ च</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-29/mantralaya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांनी २९ जानेवारी, २०२१ रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ६ च्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यास संप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या संपात राज्यातील राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र व महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व स्थानिक चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. या संपामध्ये राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र शासनाचे काम नाही, वेतन नाही हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. याबाबत शासनाने २८.०१.२०२१ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. त्याकडे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Disciplinary-action-will-be-taken-against-government-and-semi-government-employees-participating-in-the-strike-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 29 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठीच्या संवर्धनासाठी पुरस्कार विजेत्यांनी मार्गदर्शक व्हावे – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Award-winners-should-be-guides-for-the-promotion-of-Marathi</link>
            <description>मुंबई : मराठी भाषेतील साहित्य निर्मितीतील योगदानाबद्दल पुरस्कारप्राप्त सर्व विजेत्यांचे अभिनंदन करित असतानाच या साहित्यिकांकडून मराठी भाषा संवर्धन व वृद्धी यासाठी मराठी भाषा विभागाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची सांगता झाली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या ३४ पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली.

यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, विधानमंडळातील मराठी भाषा समिती प्रमुख चेतन तुपे, कला शिक्षक गोपाल वाकोडे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले उपस्थित होते.

मराठी भाषा मंत्री श्री. देसाई म्हणाले, मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन परस्परसंवादी पुस्तकांची निर्मिती व्हावी. मराठीचे संवर्धनच नव्हे तर मैत्रीपुर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा वृद्धींगत होणे गरजेचे आहे.

मंत्रालयातील लेखकांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाची संकल्पना लोकांच्या पसंतीस उतरली आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेतून स्वाक्षरी करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देणारे कला शिक्षक वाकोडे गुरुजी यांचेही काम उल्लेखनीय असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.


मराठीचा प्रचार आणि प्रसारासाठी समाजमाध्यमाचा वापर – प्राजक्ता लवंगारे
मराठी भाषेचा प्रसार व प्रचार व्हावा. यासाठी मराठी विभाग कार्यरत असून मराठीचा वापर जास्तीत जास्त समाज माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच एरोली येथील उपकेंद्राच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. मराठी भाषा पंधरवड्यात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात यावे अशी सूचना केली होती. त्या अनुषंगाने पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात आले, असेही श्रीमती लवंगारे यांनी सांगितले.

सकारात्मक उपक्रम राबवावेत : चेतन तुपे
मराठी भाषा पंधरवडानिमित्त मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, विश्वकोश व माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध कलावंताने या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. त्याबद्दल विधानमंडळातील मराठी भाषा समिती प्रमुख चेतन तुपे यांनी सर्वांचे अभिनंदन केले  तसेच या माध्यमातून सकारात्मक उपक्रम राबविले जावेत. यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

नविन शब्दांचा समावेश करावा- रणजितसिंह डिसले
सन २०२० चे वैश्विक शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले म्हणाले, मराठी भाषा पंधरवडा यामध्ये सुधारणा करुन मराठी भाषा वृद्धीगंत पंधरवडा करण्यात यावा. समाज माध्यमावर मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-29/bhasha-sanvardhan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मराठी भाषेतील साहित्य निर्मितीतील योगदानाबद्दल पुरस्कारप्राप्त सर्व विजेत्यांचे अभिनंदन करित असतानाच या साहित्यिकांकडून मराठी भाषा संवर्धन व वृद्धी यासाठी मराठी भाषा विभागाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची सांगता झाली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या ३४ पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली.

यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, विधानमंडळातील मराठी भाषा समिती प्रमुख चेतन तुपे, कला शिक्षक गोपाल वाकोडे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले उपस्थित होते.

मराठी भाषा मंत्री श्री. देसाई म्हणाले, मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन परस्परसंवादी पुस्तकांची निर्मिती व्हावी. मराठीचे संवर्धनच नव्हे तर मैत्रीपुर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा वृद्धींगत होणे गरजेचे आहे.

मंत्रालयातील लेखकांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाची संकल्पना लोकांच्या पसंतीस उतरली आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेतून स्वाक्षरी करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देणारे कला शिक्षक वाकोडे गुरुजी यांचेही काम उल्लेखनीय असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.


मराठीचा प्रचार आणि प्रसारासाठी समाजमाध्यमाचा वापर – प्राजक्ता लवंगारे
मराठी भाषेचा प्रसार व प्रचार व्हावा. यासाठी मराठी विभाग कार्यरत असून मराठीचा वापर जास्तीत जास्त समाज माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच एरोली येथील उपकेंद्राच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. मराठी भाषा पंधरवड्यात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात यावे अशी सूचना केली होती. त्या अनुषंगाने पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात आले, असेही श्रीमती लवंगारे यांनी सांगितले.

सकारात्मक उपक्रम राबवावेत : चेतन तुपे
मराठी भाषा पंधरवडानिमित्त मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, विश्वकोश व माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध कलावंताने या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. त्याबद्दल विधानमंडळातील मराठी भाषा समिती प्रमुख चेतन तुपे यांनी सर्वांचे अभिनंदन केले  तसेच या माध्यमातून सकारात्मक उपक्रम राबविले जावेत. यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

नविन शब्दांचा समावेश करावा- रणजितसिंह डिसले
सन २०२० चे वैश्विक शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले म्हणाले, मराठी भाषा पंधरवडा यामध्ये सुधारणा करुन मराठी भाषा वृद्धीगंत पंधरवडा करण्यात यावा. समाज माध्यमावर मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त केला जावा. तसेच नवीन शब्दाचा मराठी भाषेमध्ये वापर करण्यात यावा.



मंत्रालयातील लेखकांचे साहित्य प्रदर्शन
मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनाची मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी स्टॉलला भेट देवून पाहणी केली. कला शिक्षक गोपाळ वाकोडे यांनी मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांना मराठी भाषेतील त्यांच्या स्वाक्षरीचे पाच नमुने दाखवले.

अभिवाचन व साहित्ययात्री स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण
अभिवाचन स्पर्धेतील विजेते संदीप जाधव, नीलिमा जाधव, सोनल स्मिथ पाटील, वासंती काळे, शिल्पा नातू यांना तसेच साहित्य यात्री प्रश्न मंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पुरस्कार वितरण करण्यात आले.

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार सन २०१९
महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार दिले जातात. या योजनेअंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. छाननीअंती राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी पात्र ठरलेली पुस्तके परीक्षणार्थ व शिफारशी करण्याकरिता परीक्षकांकडे सोपविण्यात येतात. स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराकरिता पात्र ठरलेल्या साहित्यिकांना प्रदान करावयाच्या पुरस्काराचे स्वरूप जास्तीत जास्त रु.१,००,०००/- (रुपये एक लक्ष फक्त) व कमीत कमी रु.५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त) इतकी रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत २०१९ च्या पुरस्कार स्पर्धेसाठी एकूण १०७३ प्रवेशिका मंडळास प्राप्त झाल्या होत्या. त्यातील ८४ प्रवेशिका राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेच्या नियमांमध्ये बसत नसल्यामुळे छाननी समितीने बाद ठरविल्या. छाननीअंती राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी पात्र ठरलेली ९८९ पुस्तके परीक्षणार्थ व शिफारशी करण्याकरीता परीक्षकांकडे सोपविण्यात आली होती. परीक्षण समितीतील परीक्षकांच्या निर्णयानुसार त्यांनी शिफारस केलेल्या सन २०१९ या वर्षाकरिता राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात येत असलेल्या लेखक / साहित्यिक यांच्या नावांचा निकाल सविस्तर विवरणपत्रासह महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यावर्षी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१९ च्या स्पर्धेसाठी प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या वाङ्मय प्रकारामध्ये परीक्षकांनी पुरस्कारसाठी एकाही पुस्तकाची शिफारस केलेली नाही.

कोवीडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र पुरस्काराकरिता पात्र साहित्यिकांना थेट घरपोच प्रदान करण्यात येणार आहे. पारितोषिकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरित करण्यात येईल.



पुरस्कार विजेत्यांची नावे
सन २०१९ या वर्षाकरिता उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या  लेखक / साहित्यिकांची यादी

१. प्रौढ वाङ्मय – काव्य कवी केशवसूत पुरस्कार १,००,०००/- मंगेश नारायणराव काळे मायावीये तहरीर पोएट्रीवाला पेपरवॉल मीडिया ॲण्ड पब्लिशिंग प्रा.लि. चे इम्प्रिंट, मुंबई

२. प्रथम प्रकाशन – काव्य बहिणाबाई चौधरी पुरस्कार ५०,०००/-संदीप शिवाजीराव जगदाळे असो आता चाड लोकवाङ्मय गृह, मुंबई

३.प्रौढ वाङ्मय – नाटक/एकांकिका राम गणेश गडकरी पुरस्कार १,००,०००/- शफाअत खान गांधी आडवा येतो पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

४. प्रथम प्रकाशन – नाटक/एकांकिका विजय तेंडूलकर पुरस्कार ५०,०००/- अनुप जत्राटकर निष्पर्ण पिंपळाच्या छायेत तेजस पब्लिकेशन, कोल्हापूर

५. प्रौढ वाङ्मय – कादंबरी हरी नारायण आपटे पुरस्कार १,००,०००/- मनोज बोरगावकर नदीष्ट ग्रंथाली, मुंबई

६.प्रथम प्रकाशन – कादंबरी श्री.ना.पेंडसे पुरस्कार ५०,०००/- ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यसन स्वयंदीप प्रकाशन, पुणे

७. प्रौढ वाङ्मय – लघुकथा दिवाकर कृष्ण पुरस्कार १,००,०००/- धर्मराज निमसरकर हुंदक्यांची काहिली दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे

८. प्रथम प्रकाशन – लघुकथा ग.ल.ठोकळ पुरस्कार ५०,०००/- डॉ. विजय जाधव अस्वस्थ तांडा ग्रंथाली, मुंबई

९. प्रौढ वाङ्मय – ललितगद्य (ललित विज्ञानासह) अनंत काणेकर पुरस्कार १,००,०००/- नयना सहस्त्रबुद्धे स्त्रीभान अमेय प्रकाशन, पुणे

१०. प्रथम प्रकाशन – ललितगद्य ताराबाई शिंदे पुरस्कार ५०,०००/- डॉ. ऐश्वर्या रेवडकर बिजापूर डायरी साधना प्रकाशन, पुणे

११. प्रौढ वाङ्मय – विनोद श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार १,००,०००/- प्रा.अनिल सोनार गझल मिस्किली रजत प्रकाशन, औरंगाबाद

१२. प्रौढ वाङ्मय – चरित्र न.चिं.केळकर पुरस्कार १,००,०००/- अनीता पाटील सूर्यकोटि समप्रभ द्रष्टा अणुयात्रिक डॉ. अनिल काकोडकर मनोविकास प्रकाशन,पुणे

१३. प्रौढ वाङ्मय -आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार १,००,०००/- अशोक राणे सिनेमा पाहणारा माणूस संधिकाल प्रकाशन, भाईंदर

१४. प्रौढ वाङ्मय – समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन श्री. के. क्षीरसागर पुरस्कार १,००,०००/- नीलिमा गुंडी गतकाळाची गाज मौज प्रकाशन गृह, मुंबई

१५. प्रथम प्रकाशन – समीक्षा सौंदर्यशास्त्र रा.भा.पाटणकर पुरस्कार ५०,०००/- शिफारस नाही

१६. प्रौढ वाङ्मय – राज्यशास्त्र/समाजशास्त्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार १,००,०००/- डॉ. हमीद दाभोलकर विवेकाच्या वाटेवर राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे

१७. प्रौढ वाङ्मय – इतिहास शाहू महाराज पुरस्कार १,००,०००/- गोपाळ चिप्पलकट्टी प्राचीन भारतीय संस्कृती: मूलाधारांच्या शोधात सदामंगल पब्लिकेशन, मुंबई

१८. प्रौढ वाङ्मय – भाषाशास्त्र/व्याकरण नरहर कुरूंदकर पुरस्कार १,००,०००/- खंडेराव कुलकर्णी मराठी व्याकरण : स्वरूप व चिकित्सा पद्मगंधा प्रकाशन, पुणे

१९. प्रौढ वाङ्मय – विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार १,००,०००/- डॉ.व्ही.एन.शिंदे आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया अक्षर दालन, कोल्हापूर

२०. प्रौढ वाङ्मय – शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह वसंतराव नाईक पुरस्कार १,००,०००/- रमेश जाधव पोशिंद्याचे आख्यान एक प्रश्नोपनिषद साधना प्रकाशन, पुणे

२१. प्रौढ वाङ्मय – उपेक्षितांचे साहित्य (वंचित, शोषित, पिडीत, आदिवासी, कष्टकरी, अनुसूचित जाती व नव बौद्ध इत्यादी) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार १,००,०००/- डॉ. श्रीपाल सबनीस आदिवासी प्रतिभावंतांचे मराठी साहित्य दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे

२२. प्रौढ वाङ्मय – अर्थशास्त्र व अर्थशास्त्र-विषयक लेखन सी.डी. देशमुख पुरस्कार १,००,०००/- डॉ. गुरूदास नूलकर अनर्थशास्त्र अर्थशास्त्र पर्यावरण आणि विषमता मनोविकास प्रकाशन,पुणे

२३. प्रौढ वाङ्मय – तत्त्वज्ञान व मानसशास्त्र ना.गो. नांदापूरकर पुरस्कार १,००,०००/- मनीषा बाठे रामदासी मोक्षपट आणि वारकरी मोक्षपट एक तौलनिक मागोवा समर्थ मीडिया सेंटर, पुणे

२४. प्रौढ वाङ्मय – शिक्षणशास्त्र कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार १,००,०००/- परेश जयश्री मनोहर व संतोष शेंडकर शिक्षणकोंडी रोहन प्रकाशन, पुणे

२५. प्रौढ वाङ्मय – पर्यावरण डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार १,००,०००/- अच्युत गोडबोले अनर्थ विकासनीती : सर्वनाशाच्या उंबरठ्यावर?   मनोविकास प्रकाशन, पुणे

२६. प्रौढ वाङ्मय – संपादित/ आधारित रा.ना.चव्हाण पुरस्कार १,००,०००/- संपादक श्याम माधव धोंड कवी अनिल यांची संपूर्ण कविता विजय प्रकाशन, नागपूर

२७. प्रौढ वाङ्मय – अनुवादित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार १,००,०००/- अनुवादक माधव वझे प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे

२८. प्रौढ वाङ्मय – संकीर्ण (क्रीडासह) भाई माधवराव बागल पुरस्कार १,००,०००/- डॉ. सुरेश हावरे शिदोरी राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे

२९. बालवाङ्मय – कविता बालकवी पुरस्कार ५०,०००/- विलास कांतीलाल मोरे शाळेला सुट्टी लागली रे ss दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे

३०. बालवाङ्मय – नाटक व एकांकिका भा.रा. भागवत पुरस्कार ५०,०००/- सुनंदा गोरे नवी प्रतिज्ञा गोदा प्रकाशन, औरंगाबाद

३१. बालवाङ्मय – कादंबरी साने गुरूजी पुरस्कार 50,000/- बबन मिंडे दौलतबंकी आणि त्याचा खजिना राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे

३२. बालवाङ्मय – कथा ( छोटया गोष्टी, परीकथा, लोककथांसह) राजा मंगळवेढेकर पुरस्कार ५०,०००/- स्वाती राजे शोध रोहन प्रकाशन, पुणे

३३. बालवाङ्मय – सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे) यदुनाथ थत्ते पुरस्कार ५०,०००/- विजय तांबे बबडू बँकेत रोहन प्रकाशन, पुणे

३४. बालवाङ्मय – संकीर्ण ना.धो. ताम्हणकर पुरस्कार ५०,०००/- आशा बोकील अनंत तिची ध्येयासक्ती : बचेंद्रीपाल आशा बोकील, पुणे

३५. सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार १,००,०००/- अदिती बर्वे सौदीतले दिवस पद्मगंधा प्रकाशन, पुणे ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Award-winners-should-be-guides-for-the-promotion-of-Marathi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 29 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Social-Welfare-Minister-Dhananjay-Munde-will-solve-the-problems-of-the-employees-of-the-Social-Welfare-Department-with-priority-</link>
            <description>मुंबई : समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. सामाजिक न्याय विभागात वर्ग ३ ची १४४१ व वर्ग ड ची १५८४ पदे रिक्त पदभरतीबाबत वित्त विभागाचे असलेले निर्बंध उठताच पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

राज्यभरातील समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत श्री.मुंडे यांनी विविध कर्मचारी संघटना व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले. अनेक म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-29/samajkalyan-prashan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. सामाजिक न्याय विभागात वर्ग ३ ची १४४१ व वर्ग ड ची १५८४ पदे रिक्त पदभरतीबाबत वित्त विभागाचे असलेले निर्बंध उठताच पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

राज्यभरातील समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत श्री.मुंडे यांनी विविध कर्मचारी संघटना व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले. अनेक मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले नियोजित लेखणीबंद आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे कळविले आहे.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे म्हणाले, समाज कल्याण विभागातील निलंबित ८ कर्मचाऱ्यांना पुनर्स्थापित करण्यात आले असून उर्वरित कर्मचाऱ्यांचा प्रकरणनिहाय आढावा घ्यावा, रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल सादर करावा, १०/२०/३० च्या आश्वासित प्रगती योजनेअंतर्गतचे लाभ त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी. पदोन्नतीबाबतही लवकर बैठक आयोजित करण्याबाबत तसेच विभागीय परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे निर्देशही श्री .मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

शासकीय वसतीगृहात कंत्राटी पदे न भरण्याबाबत फेर आढावा घेऊन प्रस्ताव सादर करावा, शासकीय निवासी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करावी आदीबाबत यावेळी चर्चा झाली.

आदिवासी उपयोजना अंतर्गत जो आकृतिबंध निश्चित केला आहे तसा आकृतिबंध अनुसूचित जाती उपयोजनेसाठी प्रस्तावित  करून प्रस्ताव तात्काळ सादर करण्यात यावा. कंत्राटी जनसंपर्क अधिकारी, विधी अधिकारी व संगणक चालक यांना सेवेत सामावून घेण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

बैठकीस संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष श्री शांताराम शिंदे, कृती समिती अध्यक्ष श्री. राजेंद्र देवरे, उपाध्यक्ष श्री राजेंद्र भुजाडे, कोषाध्यक्ष श्री राजेंद्र कांबळे, सचिव श्री सुजित भांबुरे, सचिव श्री भरत राऊत, कार्यकारणी सदस्य सर्वश्री भूषण शेळके, विठ्ठल राव धसाडे, प्रफुल्ल गोहते, डॉक्टर त्रिवेणी लोहार, शासकीय निवासी शाळा प्रतिनिधी विष्णू दराडे, शिवराज गायकवाड हे उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Social-Welfare-Minister-Dhananjay-Munde-will-solve-the-problems-of-the-employees-of-the-Social-Welfare-Department-with-priority-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 27 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध आदरातिथ्य घटकांसमवेत २ हजार ९०५ कोटी रुपयांचे सामंजस्य करार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MoU-worth-Rs-2905-crore-with-various-hospitality-units-to-boost-tourism-</link>
            <description>मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री श्री. आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरातिथ्य क्षेत्रातील विविध घटकांसमवेत सुमारे २ हजार ९०५ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून राज्याच्या विविध भागात हॉटेल, रिसॉर्ट, वेलनेस सेंटर्स, हेल्थ फार्म, थिम पार्क. मेडीटेशन सेंटर, रोपवे, स्विमींग पूल, हॉटेल स्पा, हेल्थ क्लब, बोटींग आदी विविध पर्यटन सुविधांची निर्मिती होणार असून सुमारे ६ हजार ७५४ इतक्या रोजगाराची निर्मिती होणार आहे. राज्य शासनाने आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला असून यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. यापुढील काळातही या क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलू, असे यावेळी मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-27/parytanchalna.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री श्री. आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरातिथ्य क्षेत्रातील विविध घटकांसमवेत सुमारे २ हजार ९०५ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून राज्याच्या विविध भागात हॉटेल, रिसॉर्ट, वेलनेस सेंटर्स, हेल्थ फार्म, थिम पार्क. मेडीटेशन सेंटर, रोपवे, स्विमींग पूल, हॉटेल स्पा, हेल्थ क्लब, बोटींग आदी विविध पर्यटन सुविधांची निर्मिती होणार असून सुमारे ६ हजार ७५४ इतक्या रोजगाराची निर्मिती होणार आहे. राज्य शासनाने आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला असून यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. यापुढील काळातही या क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलू, असे यावेळी मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री श्री. ठाकरे, राज्यमंत्री कुमारी तटकरे यांच्यासह पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, सहायक संचालक रवींद्र पवार यांच्यासह आदरातिथ्य क्षेत्रातील उद्योजक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मांडके अँड मांडके ग्रुप (असगोली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी), महर्षी वेदीक हेल्थ प्रा.लि. (वहनगांव, ता. मावळ, जि. पुणे), मेसर्स शिवाई कृष्णा रोपवेज (सिंहगड, पुणे), हॉटेल नागपूर अशोक (लक्ष्मी नगर, नागपूर), ॲटोमॅटीक होटेल्स अँड रिसॉर्टस् प्रा.लि. (सातपूर, नाशिक), ब्लू शाईन हॉस्पिटॅलिटी (मुनगे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग), बीच कॉटेजेस (मोरवे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग), ओशन व्ह्यू रिसॉर्टस् (मुनगे सदेवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग), निलकंठ लेइझर एलएलपी (हातगड, ता. सुरगणा, जि. नाशिक), लेक व्ह्यू व्हेन्च्युअर्स (टाकळी सीम, नागपूर), साईओ इन्फ्रा (जावळी, महाबळेश्वर), मेसर्स ट्रायोटा व्हेन्च्युअर्स (चिखलठाणा औद्योगिक क्षेत्र, जि. औरंगाबाद), श्रीश्री इन्फ्रान्स्ट्रक्चर (मेहरुन, जि. जळगाव) या कंपन्यांबरोबर विविध प्रकल्प, आदरतिथ्य उद्योग यांना चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले. या सर्व प्रकल्पांना गतिमान करण्यासाठी तसेच शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध धोरणे, योजनांचा त्यांना लाभ, सवलती मिळवून देण्यासाठी पर्यटन विभाग आणि पर्यटन संचालनालयामार्फत सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. हे सर्व प्रकल्प जून २०२२ ते २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहेत.

याशिवाय यावेळी जीवन कदम आणि सौरभ भट्टीकर या व्ह्लॉगर यांच्यासमवेतही पर्यटन संचालनालयाचा सामंजस्य करार करण्यात आला. हे व्ह्लॉगर राज्यातील पर्यटनाला सोशल मिडीयाच्या माध्यमातून चालना देणार आहेत. यावेळी मुंबईत २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या द मुंबई फेस्टीव्हलची तसेच व्हीडीओग्राफी स्पर्धेचीही घोषणा करण्यात आली.

पर्यटनमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, शासनाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन धोरण, बीच सॅक धोरण जाहीर केले असून कॅराव्हॅन पर्यटन धोरण लवकरच जाहीर होत आहे. आजच्या सामंजस्य करारातून राज्याच्या सर्वच भागात गुंतवणूक होत आहे. यातून राज्याच्या सर्वच भागात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे म्हणाल्या की, कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. शासनामार्फत राज्यातील सर्व विभागांमध्ये पर्यटनाला चालना देण्यात येईल. सर्व विभागांमध्ये पर्यटन महोत्सवासारखे उपक्रम राबविण्यात येतील. शासनाने आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिल्याने तसेच यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी केल्याने राज्यात या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे. त्यामुळे या क्षेत्रातील उद्योजकांनी पुढे यावे, शासनामार्फत त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MoU-worth-Rs-2905-crore-with-various-hospitality-units-to-boost-tourism-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 27 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ “न दिसणाऱ्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरु” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/We-start-a-war-with-invisible-enemies</link>
            <description>मुंबई : कोरोनाप्रमाणे गुन्हेगारी हा देखील एक प्रकारचा व्हायरस असून त्याला धडा शिकवणारी लस माझ्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या रुपाने उपलब्ध आहे, आम्हा सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे. सायबर क्राईम म्हणजे ई दरोडा, खिडक्या तुटल्या नाही, दरवाजे तोडले नाही पण तिजोरी लुटली आहे.  याला सायबर क्राईम म्हणतात. तो डोळ्यांना दिसत नाही. अशा या न दिसणाऱ्या शत्रू संगे आपले युद्ध अधिक सक्षमतेने आता सुरु झाले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याचे प्रत्यक्षात उद्घाटन केले तर पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण आणि मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्याचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. याच कार्यक्रमात ९४ पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षाचे ऑनलाईन उद्घाटनही करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन म्हटले की, या मुहूर्तावर राज्यघटनेचे, देशाच्या नागरिकांचे, कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या सर्वांना माझा सलाम आहे. मुख्यमंत्री लोकप्रिय होत असेल तर त्याचे मानकरी पोलीस सुद्धा आहेत, कारण कारभार कोण चालवतो यापेक्षा तो कसा चालतो याला जनता महत्त्व देते.

सायबर सेलसोबतची मूळ पोलीस ठाण्याची इमारत १०३ वर्षाची असली तरी ती मजबूत असल्याचे व तिच्यात आधुनिकतेकडे पाऊल टाकणारे सायबर पोलीस ठाणे आज सुरु केल्याने आधुनिकता आणि परंपरेचा मिलाफ झाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, डोळ्यात तेल घालून काम करणे म्हणजे काय असते याची प्रचिती पोलिसांकडे पाहिल्यानंतर येते. पोलीस घड्याळ हातात घालून काम करतो पण त्याला काळ वेळेचे भान न ठेवता काम करावे लागते. गुन्ह्यांचे स्वरूप बदलते आहे. मोबाईल फोनचा दुरुपयोग वाढतो आहे, आपल्याच साधनांचा उपयोग करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत होत आहे. जगाच्या पाठीवरचा कुणीही कुठेही बसून आपल्या घरातील माहिती, पैसे आणि इतर गोष्टींची चोरी या माध्यमातून करू श</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-27/ndisnarashatru.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाप्रमाणे गुन्हेगारी हा देखील एक प्रकारचा व्हायरस असून त्याला धडा शिकवणारी लस माझ्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या रुपाने उपलब्ध आहे, आम्हा सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे. सायबर क्राईम म्हणजे ई दरोडा, खिडक्या तुटल्या नाही, दरवाजे तोडले नाही पण तिजोरी लुटली आहे.  याला सायबर क्राईम म्हणतात. तो डोळ्यांना दिसत नाही. अशा या न दिसणाऱ्या शत्रू संगे आपले युद्ध अधिक सक्षमतेने आता सुरु झाले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याचे प्रत्यक्षात उद्घाटन केले तर पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण आणि मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्याचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. याच कार्यक्रमात ९४ पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षाचे ऑनलाईन उद्घाटनही करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन म्हटले की, या मुहूर्तावर राज्यघटनेचे, देशाच्या नागरिकांचे, कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या सर्वांना माझा सलाम आहे. मुख्यमंत्री लोकप्रिय होत असेल तर त्याचे मानकरी पोलीस सुद्धा आहेत, कारण कारभार कोण चालवतो यापेक्षा तो कसा चालतो याला जनता महत्त्व देते.

सायबर सेलसोबतची मूळ पोलीस ठाण्याची इमारत १०३ वर्षाची असली तरी ती मजबूत असल्याचे व तिच्यात आधुनिकतेकडे पाऊल टाकणारे सायबर पोलीस ठाणे आज सुरु केल्याने आधुनिकता आणि परंपरेचा मिलाफ झाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, डोळ्यात तेल घालून काम करणे म्हणजे काय असते याची प्रचिती पोलिसांकडे पाहिल्यानंतर येते. पोलीस घड्याळ हातात घालून काम करतो पण त्याला काळ वेळेचे भान न ठेवता काम करावे लागते. गुन्ह्यांचे स्वरूप बदलते आहे. मोबाईल फोनचा दुरुपयोग वाढतो आहे, आपल्याच साधनांचा उपयोग करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत होत आहे. जगाच्या पाठीवरचा कुणीही कुठेही बसून आपल्या घरातील माहिती, पैसे आणि इतर गोष्टींची चोरी या माध्यमातून करू शकतो, असे असले तरी या गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल, याबद्दल मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा मला अभिमान आहे.

कुणी कितीही बदनामी केली तरी बेचैन होऊ नका, त्यांचा बुरखा तुम्ही फाडला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, तुमचा अभिमान राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे. सरकार म्हणून ताकतीने तुमच्या मागे उभे आहे. पोलिसांच्या घराचा प्रश्न आपण संपूर्णत: मार्गी लावणार आहोत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे, यासाठीचे आवश्यक असणारे प्रस्ताव समोर आणा आपण त्याला मंजुरी देऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पोलीस स्वागत कक्षाच्या माध्यमातून  वेगळा अनुभव नागरिकांना अनुभवता येईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गुन्हेगार आणि गुन्हेगारीवर जरब बसवायची असेल तर नागरिकांना पोलिसांची भीती वाटू नये. दरारा आणि दहशत यामध्ये फरक आहे. गुंडाची असते ती दहशत आणि पोलिसांचा असतो तो दरारा. उंदराच्या बिळात लपलेल्यांना शोधून काढून फासावर लटकवण्याचे काम मुंबई पोलिसांनी केले आहे. हे काम जनतेचे आर्शीवाद घेण्याचे काम आहे. या आशीर्वादाच्या बळावर आपण असेच उत्तम काम करत रहा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवाहन केले.

कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील सहभागी झाले होते. याशिवाय मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, उपगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारीही कार्यक्रमास उपस्थित होते.

सायबर क्राईम सेक्युरिटी प्रकल्प लवकरच – गृहमंत्री अनिल देशमुख
माहिती तंत्रज्ञानाने जग व्यापल असताना ऑनलाईन माहितीची देवाण घेवाण, आर्थिक व्यवहार होतात. अनेक जिल्ह्यात आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक होताना दिसते. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. त्यांचे प्रमाण इतर गुन्ह्यांएवढे वाढत आहे. पाच ट्रिलियन डॉलरने सायबर गुन्हे जगभरात वाढत आहेत. महाराष्ट्रातही हे प्रमाण आणि प्रकार वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन सुरु करण्यात आल्याचा आनंद आहे. ९०० कोटींचा सायबर क्राईम सेक्युरिटी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु करू. यामाध्यमातून सायबर क्राईम थांबवण्याचा प्रयत्न होणार आहे.

समाज माध्यमाचा वापर करून पोलिसांना, राजकीय व्यक्ती किंवा महिलांना बदनाम करण्याचे काम, अफवा पसरवण्याचे, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे दिसते. अशा घटना थांबवण्यासाठीही या ठाण्यांचा उपयोग होईल. फेक प्रोफाईल तयार करण्याचे प्रमाण ही खूप वाढले आहे त्याकडे लक्ष देता येईल. मुंबईत कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी, गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे हा महत्त्वाचा विषय घेऊन महाराष्ट्र मुंबई पोलीस दल काम करत आहे. पोलिसांसाठी घरे हा महत्त्वाचा विषय आहे, एक लाख घरे पोलिसांसाठी बांधता येतील. हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे ते म्हणाले. जो कुणी नियमाच्या बाहेर जाऊन काम करील त्यांना धडा शिकवण्याचे काम मुंबई पोलीस करतच राहील असेही गृहमंत्री यावेळी म्हणाले. अँटी नार्कोटिक सेल अधिक सक्षम करण्याची गरज आहे, त्याचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वागत कक्ष निर्माण करून मार्गदर्शन करणार असल्याबद्दल मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. पोलीस स्टेशनला फक्त गुन्हा घडल्यावरच लोक येत नाही. त्यांच्या काही अडचणी प्रश्न असतात, त्यांना बसून सांगता येईल अशी जागा नव्हती. स्वागत कक्षामुळे हा प्रश्न सुटल्याचे ते म्हणाले जगभरात मुंबई पोलिसांचे नाव उंचावत ठेवण्यासाठी चे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. शासन आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

सायबर युद्धात आधुनिक तंत्रज्ञानासाठी पोलिसांच्या पाठीशी- आदित्य ठाकरे
संविधानानुसार देश कसा चालतो हे सांगणारे कोण तर ती खाकी. मला त्यांचा अभिमान वाटतो. अशा शब्दात मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस ठाण्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. स्वागत कक्षाच्या माध्यमातून मायेची आणि आपलेपणाची उब जाणवेल, असे सांगून त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

लोकांनी सायबर गुन्हे नोंदवण्यासाठी पुढे यावे – गृहराज्यमंत्री सतेज पाटील
मुंबई पोलीस तत्पर तपासासाठी जगभर प्रसिद्ध आहे. नवनवीन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन सुरु करण्यात आले असल्याचे सांगून लोकांनी सायबर गुन्हे नोंदवण्यासाठी पुढे यावे, तुमचे गुन्हे सोडवण्यासाठी, तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस तुम्हाला तत्परतेने मदत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तक्रारी नोंदवण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करील – मुंबई पोलीस आयुक्त
मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह प्रास्ताविक करताना म्हणाले, डिजिटल इकॉनॉमी विकसित होत असताना सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्याची व्याप्ती ही वाढत आहे. हे गुन्हे कुठेही बसून करता येतात. गेल्यावर्षी २५०० एफआरआर आणि १० हजार सायबर तक्रारी दाखल झाल्या. एकच सायबर पोलीस ठाणे बीकेसीत होते. या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज होती. त्यामुळेच ही पाच सायबर पोलीस स्टेशन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. आज या शिवाय ९४ पोलीस स्टेशनला स्वागत कक्षाचे ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन होत आहे. सर्वसामान्य माणसं जेंव्हा पोलीस स्टेशनला येतात तेंव्हा त्यांना त्यांचे प्रश्न व्यवस्थित मांडता यावेत यासाठी स्वागत कक्ष तयार करण्यात आला आहे यात प्रामुख्याने प्रशिक्षित महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे हा कक्ष त्यांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करील, असे त्यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/We-start-a-war-with-invisible-enemies</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 27 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकासासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Fund-of-Rs23-crore-sanctioned-for-conservation-beautification-and-tourism-development-of-Shivneri-fort</link>
            <description>मुंबई : छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर (जि. पुणे) येथील शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यास आज प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गडकिल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्याम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-27/parytanmantri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर (जि. पुणे) येथील शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यास आज प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गडकिल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडकिल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभिकरण आणि या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. यासाठी २३ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. या निधीतून शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल, असे ते म्हणाले.

या निधीतून पुरातत्व विभाग, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध कामे केली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचे पुनरुज्जीवन, पाथवेंची सुधारणा, रॉककट गुंफांचे पुनरुज्जीवन, पर्यटकांसाठी सोयी-सुविधा, दिशादर्शक आणि मार्गदर्शक चिन्हे, बागकाम, शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा, वरसुबाई मंदिर ते पद्मावती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा, शिरोली बु. ते तेजेवाडी रस्त्याची सुधारणा आदी विविध रस्त्यांची सुधारणा करणे, शिवसंकुल येथे इको टुरीजमची कामे, अप्पर पाथवेसाठी गॅबियन वॉल, बागेसाठी लँडस्केपींगची कामे आदी विविध कामे केली जाणार आहेत.

या कामासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि या कामाच्या मंजुरीसाठी वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी आभार मानले आहेत. भविष्यात शिवनेरीप्रमाणेच राज्यातील सर्व गडकिल्ल्यांचा त्यांचे ऐतिहासिक महत्त्व राखत पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल. या माध्यमातून शिवरायांचे कार्य देश-विदेशातील पर्यटक, अभ्यासकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागामार्फत व्यापक कार्य केले जाईल, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Fund-of-Rs23-crore-sanctioned-for-conservation-beautification-and-tourism-development-of-Shivneri-fort</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा आज राजभवनावर धडकणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Samyukta-Shetkari-Kamgar-Morcha-will-strike-at-Raj-Bhavan-today</link>
            <description> मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध 21 जिल्ह्य़ांमधून शेतकरी व कामगार हे नाशिकहून मुंबईत आले आहेत. दुपारी ते राजभवनावर धडकतील.

दिल्लीमध्ये मागील दोन महिने कृषी कायद्याविरूद्ध शेतकर्‍यांचा आवाज बुलंद ठेवत नवे कृषी कायदे रद्द (Farm Law) करण्याची मागणी करत असलेल्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-25/shetkarikamgarmorcha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध 21 जिल्ह्य़ांमधून शेतकरी व कामगार हे नाशिकहून मुंबईत आले आहेत. दुपारी ते राजभवनावर धडकतील.

दिल्लीमध्ये मागील दोन महिने कृषी कायद्याविरूद्ध शेतकर्‍यांचा आवाज बुलंद ठेवत नवे कृषी कायदे रद्द (Farm Law) करण्याची मागणी करत असलेल्या शेतकर्‍यांसाठी पाठिंबा देण्याकरिता आता राज्यातही शेतकरी एकवटले आहे. आज (25 जानेवारी) मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध 21 जिल्ह्य़ांमधून शेतकरी व कामगार हे नाशिकहून मुंबईत दाखल झाले. दरम्यान आज ते राजभवानावर (Maharashtra Rajbhavan) मोर्चा काढत आपला निषेध नोंदवणार आहेत.

दरम्यान किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अनिल नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार हा विराट मोर्चा केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात लढणार्‍या दिल्लीतील शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आहे. आज या मोर्चामध्ये एनसीपी अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. 

आज सकाळी दक्षिण मुंबईत आझाद मैदानात जाहीर सभा आणि नंतर दुपारी 2 च्या सुमारास हा मोर्चा राजभवनावर धडकेल. या मोर्चामध्ये कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर देखील काळजी घेतली जात आहे. वाहतूकीच्या दृष्टीने देखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Samyukta-Shetkari-Kamgar-Morcha-will-strike-at-Raj-Bhavan-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 26 जानेवारीपासून नागरिकांना करता येणार तुरुंग पर्यटन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/From-January-26-citizens-will-be-able-to-do-prison-tourism</link>
            <description>राज्यात 26 जानेवारी पासून तुरुंग पर्यटनाला सुरुवात होत आहे. पुण्यातील येरवडा जेल पासून तुरुंग पर्यटन खुलं होणार असून याद्वारे नागरिकांना तुरुंग आतून पाहता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे.

राज्यात 26 जानेवारी पासून तुरुंग पर्यटनाला (Jail Tourism) सुरुवात होत आहे. पुण्यातील (Pune) येरवडा जेल (Yerawada Central Jail) पासून तुरुंग पर्यटन खुलं होणार असून याद्वारे नागरिकांना तुरुंगाची सफर करता येणार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-23/yerwadatuirung.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यात 26 जानेवारी पासून तुरुंग पर्यटनाला सुरुवात होत आहे. पुण्यातील येरवडा जेल पासून तुरुंग पर्यटन खुलं होणार असून याद्वारे नागरिकांना तुरुंग आतून पाहता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे.

राज्यात 26 जानेवारी पासून तुरुंग पर्यटनाला (Jail Tourism) सुरुवात होत आहे. पुण्यातील (Pune) येरवडा जेल (Yerawada Central Jail) पासून तुरुंग पर्यटन खुलं होणार असून याद्वारे नागरिकांना तुरुंगाची सफर करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. पुण्यातील येरवडा सेंट्रल जेलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) या योजनेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशा प्रकारातील हा देशातील पहिलाच कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

तुरुंग पर्यटनाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात येरवडा जेल पासून होत आहे. शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि इतर लोक यांना या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देता येणार आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभ भाई पटेल, सरोजनी नायडू, सुभाषचंद्र बोस यांसारख्या अनेक दिग्गजांच्या स्मृती या वास्तूत आहेत.

या ऐतिहासिक वास्तूचा जवळून अनुभव घेण्यासाठी 5 ते 50 रुपयांपर्यंत तिकीट दर असणार आहेत. त्याचबरोबर गाईडची सोय देखील येथे मिळणार आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरस संकटकाळात सध्या दिवसाला केवळ 50 जणांनाच तुरुंग पर्यटन करता येणार आहे. तसंच या तुरुंग पर्यटनात ठाणे, नाशिक, रत्नागिरी येथील तुरुंगांचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात एकूण 60 तुरुंग आहेत. त्यात 24 हजार कैदी आहेत तर 3 हजार कैदी तात्पुरत्या तुरुंगात आहेत, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

यापूर्वी केवळ सिनेमा, मालिकांमध्ये तुरुंग पाहणाऱ्या सामान्य नागरिकांला प्रत्यक्ष तुरुंगाला थेट भेट देता येणार आहे आणि त्याबद्दलची माहिती ही मिळवता येणार आहे. त्यामुळे सरकारच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/From-January-26-citizens-will-be-able-to-do-prison-tourism</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केली 8500 जागांसाठी मेगाभरती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-state-health-department-announced-mega-recruitment-for-8500-posts</link>
            <description>येत्या 28 फेब्रुवारीला या पदांकरिता परीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारी 2019 साली या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठीही प्रक्रियेत पात्र ठरतील.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोक-यां वर गदा आल्यामुळे बरेच होतकरू तरूण बेरोजगार आले. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महाराष्ट्र आरोग्य विभागाने एक आनंदाची बातमी आणली आहे. लवकरच राज्यात आरोग्य विभागामार्फत 8500 जागांसाठी मेगाभरती (Mega Recruitment in H</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-23/megabharti.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[येत्या 28 फेब्रुवारीला या पदांकरिता परीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारी 2019 साली या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठीही प्रक्रियेत पात्र ठरतील.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोक-यां वर गदा आल्यामुळे बरेच होतकरू तरूण बेरोजगार आले. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महाराष्ट्र आरोग्य विभागाने एक आनंदाची बातमी आणली आहे. लवकरच राज्यात आरोग्य विभागामार्फत 8500 जागांसाठी मेगाभरती (Mega Recruitment in Health Department) होणार आहे. नुकतीच त्यांनी याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50% पदांसाठी आहे. त्यामुळे इच्छुकांनी www.mahapariksha.gov.in व www.arogya. maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

येत्या 28 फेब्रुवारीला या पदांकरिता परीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारी 2019 साली या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठीही प्रक्रियेत पात्र ठरतील. या भरतीची अनेक उमेदवार गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते. महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर नोकरभरतीबाबत ही पहिलीच मोठी घोषणा असल्याचे सांगण्यात येत आहे.

सदर परीक्षा संपूर्ण राज्यात दिनांक 28 फेब्रुवारी 2021 ला एकाच दिवशी घेण्यात येईल. याबाबतचा तपशील वेळोवेळी वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल.

आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांच्या पद भरतीसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलवर जाहिरात देऊन आवेदने मागविण्यात आली होती; परंतु तत्कालीन परिस्थितीत महापोर्टल रह झाल्याने सदर परीक्षा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवरील वाढता ताण आणि रिक्त पदे लक्षात घेता, मंत्रिमंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागास रिक्त पदांपैकी 50 टक्के पदभरतीस मान्यता दिलेली आहे. 28 फेब्रुवारी 2021 रोजी एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. एसईबीसी उमेदवार हे आर्थिक दुर्बल प्रवर्गाचा लाभ घेऊ शकतात असे सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-state-health-department-announced-mega-recruitment-for-8500-posts</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ठाकरे बंधूंसह, पवार, फडणवीस आज एकाच मंचावर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Along-with-Thackeray-brothers-Pawar-and-Fadnavis-are-on-the-same-stage-today</link>
            <description>राज्याच्या राजकारणातील चार महत्त्वाचे नेते आज एकाच व्यासपीठावर येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त आज (२३ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटचे स्नेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-23/purnakrutiputla.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्याच्या राजकारणातील चार महत्त्वाचे नेते आज एकाच व्यासपीठावर येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त आज (२३ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटचे स्नेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत चार नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं राजकीय जुगलबंदी रंगण्याची चिन्हं आहेत.

शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारला जाणारा हा पहिलाच भव्य पुतळा ठरणार आहे. नऊ फूट उंच व १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला. या सोहळ्याचे ऑनलाइन प्रेक्षपण केले जाणार आहे.

मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा असावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव आठ वर्षांपूर्वी पालिकेत शिवसेनेकडून मांडण्यात आला होता. मात्र हा पुतळा शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात की, शिवाजी पार्क परिसरात उभारायचा यावरून शिवसेनेमध्ये मतभेद होते.

याच काळात जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे पुतळा उभारण्याचे निश्चित झाले. परंतु हा प्रस्तावही बारगळला. अखेर गेट वे ऑफ इंडिया येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटात हा पुतळा उभारण्याचे ठरवण्यात आले. तसा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व अन्य आदी उपस्थित राहणार आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Along-with-Thackeray-brothers-Pawar-and-Fadnavis-are-on-the-same-stage-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यातील बर्ड फ्लू नुकसानग्रस्तांना भरपाई देणार – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Bird-flu-victims-in-the-state-will-be-compensated</link>
            <description>मुंबई: राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यांतील पक्ष्यांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिली.

पशुसंवर्धनमंत्री श्री.केदार म्हणाले, बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा करणे व रोग नियंत्रणाच्या ऑपरेशनल कॉस्ट अंतर्गत १३० लाख रुपये मंजूर केले आहेत. यात प्रामुख्याने आठ आठवडे वयापर्यंत अंडी देणारे पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, आठ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी रु. ९०/- प्रति पक्षी, सहा आठवडे वयापर्यंतचे मांसल कुक्कुट पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, सहा आठवड्यावरील मांसल कुक्कुट पक्षी रु ७०/- प्रति पक्षी, कुक्कुट पक्षांची अंडी रु. ३/- प्रति अंडे, कुक्कुट पक्षी खाद्य रु. १२/- प्रति किलोग्रॅम, सहा आठवडे वयापर्यंतचे बदक रू. ३५/- प्रति पक्षी आणि सहा आठवड्यावरील बदक रु. १३५/- प्रति पक्षी , अशा प्रकारे बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील कुक्कुट पालकांना, जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा केली जाणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

कुक्कुट पक्षांचे मांस व अडी हा प्रथिनांचा स्वस्तात उपलब्ध होणारा स्त्रोत आहे. बर्ड फ्लू बाधित क्षेत्र वगळून पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असे आवाहनही श्री. केदार यांनी केले आहे.

बर्ड फ्लू रेागाचा प्रादूर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरीयाना, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष होकारार्थी आले आहेत. त्या संदर्भात विविध वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या तसेच सोशल मिडीयावरुन बातम्या व माहिती प्रसारीत होत आहे. त्या अनुषंगाने माध्यमांना या बाबतीतील अद्ययावत अधिकृत माहिती देणेसाठी प्रस्तुत प्रेस नोट प्रसिध्दीस देण्यात येत आहे.

महाराष्ट्र </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-23/birdFin-mhaa.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यांतील पक्ष्यांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिली.

पशुसंवर्धनमंत्री श्री.केदार म्हणाले, बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा करणे व रोग नियंत्रणाच्या ऑपरेशनल कॉस्ट अंतर्गत १३० लाख रुपये मंजूर केले आहेत. यात प्रामुख्याने आठ आठवडे वयापर्यंत अंडी देणारे पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, आठ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी रु. ९०/- प्रति पक्षी, सहा आठवडे वयापर्यंतचे मांसल कुक्कुट पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, सहा आठवड्यावरील मांसल कुक्कुट पक्षी रु ७०/- प्रति पक्षी, कुक्कुट पक्षांची अंडी रु. ३/- प्रति अंडे, कुक्कुट पक्षी खाद्य रु. १२/- प्रति किलोग्रॅम, सहा आठवडे वयापर्यंतचे बदक रू. ३५/- प्रति पक्षी आणि सहा आठवड्यावरील बदक रु. १३५/- प्रति पक्षी , अशा प्रकारे बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील कुक्कुट पालकांना, जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा केली जाणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

कुक्कुट पक्षांचे मांस व अडी हा प्रथिनांचा स्वस्तात उपलब्ध होणारा स्त्रोत आहे. बर्ड फ्लू बाधित क्षेत्र वगळून पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असे आवाहनही श्री. केदार यांनी केले आहे.

बर्ड फ्लू रेागाचा प्रादूर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरीयाना, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष होकारार्थी आले आहेत. त्या संदर्भात विविध वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या तसेच सोशल मिडीयावरुन बातम्या व माहिती प्रसारीत होत आहे. त्या अनुषंगाने माध्यमांना या बाबतीतील अद्ययावत अधिकृत माहिती देणेसाठी प्रस्तुत प्रेस नोट प्रसिध्दीस देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यात दि. २१.०१.२०२१ रोजी कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, पालघर ५४, रायगड ८, पुणे ३, सातारा ५, नाशिक ४, जळगाव १९८, अहमदनगर १, बीड ११५, जालना १७, नांदेड ८, उस्मानाबाद ४, हिंगोली ९, अमरावती ३३, यवतमाळ ११८, नागपूर २० व गोंदीया २९, अशी कुक्कुट पक्षांमध्ये ६२६ एवढी मरतुक झालेली आहे.   बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात मुंबई २, ठाणे ११, पालघर १, रत्नागिरी ३, पुणे ३, सातारा १, बीड ४, नांदेड १, अकोला ४२ व वर्धा १, अशी एकूण ६९ पक्षांची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.  कावळ्यांमध्ये विविध जिल्ह्यात मुंबई ७, ठाणे १४, रत्नागिरी ४, पुणे ३, सातारा २, अहमदनगर २, बीड ४, व नांदेड येथे १, अशा प्रकारे एकूण राज्यात ३७ मरतुक आढळून आली आहे. महाराष्ट्र राज्यात दि. २१.०१.२०२१ रोजी एकूण ७३२ पक्षांमध्ये मरतुक झाली आहे. सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. दि. ८/०१/२०२१ पासून आजतागायत एकूण १४,५२४ विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

दि. २०.०१.२०२१ रोजी रात्री ७:३० वा., पुर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथून प्राप्त झाले आहेत.  त्यापैकी कुक्कुट पक्षांमधील काही नमुने होकारार्थी आले असून त्यात मौदा ता. कल्याण जि. ठाणे; धुनकी,  ता. पुसद जि. यवतमाळ, निंब ता. गोरेगाव जि. गोंदिया, चिंचोडी पाटील ता. जि. अहमदनगर आणि पिंपरी खुर्द, ता. कळमनुरी जि. हिंगोली,  अशा प्रकारे पाच जिल्ह्यांतील कुक्कुट पक्षांचे नमुने बर्ड फ्लू साठी होकारार्थी आले आहेत.  चाकणी ता. हिंगणघाट जि. वर्धा, येथील एका बदकाचा नमुना बर्ड फ्लू च्या H5N8 स्ट्रेनसाठी होकारार्थी आढळून आला आहे.

कुक्कुट आणि बदक पक्षांमधील नमुने होकारार्थी आल्यानुसार, सदर क्षेत्रास “नियंत्रित  क्षेत्र” म्हणून घोषीत करण्यात येत असून, तेथे प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.  बर्ड फ्लूसाठी सोळा जिल्ह्यातील कुक्कुट पक्षी नमुने होकारार्थी आढळून आलेल्या, पोल्ट्री फार्मपासून १ किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणाऱ्या सर्व कुक्कुट पक्ष्यांना, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.  एकोणतीस ठिकाणांपैकी २५ ठिकाणी कुक्कुट पक्ष्यांना, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा नष्ट करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.  आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून  ३९४८३ कुक्कुट पक्षी, ८ बदके, ३५५१५ अंडी व ५३०४६ किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या १ किमी परीघातील जाणीव पूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा करणे व रोग नियंत्रणाच्या ओपेरेशनल कॉस्ट  अंतर्गत  १३० लाख रुपये मंजूर केले आहेत.  यात प्रामुख्याने आठ आठवडे वयापर्यंतचे अंडी देणारे पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, आठ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी रु. ९०/- प्रति पक्षी,  सहा आठवडे वयापर्यंतचे मांसल कुक्कुट पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, सहा आठवड्यावरील मांसल कुक्कुट पक्षी रु. ७०/- प्रति पक्षी, कुक्कुट पक्षांची अंडी रु. ३/- प्रति अंडे,  कुक्कुट पक्षी खाद्य रु. १२/- प्रति किलोग्रॅम,  सहा आठवडे वयापर्यंतचे बदक रु. ३५/- प्रति पक्षी आणि सहा आठवड्यावरील बदक रु. १३५/- प्रति पक्षी, अशा प्रकारे बाधित क्षेत्राच्या १ किमी परीघातील कुक्कुट पालकांना, जाणीव पूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा केली जाईल.

ज्या ठिकाणी कुक्कुट पक्षांव्यतीरिक्त इतर पक्षांमध्ये होकारार्थी निष्कर्ष प्राप्त झाले आहेत, अशा ठिकाणी देखील  सर्वेक्षणाचे काम चालू आहे. तसेच ज्या ठिकाणी सॅनिटायझेशन प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात आले आहेत, अशा ठिकाणी १ ते १० कि.मी. क्षेत्रामधून कुक्कुट व इतर पक्षातील घशातील, विष्ठा आणि रक्तजल नमुने सर्व्हेक्षणासाठी घेण्यात येणार आहेत.

केंद्र शासनाचे पथक डॉ. तपन कुमार साहू, क्वारंटाइन ऑफिसर, चेन्नई यांच्या नेतृत्वाखाली, दि. १७.०१.२०२१ पासून राज्यातील बर्ड फ्लू प्रभावित क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यवाहीची पाहणी करण्यासाठी राज्यात दाखल झाले आहे.  या पथकाने राज्यामध्ये आतापर्यंत झालेल्या बर्ड फ्लू रोगाच्या नियंत्रणाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली.  तसेच सदर पथकाने राज्यामध्ये पेण (रायगड), नांदे (पुणे), बेरीबेल (दौंड, पुणे) या ठिकाणी दिलेल्या भेटी दरम्यान तेथे केलेल्या रोग नियंत्रणाच्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले आहे.  दि. २०.०१.२०२१ रोजी सदरील केंद्राच्या पथकाने बीड व परभणी येथील नियंत्रित क्षेत्रास भेटी देवून तेथील रोग नियंत्रणाच्या कार्यवाहीची पाहणी केली आहे.

बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने, प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अधिनियामान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचना दि. १२.०१.२०२१ नुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. कुक्कुट पक्षांमध्ये मरतुक झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून, आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून त्वरित करण्यात येत आहेत.

या संदर्भात सर्व कुक्कुट पक्षी धारकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जैव सुरक्षा उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे.  तसेच राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणा-या पक्षांमध्ये मर्तूक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मर्तूक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्यामध्ये याची माहिती दयावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोलफ्री दुरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती दयावी. मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये.  प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ च्या कलम ४(१) अन्वये राज्यातील प्रत्येक पशूपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणा-या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास, त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजिकच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात काळविणे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी बर्ड फ्लू चा उद्रेक झालेला आहे, त्याच ठिकाणी रोग प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी वरील प्रमाणे दक्षता घेणे आवश्यक आहे.

कुक्कुट पक्षांचे मांस व अंडी हा प्रथिनांचा स्वस्त असणारा स्त्रोत आहे.  पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत, अशी सर्व जनतेस, कृपया आपले माध्यमातून विनंती करणेत यावी. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Bird-flu-victims-in-the-state-will-be-compensated</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘कोरोना’ची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Citizens-should-be-more-vigilant-and-follow-vigilance-rules-to-break-the-chain-of-Corona</link>
            <description>पुणे, :‘कोरोना’ बाधितांची संख्या कमी होत असली तरीही संकट अजून टळलेले नाही. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन केले पाहिजे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक चाचण्या घेणे, तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकर चाचण्या करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबतही त्यांनी आढावा घेत लसीकरण व्यवस्थापनात केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.

‘कोविड व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, बैठकीला विधान परिषदेच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-23/coronasakhli.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे, :‘कोरोना’ बाधितांची संख्या कमी होत असली तरीही संकट अजून टळलेले नाही. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन केले पाहिजे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक चाचण्या घेणे, तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकर चाचण्या करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबतही त्यांनी आढावा घेत लसीकरण व्यवस्थापनात केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.

‘कोविड व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, (व्हिसीद्वारे) राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार वंदना चव्हाण, आमदार राहुल कुल, आमदार चेतन तुपे, आमदार सुनिल टिंगरे, आमदार अशोक पवार, आमदार सिद्धार्थ शिराळे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी. बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहर व जिल्ह्यात ‘कोरोना’ची संख्या अजूनही पुरेशा प्रमाणात कमी झालेली नाही, ही चिंतेची बाब आहे. ब्रिटनहून महाराष्ट्रात आलेल्या काही प्रवाशांमध्ये नवीन स्ट्रेनचे काही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांबाबत माहिती घेऊन त्यांची तपासणी आणि चाचण्या करा, तसेच कोरोना विषाणूच्या बदलत्या स्वरुपाच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

डॉ.सुभाष साळुंके यांनी  कोरोना प्रतिबंधात्मक लस, कोरोना चाचण्या, व प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत माहिती दिली.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालय व्यवस्थापन, रुग्णोपचार व्यवस्थापन, प्रयोगशाळा तपासणी, कोविड सुविधा केंद्र, परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांबाबत शासनाच्या सूचना व त्याबाबची कार्यवाही, कोविड लसीकरणाबाबत सुरू असलेली कार्यवाही, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती तसेच रुग्णालयीन व्यवस्थापन चोख असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ब्रिटनमध्ये कोरोना प्रतिबंधात्मकउपाययोजना तसेच लसीकरण व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.

पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी  महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाबाबतची स्थिती, उपाययोजना व लसीकरण केंद्राबाबत  माहिती दिली.  यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Citizens-should-be-more-vigilant-and-follow-vigilance-rules-to-break-the-chain-of-Corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Greetings-from-Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-on-the-occasion-of-Swami-Ramanand-Tirtha-Memorial-Day</link>
            <description>मुंबई, दि. 22 : थोर स्वतंत्रतासेनानी, मराठवाडा, हैदराबाद मुक्तीलढ्याचे प्रणेते, महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या संकल्पनेचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-23/ramanand-tirth.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई, दि. 22 : थोर स्वतंत्रतासेनानी, मराठवाडा, हैदराबाद मुक्तीलढ्याचे प्रणेते, महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या संकल्पनेचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वामी रामानंद तीर्थ यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील, मराठवाडा, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील योगदान खुप मोठे आहे. भिन्नभाषिक समाजबांधवांना संघटित करुन त्यांनी मराठवाडा, हैदराबाद मुक्तीचा लढा यशस्वी करुन दाखवला. राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा क्षेत्रात योगदान तर दिलंच, परंतु त्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारे नेतेही त्यांनी घडवले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अभ्यासू, व्यासंगी, दूरदृष्टीतूनच संयुक्त महाराष्ट्राची संकल्पना आकार घेऊ शकल्याचे गौरवोद्गारही उपमुख्यमंत्र्यांनी काढले. स्वातंत्र्य लढ्यातील तसेच स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या जडणघडणीसाठी स्वामीजींनी केलेल्या कार्यामुळे ते सदैव देशवासियांच्या स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांना आदरांजली वाहिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Greetings-from-Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-on-the-occasion-of-Swami-Ramanand-Tirtha-Memorial-Day</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 22 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाविकासआघाीड सरकार पाच वर्षे टिकेल, धनंजय मुंडे प्रकरणात आमचा निष्कर्ष बरोबर होता- शरद पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mahavikasaghaid-government-will-last-for-five-years</link>
            <description>शरद पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मराठा आरक्षण हा विषय न्यायालयात आहे. महाविकासआघाडी आरक्षणाच्या बजूने आहे. आरक्षण टिकावे यासाठी राज्य सरकारने न्यायालयात देशातील उत्तमोत्तम वकील आपली बाजू मांडण्यासाठी दिले आहेत असे शरद पवार यांनी म्हटले.

धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्यावर झालेल्या आरोप प्रकरणाची चौकशी व्हावी हा आमचा निष्कर्ष बरोबर होता, अशी प्रतिक्रिया राष्ठ्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी दिली आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-22/sarkartikel.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शरद पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मराठा आरक्षण हा विषय न्यायालयात आहे. महाविकासआघाडी आरक्षणाच्या बजूने आहे. आरक्षण टिकावे यासाठी राज्य सरकारने न्यायालयात देशातील उत्तमोत्तम वकील आपली बाजू मांडण्यासाठी दिले आहेत असे शरद पवार यांनी म्हटले.

धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्यावर झालेल्या आरोप प्रकरणाची चौकशी व्हावी हा आमचा निष्कर्ष बरोबर होता, अशी प्रतिक्रिया राष्ठ्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी दिली आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारवर सुरुवतीपासूनच दिल्ली आणि मुंबई, महाराष्ट्रातून आरोप होत आहेत. परंतू, हे सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

'महाविकासआघाडी आरक्षणाच्या बजूने'

शरद पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मराठा आरक्षण हा विषय न्यायालयात आहे. महाविकासआघाडी आरक्षणाच्या बजूने आहे. आरक्षण टिकावे यासाठी राज्य सरकारने न्यायालयात देशातील उत्तमोत्तम वकील आपली बाजू मांडण्यासाठी दिले आहेत असे शरद पवार यांनी म्हटले.

'शेतकऱ्यांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळला'

केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात कृषी कायद्यावरुन निर्माण झालेला तीढा सुटला नाही. केंद्र सरकारने संमत केलेले कृषी कायदे 18 महिन्यांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला आहे. परंतू शेतकरी संघटनांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत हे संपूर्ण कायदे मागे घ्यावेत असे केंद्र सरकारला सांगिल्याचेही पवार या वेळी म्हणाले.

जयंत पाटील यांना शुभेच्छा!

एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावे वाटते असे म्हटले आहे. यावर पाटील यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आज मलाही मुख्यमंत्री व्हावे असे वाटले तर कोणी करेल काय?, अशी मिष्कील टिप्पणीही पवार यांनी या वेळी केली.

'माझीही सुरक्षा कमी केली होती'

कोणाला सुरक्षा द्यायचे कोणाची कमी करायची याचे अधिकार राज्य सरकार आणि पोलिसांना असतात. त्यामुळे सर्व अहवाल तपासून निर्णय घेतले जातात.त्यामुळे जर कोणाची सुरक्षा कमी केली तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. आम्ही केंद्रात सत्तेत असतानाही माझी सुरक्षा काढून घेण्यात आली होती. हा पूर्णपणे सरकारचा अधिकारी आहे. आम्ही त्या वेळी कोणतेही वक्तव्य केले नव्हते. भावनेच्या भरात कार्यकर्ते काही बोलले असतील. परंतू,आम्ही या निर्णयाचे वेगळे वाटून घेतले नाही. मात्र, ज्या लोकांची सुरक्षा कमी केली आहे त्या लोकांना केंद्र सरकार सुरक्षा देत आहे. असे करणे हे राज्याच्या अधिकारांमध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याचा प्रकार असल्याचेही पवार म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mahavikasaghaid-government-will-last-for-five-years</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 22 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ धनंजय मुंडे यांना दिलासा, तक्रारदार महिलेकडून तक्रार मागे; भाजपकडून महिलेच्या चौकशीची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Consolation-to-Dhananjay-Munde-Complainant-withdraws-</link>
            <description>प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, माझी बहीण आणि धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून दुरावा आहे. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली आहे. या सर्व प्रकरणामध्ये माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीतरी मुंडे यांना लक्ष्य करत आहे. जे घडते आहे ते वाईट आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने आपली तक्रार मागे ( Complaint Withdrawn) घेतल्याचे वृत्त आहे. या घटनेचे राजकारण होत असल्याने आणि इतर काही कौटुं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-22/dmudhesafe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, माझी बहीण आणि धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून दुरावा आहे. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली आहे. या सर्व प्रकरणामध्ये माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीतरी मुंडे यांना लक्ष्य करत आहे. जे घडते आहे ते वाईट आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने आपली तक्रार मागे ( Complaint Withdrawn) घेतल्याचे वृत्त आहे. या घटनेचे राजकारण होत असल्याने आणि इतर काही कौटुंबिक कारणांमुळे आपण ही तक्रार मागे घेत असल्याचे संबंधित महिलेने म्हटले आहे. तक्रार मागे घेण्यात आल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना मोठाच दिलासा (Dhananjay Munde Relief in Allegations Case) मिळाला आहे. संबंधित महिलेने तक्रार मागे घेत असल्याबाबत तसा अर्जही महिलेने पोलिसांत केला. त्यानंतर ही तक्रार आपण मागे घेतली आहे. मुंडे यांच्यावर केलेले आरोप खोटे असतील तर संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तिची चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, माझी बहीण आणि धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून दुरावा आहे. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली आहे. या सर्व प्रकरणामध्ये माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीतरी मुंडे यांना लक्ष्य करत आहे. जे घडते आहे ते वाईट आहे. त्यामळे आपण ही तक्रार मागे घेत असल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. 

दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे तक्रारदार महिलाच आपली तक्रार मागे घेत असेल तर हे प्रकरण पुढे वाढवले जाणार नसल्याचे पोलिस सूत्रांनी म्हटले आहे. मात्र, संबंधित महिलेने तक्रार मागे घण्याबाबत अर्ज दाखल केला असला तरी, तिच्याकडून तसे प्रतिज्ञापत्र घेणार असल्याचे पोलिसांनी म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या आधारे दिला आहे.

या सर्व प्रकरणात आता भारतीय जनता पक्षाने नवी भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर संबंधित महिलेने जर खोटे आरोप केले असतील तर तिची चौकशी झाली पाहिजे. अशा प्रकारे आरोप करुन एखाद्या माणसाचे राजकीय आयुष्य जर उद्ध्वस्त केले जात असेल तर ते अत्यंत वाईट आहे. त्यामुळे पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल करुन चौकशी करायला हवी अशी मागणी भाजपने केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Consolation-to-Dhananjay-Munde-Complainant-withdraws-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 22 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सिरम इन्स्टिट्यूट येथील आगीच्या घटनास्थळाची मुख्यमंत्री करणार पाहणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-Chief-Minister-will-inspect-the-site-of-the-fire-at-Siram-Institute</link>
            <description>मुंबई : सिरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटला लागलेल्या आगीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अदर प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-22/serumchi-pahani.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सिरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटला लागलेल्या आगीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अदर पुनावाला यांच्याशी बोलले असून शुक्रवार, 22 जानेवारी रोजी दुपारी पुणे येथे आग लागलेल्या युनिटला भेट देऊन पाहणी करणार आहेत.

 दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील. साडेतीनच्या सुमारास हडपसर परिसरातील सिरमच्या आग लागलेल्या प्लांटला भेट देतील व पाहणी करतील. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-Chief-Minister-will-inspect-the-site-of-the-fire-at-Siram-Institute</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 22 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कर्तव्यात कसूर केलेल्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीची कारवाई; सर्व जिल्हा रुग्णालयांचे १५ दिवसात हेल्थ ऑडीट करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Health-audit-of-all-district-hospitals-will-be-done-in-15-days</link>
            <description>मुंबई, : भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल समितीने काल सादर केला. त्यांच्या शिफारशीनुसार या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली, एसएनसीयूच्या विभाग प्रमुख तसेच परिसेविका यांच्यावर निलंबनाची आणि दोन अधिपरिसेविका व एक बालरोगतज्ज्ञ यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज ये</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-22/healtaudit.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई, : भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल समितीने काल सादर केला. त्यांच्या शिफारशीनुसार या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली, एसएनसीयूच्या विभाग प्रमुख तसेच परिसेविका यांच्यावर निलंबनाची आणि दोन अधिपरिसेविका व एक बालरोगतज्ज्ञ यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
दरम्यान या दुर्घटनेचा बोध घेऊन राज्य शासनाच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचे 15 दिवसात हेल्थ ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य आयुक्त डॉ.रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून आरोग्यसंस्थांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सर्व पालकमंत्र्यांना पत्र देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, चौकशी समितीच्या अभिप्रायानुसार एसएनसीयूमधील इलेक्ट्रीक सर्कीटमध्ये आग लागल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. या दुर्दैवी घटनेत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. नागपूर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या घटनेची चौकशी केली. त्यामध्ये या कक्षाची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि त्यांच्यावर पर्यवेक्षणाची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांना निलंबित, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिला बडे यांची अकार्यकारी पदावर बदली, वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना मेश्राम आणि परिसेविका ज्योती भारसकर यांच्यावर निलंबनाची तर कंत्राटी अधिपरिसेविका स्मिता आंबिलडुके आणि शुभांगी साठवणे यांच्यावर सेवा समाप्तीची तसेच कंत्राटी बालरोग तज्ज्ञ डॉ.सुशिल अंबादे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Health-audit-of-all-district-hospitals-will-be-done-in-15-days</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 22 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Committed-to-the-overall-development-of-farmers---Assembly-Speaker-Nana-Patole</link>
            <description>ठाणे - पाडाळे लघु पाटबंधारे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबादला वाटपाचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक १० शेतकऱ्यांना श्री.पटोले यांच्याहस्ते धनादेश देण्यात आले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुरबाड तालुक्यातील बांदलप</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-22/shetkaryanchavikas.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ठाणे - पाडाळे लघु पाटबंधारे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबादला वाटपाचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक १० शेतकऱ्यांना श्री.पटोले यांच्याहस्ते धनादेश देण्यात आले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुरबाड तालुक्यातील बांदलपाडा येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांसह पंचायत समिती सदस्य व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. पटोले म्हणाले, एखाद्या प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर तो प्रकल्प विहीत वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यवस्थेमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. व्यवस्थेत बदल करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री.पटोले म्हणाले यामध्ये अपेक्षित बदल झालेतर एकही व्यक्ती त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सुविधा निर्माण करण्याबरोबरच हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येईल. तसेच समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी जातीनिहाय जनगणनेसाठी आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले. मुरबाड तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील तसेच पुर्नवसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडवु असेही श्री.पटोले यांनी सांगितले.

यावेळी खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे यांची भाषणे झाली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Committed-to-the-overall-development-of-farmers---Assembly-Speaker-Nana-Patole</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 21 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करणाऱ्या STARS प्रकल्पाची राज्यात होणार अंमलबजावणी;  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/STARS-project-to-bring-radical-change-in-education-system-will-be-implemented-in-the-state</link>
            <description>खासगी बँकांना मर्यादित प्रमाणात शासकीय बँकींग व्यवहार हाताळण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यापूर्वी शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व महामंडळांकडील बँकींग व्यवहार केवळ राष्ट्रीयकृत बँकांमार्फत करण्याचे ठरले आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले गेले. किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-21/shikshanpadati.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[खासगी बँकांना मर्यादित प्रमाणात शासकीय बँकींग व्यवहार हाताळण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यापूर्वी शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व महामंडळांकडील बँकींग व्यवहार केवळ राष्ट्रीयकृत बँकांमार्फत करण्याचे ठरले आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले गेले. किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून 6.35 टक्के व्याजदराने घ्यावयाच्या 1500 कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी मंजूर करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर मंजूर होणाऱ्या शासन हमीवर कापूस पणन महासंघास द्यावे लागणाऱे हमी शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. हंगाम 2020-21 करिता केंद्र शासनाने मध्यम धाग्याच्या कापसाला 5515 प्रति क्विंटल तर लांब धाग्याच्या कापसाला, 5825 प्रति क्विंटल असा हमी दर निश्चित केला आहे.

खासगी बँकांना मर्यादित प्रमाणात शासकीय बँकींग व्यवहार हाताळण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यापूर्वी शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व महामंडळांकडील बँकींग व्यवहार केवळ राष्ट्रीयकृत बँकांमार्फत करण्याचे ठरले आहे. याशिवाय आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन आणि भत्ते तसेच निवृत्ती वेतनधारकांचे बँक खाते याबाबतही राष्ट्रीयकृत बँकांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र मर्यादित प्रमाणात खाजगी बँकांना देखील शासकीय बँकींग व्यवहार हाताळण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये विभागांना खासगी बँकांच्या मदतीने संगणकीय तंत्रज्ञान आधारित प्रणाली व सेवा वापरता येईल. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क या बँका आकारणार नाहीत, याची खात्री संबंधितानी करून घ्यावी लागेल.

राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण (Strengthening Teaching-learning and Results for States- STARS) करण्याच्या उद्देशाने, जागतिक बँक अर्थसहाय्यित, केंद्र पुरस्कृत प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, ओडिसा, राजस्थान, मध्यप्रदेश व केरळ अशा एकूण सहा राज्यांची परफारर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स मधील कामगिरीच्या आधारावर निवड करण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/STARS-project-to-bring-radical-change-in-education-system-will-be-implemented-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 21 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठा आरक्षण, वीजबिल माफी, MPSC आदी मुद्द्यांबाबात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली सडेतोड भूमिका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-expressed-unequivocal-stand-on-issues-like-Maratha-reservation-and-electricity-bill-waiver</link>
            <description>राज्य सरकार हे मराठा समाजास आरक्षण मिळावे याच विचारांचे आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. न्यायालयातही आरक्षण टिकावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल आहे. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत मराठा समाजातील तरुणांनी संयम बाळगावा. आत्महत्या करुन प्रश्न सुटत नसतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

राज्य सरकार हे सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या विचाराचे आहे. विषय न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट पाहायला हवी. मराठा समाजाच्या तरुणांनी संयम बाळगावा. आत्महत्या करुन प्रश्न सुटत नसतो, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-21/marathaarkshanvijbill.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्य सरकार हे मराठा समाजास आरक्षण मिळावे याच विचारांचे आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. न्यायालयातही आरक्षण टिकावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल आहे. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत मराठा समाजातील तरुणांनी संयम बाळगावा. आत्महत्या करुन प्रश्न सुटत नसतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

राज्य सरकार हे सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या विचाराचे आहे. विषय न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट पाहायला हवी. मराठा समाजाच्या तरुणांनी संयम बाळगावा. आत्महत्या करुन प्रश्न सुटत नसतो, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी अजित पवार यांनी मराठा आरक्षण, वीजबिल माफी ( Electricity Bill Waiver), एमपीएसीने (MPSC ) दाखल केलेली याचिका अशा विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.

मराठा समाजाच्या तरुणांनी संयम बाळगावा

राज्य सरकार हे मराठा समाजास आरक्षण मिळावे याच विचारांचे आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. न्यायालयातही आरक्षण टिकावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल आहे. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत मराठा समाजातील तरुणांनी संयम बाळगावा. आत्महत्या करुन प्रश्न सुटत नसतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

राज्याची आर्थिक स्थिती बेताची

वीजबिल माफीबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, राज्याची आर्थिक स्थिती सध्या बेताची आहे. निर्णय घेताना सर्व गोष्टींचा प्रामुख्याने कोरोनाचा विचार करुन घ्यावे लागत आहेत. तसेच, हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे. असे विषय केवळ त्या खात्याचे मंत्रीच नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळ मिळून घेत असते असेही अजित पवार यांनी या वेळी सांगितले. 

'एमपीएससी'ने कोर्टात जायला नको होतं

राज्य सरकारला अंधारात ठेऊन 'एमपीएससी'ने कोर्टात याचिका दाखल केली आहे. 'एमपीएससी'च्या या उठाठेवीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तेसच, राज्याच्या मुख्य सचिवांकडून याबाबत अधिक माहिती मागवली आहे. ही माहिती आल्यानंतर पुढील कारवाईबाबत विचार केला जाईल, असेही अजित पवार यांनी या वेळी सांगितले.

कोणाचीही सुरक्षा काढणे, पुरवणे याबाबत समिती निर्णय घेते

कोणत्याही व्यक्तीला सुरक्षा पुरविण्याबाबत, काढून घेण्याबाबत एक समिती असते. या समितीत पोलीस अधिकारी, आयपीएस अधिकारी असतात. या अधिकाऱ्यांची समिती याबाबत निर्णय घेते. त्यामुळे राज्य सरकार त्यात फार हस्तक्षेप करत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पुणे येथील काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत असे वृत्त होते. याबाबत विचारले असता आजच मला याबाबत प्रसारमाध्यमांतून कळले. मला अद्याप याबाबत माहिती नाही. मी उद्या पणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात काही बैठका आहेत. या वेळी मला हा विषय अधिक तपशीलाने कळू शकेल असे अजित पवार म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-expressed-unequivocal-stand-on-issues-like-Maratha-reservation-and-electricity-bill-waiver</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 21 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ BMC ने आरोग्यसेवकांना दिली Walk-in Vaccination ची मुभा; जाणून घ्या, काय आहे हा पर्याय? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BMC-allows-walk-in-vaccination-to-health-workers</link>
            <description>कोविड-19 लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आरोग्य सेवकांसाठी नवी योजना राबवली आहे. वॉक इन व्हॅक्सिनेशनच्या माध्यमातून मुंबईतील आरोग्य सेवकांना जवळच्या कोणत्याही केंद्रावर लस टोचून घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

कोविड-19 लसीकरणाचा (Covid-19 Vaccination) वेग वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्य सेवकांसाठी नवी योजना राबवली आहे. वॉक इन व्हॅक्सिनेशनच्या (Walk-in Vaccination) माध्यमातून मुंबईतील आरोग्य सेवकांना जवळच्या कोणत्याही केंद्रावर लस टोचून </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-21/walkinvaccine.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोविड-19 लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आरोग्य सेवकांसाठी नवी योजना राबवली आहे. वॉक इन व्हॅक्सिनेशनच्या माध्यमातून मुंबईतील आरोग्य सेवकांना जवळच्या कोणत्याही केंद्रावर लस टोचून घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

कोविड-19 लसीकरणाचा (Covid-19 Vaccination) वेग वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्य सेवकांसाठी नवी योजना राबवली आहे. वॉक इन व्हॅक्सिनेशनच्या (Walk-in Vaccination) माध्यमातून मुंबईतील आरोग्य सेवकांना जवळच्या कोणत्याही केंद्रावर लस टोचून घेण्याची मुभा देण्यात आली आहे. कोविन अॅपवर (CoWIN-App) नोंदणी केलेल्या आरोग्य सेवकांना आता कोणत्याही केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे. याचाच अर्थ असा की, बीएमसीने ठरवून दिलेल्या स्लॉट व्यतिरिक्त जरी आरोग्यसेवक केंद्रावर गेले तर त्यांना लस देण्यात येईल. मात्र त्यासाठी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी कोविन अॅपवर रजिस्ट्रर करणे आवश्यक आहे.

बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत टर्नओव्हर 50% वाढला आहे आणि आरोग्य सेवकांना लसी देण्याची प्रक्रीयाही वेग घेईल. बुधवारी, पालिकेच्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी 3,300 आरोग्यसेवकांना लस देण्याचे ठरले होते. मात्र त्यापैकी 1,728 म्हणजेच 52% आरोग्यसेवकांना लस देण्यात आली. मुंबईत आतापर्यंत एकूण 5,251 आरोग्यसेवकांना लस देण्यात आली आहे. दरम्यान, लस दिलेल्या 7 जणांवर किरकोळ दुष्परिणाम दिसून आले. त्यामुळे अर्ध्या तासाच्या निगराणीनंतर त्यांना घरी पाठण्यात आले.

गेल्या दोन दिवसांपासून स्थगित असलेले लसीकरण पुन्हा सुरु करण्यात आले आहे. आठवड्यातील 4 दिवसांत सुमारे 4000 आरोग्य सेवकांना लस देण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी लसीकरण होणार आहे. सुमारे दहा कोटी लोकांसाठी लस साठवून ठेवण्याची पालिकेची क्षमता असून लसीकरण करण्याची दिवसाची क्षमता पालिका 50,000 पर्यंत वाढवू शकते आणि खासगी रुग्णालये गुंतल्यास ही संख्या 100,000 पर्यंत वाढू शकते, असे पालिकेचे म्हणणे आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर्स, 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षांखालील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BMC-allows-walk-in-vaccination-to-health-workers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 21 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ इतिहासात पहिल्यांदाच BSE सेन्सेक्स 50,000 पार, निफ्टी 14,700 अंकाच्याही पुढे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/For-the-first-time-in-history-the-BSE-Sensex-crossed-50000-the-Nifty-14700-points</link>
            <description>मुंबई शेअर बाजारात ( Mumbai Stock Market) गुरुवारी (21 जानेवारी 2021) सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीची (Nifty) ऐतिहास कामगिरी पाहायला मिळाली. शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच BSE सेन्सेक्स 50,000 चा टप्पा ओलांडून पुढे गेला. बाजार नियामक सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) द्वारा फ्यूचर ग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-21/sensex.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई शेअर बाजारात ( Mumbai Stock Market) गुरुवारी (21 जानेवारी 2021) सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीची (Nifty) ऐतिहास कामगिरी पाहायला मिळाली. शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच BSE सेन्सेक्स 50,000 चा टप्पा ओलांडून पुढे गेला. बाजार नियामक सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) द्वारा फ्यूचर ग्रुपच्या रिटेल मालमत्ता खरेदीच्या 24,713 कोटी रुपयांच्या व्यवहाराला मा्यता दिली. त्यानंतर काही काळातच BSE Sensex ने गुरुवारी प्रथमच इतक्या उच्चांकावर उसळी घेतली. रिलायन्सचा हा करार थांबविण्याच्या अॅमेझॉनच्या प्रयत्नांना यश आले नाही.

शेअर बाजाराची आज सुरुवातच तेजीने झाली. त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा BSE सेंसेक्स 304 अंकांनी वाढून तो 50,000 इतक्या अत्युच्च पातळीवर पोहोचला. या वळी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) चा निफ्टीही 86 अंकांनी उसळत तो 14,717.65 वर स्थिरावला.

सेन्सेक्सने मागच्या 6 वर्ष 8 महिने 5 दिवसांमध्ये 25 हजार ते 50 हजार पर्यंत प्रवास केला आहे. दरम्यान, आज सकाळी 9.51 वाजेपर्यंत सेन्सेक्स 265 अंकांच्या तेजीसोबत 50,056.64 वर पोहोचला होता. दुसऱ्या बाजूला एशियाई बाजारही गुरुवारी नव्या उच्चांकावर पोहोचला. अमेरिकेमध्ये राष्ट्राद्यक्ष म्हणून जो बायडन यांचनी शपथ ग्रहण करताच शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली. कोरोना महामारीत अनेक लोक आर्थिक अडचणीत असताना सेन्सेक्सने मात्र उसळी घेतली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/For-the-first-time-in-history-the-BSE-Sensex-crossed-50000-the-Nifty-14700-points</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 20 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-Maharashtra-Legislature-will-be-open-to-the-public</link>
            <description>मुंबई : राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी लंडन आणि भारतीय संसदेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्त बैठकीत घेतला.

यासंदर्भात विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालय, गृह आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक पर्यटनमंत्री श्री.ठाकरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. या बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-20/vidhanbhavnjantesathi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी लंडन आणि भारतीय संसदेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्त बैठकीत घेतला.

यासंदर्भात विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालय, गृह आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक पर्यटनमंत्री श्री.ठाकरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. या बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलिल, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव राजेंद्र जवंजाड, विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले, मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळाला अनन्यसाधारण परंपरा लाभलेली आहे. या विधानमंडळातून अनेक दिग्गजांनी लोकसेवेची कारकीर्द गाजवली आहे. महाराष्ट्र विधानमंडळाने संमत केलेले अनेक कायदे देशपातळीवरही स्वीकारले गेले आहेत. गौरवशाली इतिहास लाभलेली वास्तू सामान्य जनतेला बघण्यासाठी खुली करणे गरजेचे आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळेल. तसेच ही वास्तू राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रारंभी मुंबई विधानमंडळात ही सुविधा सुरू करून कालांतराने नागपूर व पुणे येथील विधानमंडळ वास्तूही जनतेसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून त्यादृष्टीने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे निर्देशही श्री.पटोले यांनी दिले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, विधानमंडळ जनतेसाठी खुले करण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यातून पर्यटन तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. या संदर्भात पर्यटन विभागाकडून सकारात्मकदृष्ट्या सहकार्य केले जाईल. तसेच पर्यटन विभाग, विधानमंडळ सचिवालय आणि गृह विभागामार्फत यासंदर्भात संयुक्तपणे नियमावली तयार करण्यात येईल. स्वागत कक्ष, पर्यटकांचे स्क्रिनिंग, ऑनलाईन बुकिंग अशा विविध सुविधा उपलब्ध करण्याचेही निर्देश श्री.ठाकरे यांनी दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-Maharashtra-Legislature-will-be-open-to-the-public</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या लीक झालेल्या चॅट्समध्ये पुलवामा हल्ला, बालकोट एअर स्ट्राइकचा उल्लेख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/In-leaked-chats-of-Arnav-Goswami-and-Partha-Dasgupta</link>
            <description>रिपब्लिक टिव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांचे कथित रुपात व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

रिपब्लिक टिव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांचे कथित रुपात व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे म्हटले की, अर्णव यांना दोन वर्षांपूर्वी बालाकोट येथे करण्यात आलेल्या हल्ल्याची आधीपासूनच माहिती होती. ऐव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-19/arnabcase.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[रिपब्लिक टिव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांचे कथित रुपात व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

रिपब्लिक टिव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांचे कथित रुपात व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे म्हटले की, अर्णव यांना दोन वर्षांपूर्वी बालाकोट येथे करण्यात आलेल्या हल्ल्याची आधीपासूनच माहिती होती. ऐवढी संवेदनशील गोष्ट अर्णव यांना कळलीच कशी असा प्रश्न अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपस्थितीत केला आहे. या प्रकरणी मंगळवारी कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली असून त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.

अनिल देशमुख यांनी अर्णव गोस्वामी आणि बीएआरसीचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांचे जे चॅट्स व्हायरल झाले आहेत त्याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती मिळवत आहोत असे म्हटले आहे. त्यामध्ये काही संवेदनशील गोष्टींचा ही उल्लेख करण्यात आल्याचे ही देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच बालकोट आणि पुलवामाच्या हल्ल्याबद्दल त्यांना कळले कसे याबद्दल ही अधिक तपास केला जात आहे. उद्याच्या बैठकीनंतर आता पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

याआधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी सरकारकडे रिपब्लिकन टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या मध्ये झालेल्या कथित बातचीत संदर्भात तपास करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी अशी मागणी केली आहे. एनसीपीचे प्रमुख प्रवक्ता महेश तपासे माडियात व्हायरल झालेल्या त्या कथित संवादाबद्दल बोलत होते की, ज्यानुसार अर्णव गोस्वामी यांना बालकोट एअर स्ट्राइक बद्दलची काही गुप्त माहिती समजली होती.

तपासे यांनी पुढे असे ही म्हटले की, हे अत्यंत स्तब्ध आणि हैराण करण्यासारखे आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसंबंधित माहितीचा वापर टीआरपीसाठी केला गेला. यासाठी अनिल देशमुख मंगळवारी बैठक घेणार असून चॅटगेटवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे स्पष्टीकरण मागणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने यामागील सुत्राचा तपास करावा आणि तत्काळ कार्यवाही करावी. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/In-leaked-chats-of-Arnav-Goswami-and-Partha-Dasgupta</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडचे शिक्कामोर्तब, लवकरच घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Seal-of-High-Command-in-the-name-of-Nana-Patole-for-the-post-of-Congress-State-President</link>
            <description>महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नावे चर्चेत होती. यात काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि गुजरात प्रभारी राजीव सातव, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, यशोमती ठाकूर यांच्यासह इतरही नावांचा समावेश होता. परंतू, हायकमांडने नाना पटोले यांच्यात नावावर शिक्कामोर्तब केल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Congress State President) पदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नावाला काँग्रेस हायकमांडने ( Congress High Command) मान्यता दिल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. येत्या एक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-19/nanapatole.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नावे चर्चेत होती. यात काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि गुजरात प्रभारी राजीव सातव, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, यशोमती ठाकूर यांच्यासह इतरही नावांचा समावेश होता. परंतू, हायकमांडने नाना पटोले यांच्यात नावावर शिक्कामोर्तब केल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Congress State President) पदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नावाला काँग्रेस हायकमांडने ( Congress High Command) मान्यता दिल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. येत्या एक दोन दिवसांमध्ये त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आहेत. थोरात यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद, राज्याचे महसूल मंत्री आणि विधिमंडळ काँग्रेस गटनेता अशी तीन पदं आहेत. त्यामुळे एकाच व्यक्तीकडे पदांचे केंद्रीकरण नसावे यासाठी काँग्रेस हायकमांडने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नावे चर्चेत होती. यात काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि गुजरात प्रभारी राजीव सातव, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, यशोमती ठाकूर यांच्यासह इतरही नावांचा समावेश होता. परंतू, हायकमांडने नाना पटोले यांच्यात नावावर शिक्कामोर्तब केल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 

नाना पटोले हे मूळचे काँग्रेसचे. काही कारणांमुळे त्यांचे आणि काँग्रसचे बिनसले लोकसभा निवडणूक 2014 पूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपनेही त्यांना तिकीट दिले आणि पटोले लोकसभेवर निवडून गेले. परंतू, बंडखोर असलेल्या पटोले यांचे भाजपशी जमले नाही. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीच त्यांनी पंगा घेतला. त्यामुळे त्यांनी भाजपचा तडकाफडकी राजीनामा दिला. 2014 नंतर भाजप ऐन यशोशिखरावर असताना सत्तेला लाथ मारणारे पटोले हे पहिले खासदार होते. अल्पावधीतच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या प्रयत्नांतून गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पटोले यांचा काँग्रेस प्रवेश पार पडला.

दरम्यान, नाना पटोले यांच्या निवडीमागे हायकमांडचीही काही गणिते असल्याची चर्चा आहे. एक तर नाना पटोले हे बिनधास्त आहेत. त्यामुळे भाजपला तोडीस तोड उत्तर देण्याची त्यांच्यात क्षमता आहे. राज्यात असलेल्या महाविकासआघा़डी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेस पक्ष काहीसा झाकोळला आहे. त्यामुळे काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करुन काँग्रेसला प्रकाशझोतात आणण्यासाठी नाना पटोले महत्त्वाचे ठरु शकता, असे काहीसे गणीत हायकमांडचे असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Seal-of-High-Command-in-the-name-of-Nana-Patole-for-the-post-of-Congress-State-President</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-vaccination-four-days-a-week-from-Tuesday-in-the-state</link>
            <description>मुंबई : राज्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. आठवड्यातील चार दिवस राज्यातील २८५ केंद्रांवर लसीकरण होणार असून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी केले.

वर्षा येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. शनिवारी शुभारंभ प्रसंगी राज्यात लसीकरण मोहीम यश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-19/coronalasikrn.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. आठवड्यातील चार दिवस राज्यातील २८५ केंद्रांवर लसीकरण होणार असून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी केले.

वर्षा येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. शनिवारी शुभारंभ प्रसंगी राज्यात लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेचे कौतुक केले.बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन ॲपबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली. ह्या ॲपची कार्यपद्धती अधिक गतिमान होण्याकरिता काही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. त्या केंद्र शासनाला पाठविण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.कोविन ॲपवर ज्यांची नोंदणी होईल त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. या दरम्यान एखाद्याला लस घेतल्यानंतर ताप, स्नायूदुखी यासारखे प्रतिकूल परिणाम जाणवल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि उपचार करा. गंभीर लक्षणे आढळल्यास त्यांची जास्त काळजी घ्या, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घ्यावी. जेणेकरुन समाजामध्ये सकारात्मक संदेश जाण्यास मदत होईल. त्यामुळे लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लसीकरणामध्ये दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रोग प्रतिकारक क्षमता तयार होते. त्यामुळे लसीकरणानंतरही कोरोना प्रतिबंधासाठी जे नियम आहेत त्याचे सर्वांनी पालन करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.राज्यातील लसीकरण केंद्रांवर दिवसभरात १०० पेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलविण्यात येईल. तेवढे कर्मचारी आले नाही तरी दिवसाला १०० कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्य ‍विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-vaccination-four-days-a-week-from-Tuesday-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली माहीम बीचची पाहणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Tourism-Minister-Aditya-Thackeray-inspects-Mahim-Beach</link>
            <description>मुंबई : पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहीम बीच येथील बीच रिनोवेशन, छत्रपती शिवाजी महाराज पार्क रिनोवेशन, दादर टिळक ब्रीज ट्रॅफिक मॅनेजमेंट व वीर कोतवाल उद्यान रिनोवेशनच्या कामांची पाहणी केली. यावेळी या कामांच्या प्रस्तावांवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी या पाहणी दौऱ्याची सुरुवात माहीम बीचपासून केली. माहीम बीच येथे नवीन सी फेस तयार केला जात असून एकूण २ हजार ४६० चौरस मीटर जागेचा हा बीच नव्याने विकसित केला जात आहे. श्री. ठाकरे यांनी यापुर्वी येथील वृक्षारोपणाच्या अभियानाची सुरुवात केली होती. या मोहीमेतून येथे जवळपास एक हजार मोठे वृक्ष व २ हजार २०० छोटी झुडपे लावली गेली आहेत. ज्यामुळे पर्यटकांना हरित बीचचा आनंद लुटता येणार आहे. या बीचनजीक करण्यात येत असलेल्या सी फेसवर ओ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-19/parytan-mantri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहीम बीच येथील बीच रिनोवेशन, छत्रपती शिवाजी महाराज पार्क रिनोवेशन, दादर टिळक ब्रीज ट्रॅफिक मॅनेजमेंट व वीर कोतवाल उद्यान रिनोवेशनच्या कामांची पाहणी केली. यावेळी या कामांच्या प्रस्तावांवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी या पाहणी दौऱ्याची सुरुवात माहीम बीचपासून केली. माहीम बीच येथे नवीन सी फेस तयार केला जात असून एकूण २ हजार ४६० चौरस मीटर जागेचा हा बीच नव्याने विकसित केला जात आहे. श्री. ठाकरे यांनी यापुर्वी येथील वृक्षारोपणाच्या अभियानाची सुरुवात केली होती. या मोहीमेतून येथे जवळपास एक हजार मोठे वृक्ष व २ हजार २०० छोटी झुडपे लावली गेली आहेत. ज्यामुळे पर्यटकांना हरित बीचचा आनंद लुटता येणार आहे. या बीचनजीक करण्यात येत असलेल्या सी फेसवर ओपन जीम देखील बनवली जाणार आहे. तसेच वॉच टॉवर सारखी अनोखी कल्पना येथे साकार होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार व सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासोबत वांद्रे किल्ला ते माहीम किल्ला या ५ किलोमीटरच्या प्रस्तावित सायकलिंग ट्रॅकबद्दल देखील चर्चा केली. या ट्रॅक संदर्भातील व्यवहार्य शक्यतांबद्दल अभ्यास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर श्री. ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला भेट दिली. या भेटीच्या सुरुवातीलाच त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. या मैदानाला खेळाचा, संस्कृतीचा, राजकारणाचा समृद्ध असा इतिहास आहे. या इतिहासाला कुठेही धक्का न लागू देता मैदानाचे पावित्र्य जपून याचा विकास करण्याचा मानस श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.

या मैदानात सकाळी व संध्याकाळी बरेच लोक चालायला व धावायला येतात. मात्र तेथे इतर खेळ खेळले जात असल्यामुळे प्रचंड धुळ उडते. या धुळीला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर श्री. ठाकरे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच येणाऱ्या दहा वर्षांचा विचार करून भव्यदिव्य अशा मैदानाचा वापर करून रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या मार्गाने पाण्याची साठवणूक करण्याच्या दृष्टीने व्यवहार्यता तपासण्यात यावी, असेही मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. मैदानाच्या बाजूला १०० वर्ष जुना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेला ‘प्याऊ’ आहे. या प्याऊची डागडुजी करून तो पुन्हा वापरात आणण्यासंदर्भात योग्य पावले उचलली जावीत, असे श्री. आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

श्री. आदित्य ठाकरे यांनी यावेळी नवीन क्यूआर कोड असलेल्या दिशादर्शकांची देखील पाहणी केली. हे दिशादर्शक दिशा दाखवतीलच, मात्र त्याच्या सोबतच हे क्युआर कोड आपल्याला त्या रस्त्याच्या नावाचा इतिहास, माहिती सांगतील. प्रस्तावित माहीम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिर कल्चरल पाथवे बद्दलही यावेळी चर्चा झाली.

श्री. आदित्य ठाकरे यांनी दादर येथील टिळक ब्रीज व वीर कोतवाल उद्यान यांची देखील पाहणी केली. टिळक ब्रीज येथे होणाऱ्या ट्रॅफिकचे व्यवस्थापन करून ट्रॅफिक तत्काळ कमी करण्याच्या दृष्टीने स्थानिक नगरसेवक व संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांनी पाहणी करताना चर्चा केली. मुंबई महापालिका यासंदर्भातील दीर्घकालीन योजनेवर काम करत आहे. आदित्य ठाकरे यांनी यावेळी वीर कोतवाल उद्यानातील सुंदर अशा वॉकिंग ट्रॅक संदर्भात चर्चा केली. नगरसेविका प्रिती पाटणकर, मुंबई महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार, सहायक आयुक्त किरण दिघावकर आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Tourism-Minister-Aditya-Thackeray-inspects-Mahim-Beach</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अपघातस्थळांचा शोध घेऊन तिथे ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Trauma-Care-Center-should-be-set-up-after-finding-the-accident-sites</link>
            <description>मुंबई, : राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी. राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून वाहतूक नियमांचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

रस्त्यांवरील नियम पाळताना किंवा रस्ते क्रॉस करताना ज्या सोयी-सुविधा असतात त्यात सहजता हवी, त्याकडे लक्ष द्यावे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, देशाच्या अपघात यादीत महाराष्ट्राचे नाव येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी.


‘संयम’ आणि ‘नियम’ पाळले नाही तर यम येतो
रस्ते सुरक्षा हा जीवनशैलीचा भाग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, नियम आणि संयम या दोन्ह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-18/trumacenter.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई, : राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी. राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून वाहतूक नियमांचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

रस्त्यांवरील नियम पाळताना किंवा रस्ते क्रॉस करताना ज्या सोयी-सुविधा असतात त्यात सहजता हवी, त्याकडे लक्ष द्यावे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, देशाच्या अपघात यादीत महाराष्ट्राचे नाव येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी.


‘संयम’ आणि ‘नियम’ पाळले नाही तर यम येतो
रस्ते सुरक्षा हा जीवनशैलीचा भाग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, नियम आणि संयम या दोन्ही शब्दात यम आहे. जर तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला तर यम भेटीला येतो जो आपला जीव घेऊन जातो. रस्ते फक्त माणसेच क्रॉस करत नाहीत तर प्राणीही करतात. त्यांचीही काळजी घ्यायला हवी.

नवीन तंत्रज्ञान, अधिक वेगाच्या गाड्या येत आहेत त्या दृष्टीने माहिती देणे आणि जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.  वाहन चालविण्याचे  प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना नियम आणि शिस्त याची माहिती हवी. तरच ते प्रशिक्षण देऊ शकतील. वाहतूक नियम, शिस्त यांचे पालन करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे.

कार्यक्रमात प्रकाशित दिनदर्शिकेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा चित्र आणि स्लोगन तयार केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्तींना धन्यवाद देऊन मुख्यमंत्र्यांनी ते करत असलेल्या  जनजागृतीच्या कामाचा गौरव केला.



अपघात कमी करण्यासाठी  प्रयत्न – अनिल परब
परिवहन मंत्री ॲड.अनिल परब म्हणाले, ‘सडक सुरक्षा- जीवन रक्षा’ हे यावर्षीच्या अभियानाचे घोषवाक्य असून हे अभियान यावेळी पहिल्यांदाच 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी २०२१ पर्यत महिनाभरासाठी सुरू राहणार आहे. कोरोनासारख्या महामारीवर आपण अथक प्रयत्नातून, नियमांचे पालन करत आणि परस्परांच्या सहकार्याने नियंत्रण मिळवू शकलो. तसेच प्रयत्न अपघात कमी करण्यासाठी देखील केले पाहिजेत. यावर्षी जवळपास २४ हजाराच्या आसपास अपघात झाले असून आधीच्यावर्षीच्या तुलनेत त्यात २३ टक्के कमी आली आहे, तर मृत्यूमध्ये १० टक्के कमी आली आहे. असे असले तरी अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी नाही. ते आणखी कमी करण्यासाठी विविध उपक्रमातून वाहतूक नियमांची जनजागृती करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्या माध्यमातून जनजागृती करुन या वर्षभरात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही ॲड.परब यांनी केले.


नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – श्री. शेख
पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. वाहन चालन परवाने कामात विविध विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही श्री.शेख यांनी केले.

पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व आणि गरज अधोरेखित केली. प्रास्ताविक मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी केले तर आभार परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी मानले.

क्षणचित्रे…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रस्ते अपघात संख्येत घट होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात मुंबई शहर,मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद जिल्ह्यांचा समावेश.

परिवहन विभाग,टाटा इनिशिएटीव व ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “टाटा स्ट्राईव्ह” वेब सिरीजचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांसहउपस्थितानी रस्ता सुरक्षा शपथ घेतली.

परिवहन विभाग आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्यातर्फे पिक्सलसेंट या रस्ता सुरक्षा लघुपट स्पर्धेची घोषणा करण्यात आली.

 

यावेळी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा,  परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय  परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह परिवहन, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे  प्रतिनिधी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Trauma-Care-Center-should-be-set-up-after-finding-the-accident-sites</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना नियंत्रणविषयक नियमांचे पालन करुन ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Consent-to-resume-Gram-Sabha-in-compliance-with-Corona-Control-Rules-</link>
            <description>मुंबई : सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड 19 च्या अनुषंगाने निर्गमित विविध मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास संमती देण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-18/hasanM.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड 19 च्या अनुषंगाने निर्गमित विविध मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास संमती देण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) च्या कलम ७ नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभांचे आयोजन करणे बंधनकारक आहे. अशाप्रकारे ग्रामसभेचे आयोजन न केल्यास संबंधित सरपंच, उपसरपंच, आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करणेची तरतूद आहे. तथापि, कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश, अधिसूचना यानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय सभा व संमेलनांवर बंदी घालण्यात आली  होती. त्याचप्रमाणे ग्रामसभा घेण्यास तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली होती. तथापि, सद्यस्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधांमध्ये शिथिलता येत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे, असेही श्री.मुश्रीफ यांनी सांगितले.

ग्रामविकासात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता ग्रामसभांचे पूर्वीप्रमाणे आयोजन होणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणासाठीच्या सर्व नियमांचे पालन करुन ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती देण्यात येत असल्याचे मंत्री श्री.मुश्रीफ यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Consent-to-resume-Gram-Sabha-in-compliance-with-Corona-Control-Rules-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वाहतूक पोलिसांना ‘बॉडी वॉर्न कॅमेरा’ ठरणार मदतनीस – गृहमंत्री अनिल देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-Body-Warne-Camera-will-be-the-helper-for-Traffic-police</link>
            <description>नागपूर : वाहतूक पोलिसांना त्यांचे काम चोखपणे बजावता यावे यासाठी बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. नागपूरप्रमाणे इतर शहरांनाही वाहतूक सुव्यवस्थेसाठी लवकरच बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात येतील, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले.
पोलीस जिमखाना येथे वाहतूक शाखेतील पोलिसांना या कॅमेऱ्यांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सुनील फुलारी, डॉ. दिलीप झळके, पोलीस उपायुक्त (वाहतूक) सर्वश्री सारंग आवाड, विनिता साहू, लोहित मतानी, गजानन राजमाने, विवेक मासाळ, अक्षय शिंदे, निलोत्पल आदी यावेळी उपस्थित होते.

वाहतूक शाखेच्या पोलिसांना दोनशे बॉडी वॉर्न कॅमेरांच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-18/bodywarn.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : वाहतूक पोलिसांना त्यांचे काम चोखपणे बजावता यावे यासाठी बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. नागपूरप्रमाणे इतर शहरांनाही वाहतूक सुव्यवस्थेसाठी लवकरच बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात येतील, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले.
पोलीस जिमखाना येथे वाहतूक शाखेतील पोलिसांना या कॅमेऱ्यांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सुनील फुलारी, डॉ. दिलीप झळके, पोलीस उपायुक्त (वाहतूक) सर्वश्री सारंग आवाड, विनिता साहू, लोहित मतानी, गजानन राजमाने, विवेक मासाळ, अक्षय शिंदे, निलोत्पल आदी यावेळी उपस्थित होते.

वाहतूक शाखेच्या पोलिसांना दोनशे बॉडी वॉर्न कॅमेरांचे वितरण आज करण्यात आले. यावेळी श्री. देशमुख म्हणाले की, बऱ्याचदा वाहनधारक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. अशा वेळी पोलिसांनी थांबविल्यास वाद  निर्माण होतो. काही वेळेस हल्लेही होतात. अशा प्रसंगी शहरात पोलिसींग करणाऱ्या पोलिसांना  बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. या कॅमेरांमध्ये रेकॉर्डिंगची सुविधा आहे. वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्यावर असताना आपल्या गणवेशावर बॉडी वॉर्न कॅमेरा लावतील. रेकॉडिंग सिस्टिम असल्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आता कडक कार्यवाही करण्यात येईल.

पोलीस विभागामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. शहरात सद्यस्थितीत 3,688 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. आगामी काळात वाहतूक पोलिसांना मदत करणारे स्वयंसेवक (ट्रँफिक वार्डन) ही संकल्पना शहरात राबविण्यात येइल. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी घोडयावरुन गस्त घालणारे पोलीसांचे युनिट सुरु करण्यात येईल. सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे. कोविड लसीकरण्याच्या निमित्ताने शासकीय यंत्रणेलाच माहिती दिली जाईल, याची दक्षता घ्यावी, असेही ते यावेळी म्हणाले.

उत्तम कामगिरी  बजावणाऱ्या पोलिसांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर, संदीप आगरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री . आसिफ, पोलीस हवालदार  राजेंद्र देठे,  पोलीस नाईक हेमंत कुमरे, प्रशांत महाजन, राजेंद्र गजबे, राजेश टापरे तसेच शिपाई शारदा कुल्लरकर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांमुळे वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे सुलभ जाईल. पोलीस विभागामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे . बॉडी वॉर्न कॅमेरा म्हणजे वाहतूक पोलिसांच्या कारवाई दरम्यान सर्व प्रसंगांना रेकॉडिंग करण्यासाठी गणवेशावर लावलेला कॅमेरा असल्याचे अमितेश कुमार यांनी  यावेळी सांगितले.

संचार कम्युनिकेशन सिस्टीमचे हर्ष लाहोटी यांनी यावेळी सादरीकरण करुन बॉडी वॉर्न कॅमेऱ्याचे महत्त्व समजून सांगितले. निलोप्पल यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी  ड्रोन कॅमेऱ्यांची मदत सादरीकरणाद्वारे दाखविली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-Body-Warne-Camera-will-be-the-helper-for-Traffic-police</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यपालांच्या हस्ते उत्तर पूर्व मुंबईतील कोरोना योद्धांचा सत्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Governor-felicitates-Corona-Warriors-in-North-East-Mumbai</link>
            <description>मुंबई, दि. १८ : सेवेचे फळ मिळो वा न मिळो, भारतातील प्रत्येक व्यक्तींमध्ये करुणा, सेवाभाव व इतरांना मदत करण्याची उपजत भावना आहे. ‘सेवा परमो धर्म’ ही येथील शिकवण आहे. हा करुणा भाव व सेवाधर्म जोपासला तर आपण कोरोनापेक्षाही मोठ्या शत्रूला पराभूत करू शकू, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

मुलुंड युवक प्रेरणा ट्रस्ट या संस्थेच्यावत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-18/coronayodhasanman.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई, दि. १८ : सेवेचे फळ मिळो वा न मिळो, भारतातील प्रत्येक व्यक्तींमध्ये करुणा, सेवाभाव व इतरांना मदत करण्याची उपजत भावना आहे. ‘सेवा परमो धर्म’ ही येथील शिकवण आहे. हा करुणा भाव व सेवाधर्म जोपासला तर आपण कोरोनापेक्षाही मोठ्या शत्रूला पराभूत करू शकू, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

मुलुंड युवक प्रेरणा ट्रस्ट या संस्थेच्यावतीने कोरोना काळात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उत्तर पूर्व मुंबई उपनगरांतील 22 कोरोना योद्धांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार मनोज कोटक तसेच कोरोना योद्धे उपस्थित होते.

कोरोना योद्धे पोलीस, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते यांनी केवळ ‘कार्यालयीन जबाबदारी’ या भावनेने काम न करता सेवाभावाने काम केले. ही भावना महत्त्वाची असते. आज अनेक लोक आपल्या कमाईचा काही भाग समाज कार्याला देतात. सेवा करणे काही लोकांच्या रक्तात असते. अशा लोकांना आपण वंदन करतो, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी डॉ.विद्या ठाकूर, डॉ.सीमा मलिक, डॉ.काजोल बडवे, डॉ.रिता सिंग, डॉ.तेजल शहा, श्री.प्रशांत कदम, श्री.तौफिक तांबे, श्री.रत्नकांत जगताप, श्री.मनोज सोनी, श्री.बालकृष्ण बाने, श्री.हरेन मर्चंट, श्री.बिंदू त्रिवेदी, श्री.शिवशंकर कोचरेकर, श्री.प्रवीण कवाडे, श्री.नरेश दोशी, श्री.प्रितेश मैश्री, श्री.अशोक राय, श्री.किरण गैचोर, श्री.सुशिल सहानी, श्री.श्रीराम जंगम, श्री.नित्यानंद शर्मा, श्रीमती अश्विनी पांडे, यांना सन्मानित करण्यात आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Governor-felicitates-Corona-Warriors-in-North-East-Mumbai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रीय युवा महोत्सवात बक्षीस विजेत्यांचे युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले अभिनंदन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Youth-Welfare-Minister-Sunil-Kedar-congratulated-the-winners-of-the-National-Youth-Festival</link>
            <description>मुंबई : भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय आयोजित युवा महोत्सव २०२०-२१ मध्ये महाराष्ट्र राज्याचे तीन युवकांनी विविध कलाप्रकारात राष्ट्रीय पातळीवर प्रथम आणि द्वितीय पारितोषिक पटवल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत शास्त्रीय संगीत सर्व वाद्य प्रकारातून बासरी वादनास औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील युवक वेंदांग उदय कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक मिळवला, शास्त्रीय संगीत हर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-18/youamohbaksdhis.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय आयोजित युवा महोत्सव २०२०-२१ मध्ये महाराष्ट्र राज्याचे तीन युवकांनी विविध कलाप्रकारात राष्ट्रीय पातळीवर प्रथम आणि द्वितीय पारितोषिक पटवल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत शास्त्रीय संगीत सर्व वाद्य प्रकारातून बासरी वादनास औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील युवक वेंदांग उदय कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक मिळवला, शास्त्रीय संगीत हर्मोनियम मध्ये मुंबई, विक्रोळी पार्कसाईड येथील संदेश विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थीनी अदिती पोपट सातपुते यांनी द्वितीय तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायनामध्ये नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयाचा विद्यार्थी अथर्व ओंकार वैरागकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

श्री. केदार म्हणाले, देशाचे युवा धोरण २००३ मध्ये जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील १५ ते २९ वयोगटातील युवा लोकसंख्येचा विचार करता देशाच्या युवा धोरणाच्या अनुषंगाने राज्याचे स्वतंत्र युवा धोरण तयार करुन त्याद्वारे युवक कल्याणच्या विविध योजना राबविण्यासाठी राज्याचे युवा धोरण जाहीर करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय एकात्मता तसेच युवांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत १९९४ पासून राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन प्रतिवर्षी युवा दिन १२ जानेवारी रोजी करण्यात येते. यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संघ सहभागी होतात. राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी जिल्हा विभाग राज्य,राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्यामध्ये युवा महोत्सवाचे आयोजन प्रभावीपणे करण्यासाठी जिल्हा विभाग,राज्य स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करुन राज्याचा प्रतिनिधी संघ राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवडण्यात येतो.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्यस्तर युवा महोत्सव सन २०२०-२१ चे दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तर युवा महोत्सवासाठी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर, अमरावती या आठ विभागातून विविध प्रकारात युवकांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये निवडण्यात आलेले युवकांना राष्ट्रीय पातळीवर पाठविण्यात आले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Youth-Welfare-Minister-Sunil-Kedar-congratulated-the-winners-of-the-National-Youth-Festival</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ग्रामपंचायत निवडणूक निकाल, गावगाड्यात कुणाचं वर्चस्व? आज चित्र होणार स्पष्ट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Gram-Panchayat-election-results-Today-the-picture-will-be-clear</link>
            <description>मुंबई : ग्रामपंचायत निवडणूक निकाल, गावगाड्यात कुणाचं वर्चस्व? आज चित्र होणार स्पष्ट
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी या वेळी निवडणुकीच्या रिंगणात 2 लाख 41 हजार 598 उमेदवार उतरले. त्यातही पुन्हा जवळपास 26 हजार 718 उमेदवार बिनविरोध निवडले जाणार आहेत. त्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे प्रत्यक्षात 2 लाख 14 हजार 880 उमदेवरांसाठी मतदान पार पडले.

महाराष्ट्रात 34 जिल्ह्यांपैकी एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी सुमारे 12, 711 गावांतील ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक (Maharashtra Gram Panchayat Elections 2021) पार पडली. या निवडणुकीचा निकाल ( Maharashtra Gram Panchayat Elections Results 2021) आज (18 जानेवारी 2021) पार पडत आहे. निवडणूकीत एकूण 79% मतदान झाले होते. महाराष्ट्रात एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या एकूण 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी निवडणूक पार पडली. या जागांसाठी निवडणूक आयोगाकडे तब्बल 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज दाखल झाले.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-18/grampanchayat.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : ग्रामपंचायत निवडणूक निकाल, गावगाड्यात कुणाचं वर्चस्व? आज चित्र होणार स्पष्ट
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी या वेळी निवडणुकीच्या रिंगणात 2 लाख 41 हजार 598 उमेदवार उतरले. त्यातही पुन्हा जवळपास 26 हजार 718 उमेदवार बिनविरोध निवडले जाणार आहेत. त्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे प्रत्यक्षात 2 लाख 14 हजार 880 उमदेवरांसाठी मतदान पार पडले.

महाराष्ट्रात 34 जिल्ह्यांपैकी एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी सुमारे 12, 711 गावांतील ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक (Maharashtra Gram Panchayat Elections 2021) पार पडली. या निवडणुकीचा निकाल ( Maharashtra Gram Panchayat Elections Results 2021) आज (18 जानेवारी 2021) पार पडत आहे. निवडणूकीत एकूण 79% मतदान झाले होते. महाराष्ट्रात एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या एकूण 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी निवडणूक पार पडली. या जागांसाठी निवडणूक आयोगाकडे तब्बल 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी काहींनी स्वत:हून अर्ज मागे घेतले. तर काहींचे अर्ज छाननीत बाध झाले त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात 2 लाख 41 हजार 598 उमेदवार उतरले. त्यातही पुन्हा जवळपास 26 हजार 718 उमेदवार बिनविरोध निवडले जाणार आहेत. त्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे प्रत्यक्षात 2 लाख 14 हजार 880 उमदेवरांसाठी मतदान पार पडले.

दरम्यान, महाराष्ट्रात 34 जिल्ह्यांपैकी एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी सुमारे 12, 711 गावांतील ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक (Maharashtra Gram Panchayat Elections 2021) पार पडली. या निवडणूकीत एकूण 79% मतदान झाले. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आणि फक्त गडचिरोली जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत मतदान पार पडेल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस मदान यांनी दिली आहे. एकूण निवडणुकांपैकी काही गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे या ठिकाणी निवडणूका पार पडल्या नाहीत. तर काही एक दोन ठिकाणी निवडणुकीत आक्षेपार्ह गोष्टी घडल्याचे पुढे आल्याने निवडणूक आयोगाने या ठिकाणच्या निवडणुका रद्द ठरवल्या.

नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या दोन ग्रामपंचायतिंची निवडणूक रद्द करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सरपंच आणि सद्य पदासाठी लिलाव घेण्यात आला. या ठिकाणी सरपंच पदासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लागली. या लिलावाची राज्यभर चर्चा रंगली. प्रसारमाध्यमांनीही याबाबत वृत्त दिले. त्यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. निवडणूक अधिकाऱ्यांना घडल्या प्रकाराची चौकशी करण्यास सांगितले. या घटनेचे सकृतदर्शनी पुरावे आढळल्याने दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द करण्यात आली.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका अद्याप बाकी आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या क्रर्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यातील 6 तालुक्यांत येणाऱ्या 162 ग्रामपंचायतींसाठी येत्या 20 जानेवारी 2021 या दिवशी मतदान पार पडत आहे, अशी माहितीही राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस मदान यांनी दिली.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 18 जानेवारी 2021 या दिवशी होणार आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत (आजच्या आणि 20 जानेवारीला होणाऱ्या मतदानाची) निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जानेवारी या दिवशी पार पडणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींसाठी पार पडले मतदान?

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Gram-Panchayat-election-results-Today-the-picture-will-be-clear</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 14 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याकरिता साखर कारखान्यांनी प्रोत्साहनात्मक उपक्रम राबविण्याच्या कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या सूचना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Suggestions-of-Agriculture-Minister-Dadaji-Bhuse-to-implement-incentive-initiatives-by-sugar-mills-to-bring-sugarcane-area-under-drip-irrigation</link>
            <description>मुंबई : उसाचे क्षेत्र जास्तीत जास्त ठिबक सिंचनाखाली आणावे. साखर कारखान्यांनी त्यांच्या क्षेत्रातील ऊस क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याकरिता प्रोत्साहनात्मक उपक्रम हाती घ्यावे. उसाच्या प्रजातीची निर्मिती करताना साखरेचे प्रमाण अधिक त्याचबरोबर अल्कोहोल निर्मितीसाठी योग्य प्रजातीच्या संशोधनासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

रा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-14/dadajibhuse.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : उसाचे क्षेत्र जास्तीत जास्त ठिबक सिंचनाखाली आणावे. साखर कारखान्यांनी त्यांच्या क्षेत्रातील ऊस क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याकरिता प्रोत्साहनात्मक उपक्रम हाती घ्यावे. उसाच्या प्रजातीची निर्मिती करताना साखरेचे प्रमाण अधिक त्याचबरोबर अल्कोहोल निर्मितीसाठी योग्य प्रजातीच्या संशोधनासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

राज्यातील ऊस संशोधन प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.धवन, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) संचालक विकास देशमुख, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे डॉ.रासकर, डॉ.शरद गडाख आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठ आणि ‘व्हीएसआय’ यांनी राज्यातील ऊस उत्पादन व संशोधनाबाबत दर तीन महिन्यांनी बैठक घ्यावी. याबाबत पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने समन्वय करण्याचे आवाहन कृषिमंत्री श्री.भुसे यांनी केले.

राज्यात ऊस संशोधनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आणि व्हीएसआय या संस्था अग्रणी आहेत. कोकणातदेखील उसाखालील क्षेत्र वाढण्यास संधी असून त्या संदर्भात बैठकीत आढावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली येथील हवामान ऊस उत्पादनासाठी अनुकूल असून त्या अनुषंगाने व्हीएसआयने तेथे ब्रिडींग सेंटर उभारले आहे. तेथे देशातील विविध वाणांची लागवड करण्यात आली असून संशोधनाचे कार्य सुरु आहे. या क्षेत्राचा वापर कृषी विद्यापीठांनी करावा. तसेच व्हीएसआयला चाचण्यांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Suggestions-of-Agriculture-Minister-Dadaji-Bhuse-to-implement-incentive-initiatives-by-sugar-mills-to-bring-sugarcane-area-under-drip-irrigation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भूसंपादनाच्या अडचणी सोडविण्यासाठी समन्वय अधिकारी नेमण्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/appoint-a-coordinating-officer-to-solve-the-problems-of-land-acquisition</link>
            <description> मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाचे काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. जमीन भूसंपादनातील अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत समन्वय अधिकारी नेमण्यात यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्ध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-13/bhusampdan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाचे काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. जमीन भूसंपादनातील अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत समन्वय अधिकारी नेमण्यात यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाबाबत विधानभवन येथे राज्यमंत्री श्री. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला आमदार सर्वश्री हिरामण खोसकर, बाबासाहेब पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉ.बी.एन. बास्टेवाड, उपमहाव्यवस्थापक सुनील माळी, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनावणे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील भूसंपादनाला वेग आला आहे. राज्य शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या महामार्गासाठी भूसंपादनाचे काम होत आहे. कोणत्याही परिस्थितीत समृद्धी महामार्गाचे काम आणखी लांबणीवर पडू नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यातील काही ठिकाणी भूसंपादन करताना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी समन्वय अधिकारी नेमल्यास या कामातील अडचणी सोडविणे सोपे होईल, असेही श्री.बनसोडे यांनी सांगितले.

सद्यस्थितीत थेट खरेदीने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला दिला जातो आहे. याशिवाय झाडे, पिके, विहिरी, बांधकाम यांचे मूल्यांकन करून त्याची वेगळी रक्कमदेखील संबंधित मालकांना दिली जात आहे. मात्र येत्या आठ ते दहा दिवसात इगतपुरीचे आमदार श्री. खोसकर यांच्याबरोबर जाऊन याबाबत प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/appoint-a-coordinating-officer-to-solve-the-problems-of-land-acquisition</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात ३५८ ठिकाणी होणार लसीकरण; केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय लस वितरण – आरोग्यमंत्री राजेश टोपे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Vaccination-to-be-conducted-in-358-places-in-the-state</link>
            <description>मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लस पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लस वाटप केले जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या सुधारित केली असून आता 358 केंद्रांच्या माध्यमातून लस देण्यात येणार आहे. राज्यात सर्वाधिक केंद्र मुंबईत (50) असून त्यापाठोपाठ पुणे (39) ठाणे (29) या शहरांमध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. मुंबईसाठी 1 लाख 39 हजार 500 तर पुण्यासाठी 1 लाख 13 हजार डोस वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात सुमारे 8 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-13/lasikarn-tope.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लस पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लस वाटप केले जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या सुधारित केली असून आता 358 केंद्रांच्या माध्यमातून लस देण्यात येणार आहे. राज्यात सर्वाधिक केंद्र मुंबईत (50) असून त्यापाठोपाठ पुणे (39) ठाणे (29) या शहरांमध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. मुंबईसाठी 1 लाख 39 हजार 500 तर पुण्यासाठी 1 लाख 13 हजार डोस वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात सुमारे 8 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. राज्यातील 358 केंद्रांच्या माध्यमातून पहिल्या दिवशी सुमारे 35 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल. 16 जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार असून जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईतील कूपर रुग्णालय या दोन ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रधानमंत्री संवाद साधतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला कोरोना लशींचे वाटप केले जात असून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात 9 लाख 63 हजार लशींचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात 9 हजार डोस, अमरावतीसाठी 17 हजार, औरंगाबाद-34 हजार, बीड-18 हजार, बुलढाणा-19 हजार, धुळे-12 हजार 500, गडचिरोली 12 हजार, गोंदिया 10 हजार, हिंगाली 6 हजार 500, जळगाव-24 हजार 500, लातूर-21 हजार, नागपूर-42 हजार, नांदेड-17 हजार, नंदुरबार-12 हजार 500, नाशिक-43 हजार 500, मुंबई-1 लाख 39 हजार 500, उस्मानाबाद-10 हजार, परभणी-9 हजार 500, पुणे-1 लाख 13 हजार, रत्नागिरी-16 हजार, सांगली-32 हजार, सातारा-30 हजार, सिंधुदुर्ग-10 हजार 500, सोलापूर-34 हजार, वर्धा-20 हजार 500, यवतमाळ-18 हजार 500, अहमदनगर-39 हजार, भंडारा-9 हजार 500, चंद्रपूर-20 हजार, जालना-14 हजार 500, कोल्हापूर-37 हजार 500, पालघर-19 हजार 500, रायगड-9 हजार 500, ठाणे-74 हजार, वाशिम-6 हजार 500 अशा प्रकारे वाटप करण्यात आले आहे.

सुधारित लसीकरण केंद्रांची संख्या अशी : अहमदनगर-15, अकोला-4, अमरावती-6, औरंगाबाद-13, बीड-6, भंडारा-4, बुलढाणा-7, चंद्रपूर-8, धुळे-5, गडचिरोली-5, गोंदिया-4, हिंगोली-3, जळगाव-9, जालना-6, कोल्हापूर-14, लातूर-8, मुंबई-50, नागपूर-15, नांदेड-6, नंदुरबार-5, नाशिक-16, उस्मानाबाद-4, पालघर-6, परभणी-4, पुणे-39, रायगड-5, रत्नागिरी-6, सांगली-12, सातारा-11, सिंधुदुर्ग-4, सोलापूर-13, ठाणे-29, वर्धा-8, वाशिम-4, यवतमाळ-6 असे एकूण 358 केंद्र करण्यात आली आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Vaccination-to-be-conducted-in-358-places-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे भरगच्च कार्यक्रम ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/All-programs-by-Maharashtra-State-Board-of-Literature-and-Culture-on-the-occasion-of-Marathi-Language-Conservation-Fortnight</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात लेखक संवाद, ग्रंथ प्रकाशन, अनुवाद अनुभव कथन, काव्यसंमेलन, परिसंवाद आणि ग्रंथ प्रदर्शन यासारखे बहुविध कार्यक्रम होणार आहेत.

दि १४/०१/२०२१ रोजी लेखकसंवादमध्ये लेखक राजन गवस हे असतील तर – संवादक डॉ.गोविंद काजरेकर राहतील. लेखक अनिल मेहता यांचेसोबत – संवादक राजन गवस हे असतील मराठी विभाग,  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर इथे हा कार्यक्रम होणार आहे.
दि.१८/०१/२०२१ रोजी ‘पधारो म्हारो देस’ : विष्णू पावले, मराठी पोवाडा (तीन भाग) : डॉ.सयाजी गायकवाड या ग्रंथांचे प्रकाशन डॉ.बी.एम.हिर्डेकर यांच्या हस्ते होणार आहे. कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के मराठी विभाग, हे उपस्थित असतील हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे होणार आहे.
व्याख्यान विषय : इतिहास आणि साहित्येतिहास डॉ.शिवाजीराव बोकडे डॉ.पी. विठ्ठल मराठी विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होणार आहे.

दि. १९/०१/२०२१ रोजी व्याख्यान विषय : मराठी साहित्याचे उर्दू भाषांतर डॉ.असलम मिर्झा, डॉ.रमेश ढगे मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे असेल.
व्याख्यान विषय : मराठी भाषेची उपयोगिता अशोक पाटील  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर.

दि.२०/०१/२०२१ रोजी स्मरण अरु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-13/marathibhasha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात लेखक संवाद, ग्रंथ प्रकाशन, अनुवाद अनुभव कथन, काव्यसंमेलन, परिसंवाद आणि ग्रंथ प्रदर्शन यासारखे बहुविध कार्यक्रम होणार आहेत.

दि १४/०१/२०२१ रोजी लेखकसंवादमध्ये लेखक राजन गवस हे असतील तर – संवादक डॉ.गोविंद काजरेकर राहतील. लेखक अनिल मेहता यांचेसोबत – संवादक राजन गवस हे असतील मराठी विभाग,  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर इथे हा कार्यक्रम होणार आहे.
दि.१८/०१/२०२१ रोजी ‘पधारो म्हारो देस’ : विष्णू पावले, मराठी पोवाडा (तीन भाग) : डॉ.सयाजी गायकवाड या ग्रंथांचे प्रकाशन डॉ.बी.एम.हिर्डेकर यांच्या हस्ते होणार आहे. कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के मराठी विभाग, हे उपस्थित असतील हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे होणार आहे.
व्याख्यान विषय : इतिहास आणि साहित्येतिहास डॉ.शिवाजीराव बोकडे डॉ.पी. विठ्ठल मराठी विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होणार आहे.

दि. १९/०१/२०२१ रोजी व्याख्यान विषय : मराठी साहित्याचे उर्दू भाषांतर डॉ.असलम मिर्झा, डॉ.रमेश ढगे मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे असेल.
व्याख्यान विषय : मराठी भाषेची उपयोगिता अशोक पाटील  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर.

दि.२०/०१/२०२१ रोजी स्मरण अरुण कोलटकरांचे. प्रा.श्रीकृष्ण कालगावकर,प्रा.अरुण चव्हाण, अध्यक्ष : प्रा.अविनाश सप्रे मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
व्याख्यान विषय :- मंगेश डबराल यांची कविता : अनुवाद-अनुभवकथन डॉ.बलवंत जेऊरकर, मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

व्याख्यान विषय : मराठी साहित्य आणि बोली, डॉ.जयद्रथ जाधव डॉ.केशव देशमुख, मराठी विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

दि.२१/०१/२०२१ रोजी व्याख्यान विषय :- शरच्चंद्र मुक्तिबोधांची कविता, श्री.हेमंत खडके, मराठी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
काव्यसंमेलन भाग – १ सहभागी कवयित्री :- अनुपमा उजगरे, योगिनी राऊळ, अनुराधा नेरुरकर, अनुजा जोशी, कल्पना दुधाळ कोकण मराठी साहित्य परिषद, युवा शक्ती.

व्याख्यान विषय : बदलती वाचनसंस्कृती   डॉ.स्वाती दामोदरे, डॉ.शैलजा वाडीकर मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

कवीसंमेलन अध्यक्ष : रफीक सुरज, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर

दि. २२/०१/२०२१ व्याख्यान विषय : सीमा प्रदेशातील मराठी बोली डॉ.विठ्ठल जंबाले, डॉ.वैजनाथ अनमुलवाड, मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
दि.२३/०१/२०२१ कथालेखन व कथाकथन कार्यशाळा श्री. सतीश चिंदरकर, श्रीमती सुमन नवलकर, अनुयोग शिक्षण संस्था, वांद्रे, मुंबई
व्याख्यान विषय :- मराठी कवितेची बदलती भाषा   श्री.गणेश कनाटे मराठी भाषा व वाङ्मय विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

एकदिवसीय नवलेखक कार्यशाळा नामदेव माळी, नामदेव भोसले,दयासागर बन्ने,  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर

दि.२४/०१/२०२१ परिसंवाद विषय :- मातृभाषेतून शिक्षण का ? श्रीमती माधवी कुंटे, पालक, शिक्षक व विद्यार्थी, अनुयोग शिक्षण संस्था, वांद्रे, मुंबई
दि.२५/०१/२०२१ अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या माहितीचे प्रदर्शन, सर्व विद्यार्थी अनुयोग शिक्षण संस्था, वांद्रे, मुंबई
व्याख्यान विषय :- अनुवाद लेखन श्री.रवींद्र गुर्जर,   महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

व्याख्यान विषय : संगणक आणि मोबाईलवर मराठी भाषेचा वापर डॉ.सचिन नरंगले

डॉ.निलेश देशमुख, मराठी विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

कविसंमेलन अध्यक्ष : श्री.भीमराव धुळूबुळू, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर

दि.२६/०१/२०२१ मराठी भाषा गौरव गीते, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम विद्यार्थी अनुयोग शिक्षण संस्था, वांद्रे, मुंबई
दि.२७/०१/२०२१ बालकवी संमेलन वर्ग १० वी पर्यंतचे विद्यार्थी, मराठी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
निबंध लेखन स्पर्धा, पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी, मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

कवीसंमेलन अध्यक्ष : शेख इकबाल मिन्ने,  सहभागी कवी :डी.के.शेख, स्वाती शिंदे-पवार, व्यंकटेश चौधरी, विद्या सुर्वे-बोरसे, स्वप्नदिप्ती कडू, कविता आत्राम, नारायण पुरी, गणेश घुले, हणमंत चांदगुडे, दयासागर बन्ने,   मराठी विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

पाठ्यपुस्तकातील लेखक भेट – संवाद,    नामदेव माळी,    दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर

दि.२८/०१/२०२१ एकांकिका, नाटिका, एकपात्री शिक्षक व विद्यार्थी अनुयोग शिक्षण संस्था,वांद्रे, मुंबई साहित्य अभिवाचन : साहित्यातील वैशिष्ट्यपूर्ण उताऱ्यांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातील व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी. मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
काव्यसंमेलन भाग – 2 सहभागी कवयित्री :- प्रिया जामकर, योगिनी पांडे सातारकर,वंदना महाजन, पद्मरेखा धनकर, सुजाता महाजन, कोकण मराठी साहित्य परिषद, युवा शक्ती, पंडित आवळीकर काव्य पुरस्कार वितरण समारंभ वसंत आबाजी डहाके, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

दि.१४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२१ लेखकसंवाद महादेव मोरे – संवादक डॉ.रमेश साळुंखे, मोहन पाटील – संवादक डॉ.रफिक सुरज, माया नारकर – संवादक डॉ.तृप्ती करेकट्टी, कृष्णात खोत – संवादक प्रा.रणधीर शिंदे, किरण गुरव – संवादक नंदकुमार मोरे,नामदेव माळी – संवादक डॉ.एकनाथ पाटील, संपत मोरे – संवादक प्रदीप देशमुख शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/All-programs-by-Maharashtra-State-Board-of-Literature-and-Culture-on-the-occasion-of-Marathi-Language-Conservation-Fortnight</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Decisions-of-the-Cabinet-meeting</link>
            <description>जळगाव जिल्ह्यातील ३ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील उर्ध्व तापी टप्पा -१, (हतनूर प्रकल्प), शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प आणि वरणगाव तळवेल परिसर सिंचन योजना या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

उर्ध्व तापी टप्पा-१, (हतनूर प्रकल्प), या सिंचन प्रकल्पास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी ५३६.०१ कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

शेळगांव बॅरेज मध्यम प्रकल्पास दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 968.97 कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेच्या प्रकल्पास पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी  ८६१.११ कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

—–०—–

बालसंस्थांमधील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ
महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले निवारागृहे, आणि विशेष दत्तक संस्था यामधील प्रत्येक बालकांसाठी प्रतिमहा २ हजार रुपये याप्रमाणे लागू असणाऱ्या परिपोषण अनुदानाच्या दरात वार्षिक ८ टक्के वाढ करण्यास व ती २०२१-२२ या आर्थिक वर्षापासून लागू करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

बाल कल्याण समितीच्या बैठका दरमहा १२ वरून २० करण्यास तसेच या समितीच्या व बाल न्याय मंडळाच्या बैठक व प्रवास भत्यामध्ये १ हजार रुपयांवरून १५०० रुपये इतकी वाढ करण्यास देखील आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

केंद्र शासन पुरस्कृत बाल संरक्षणाशी सबंधित कार्यान्वित यंत्रणेची गुणवत्ता वाढविणे आणि त्या बळकट करणे या उद्देशाने एकात्मिक बाल संरक्षण योजना (Integrated Child Protection Scheme-ICPS) ही योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात २०१२-१३ पासून महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण सोसायटीमार्फत राबविण्यात येत आहे.

अंब्रेला एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील (ICDS) उपयोजनांची नवीन नावे लागू करणे व योजनांमधील विविध बाबींचे सुधारित दर लागू करण्यास यापूर्वीच मान्यता मिळाली आहे.  मात्र, ‘बाल संरक्षण सेवा’ या उपयोजनेच्या दरात केलेल्या सुधारणेप्रमाणे बदल अद्याप अंमलात आलेले नाहीत. परिणामी निधी वितरित करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

—–०—–

राज्यातील धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Marathwada/2021-01-13/mantrimandal-nirnay.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जळगाव जिल्ह्यातील ३ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील उर्ध्व तापी टप्पा -१, (हतनूर प्रकल्प), शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प आणि वरणगाव तळवेल परिसर सिंचन योजना या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

उर्ध्व तापी टप्पा-१, (हतनूर प्रकल्प), या सिंचन प्रकल्पास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी ५३६.०१ कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

शेळगांव बॅरेज मध्यम प्रकल्पास दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 968.97 कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेच्या प्रकल्पास पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी  ८६१.११ कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

—–०—–

बालसंस्थांमधील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ
महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले निवारागृहे, आणि विशेष दत्तक संस्था यामधील प्रत्येक बालकांसाठी प्रतिमहा २ हजार रुपये याप्रमाणे लागू असणाऱ्या परिपोषण अनुदानाच्या दरात वार्षिक ८ टक्के वाढ करण्यास व ती २०२१-२२ या आर्थिक वर्षापासून लागू करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

बाल कल्याण समितीच्या बैठका दरमहा १२ वरून २० करण्यास तसेच या समितीच्या व बाल न्याय मंडळाच्या बैठक व प्रवास भत्यामध्ये १ हजार रुपयांवरून १५०० रुपये इतकी वाढ करण्यास देखील आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

केंद्र शासन पुरस्कृत बाल संरक्षणाशी सबंधित कार्यान्वित यंत्रणेची गुणवत्ता वाढविणे आणि त्या बळकट करणे या उद्देशाने एकात्मिक बाल संरक्षण योजना (Integrated Child Protection Scheme-ICPS) ही योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात २०१२-१३ पासून महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण सोसायटीमार्फत राबविण्यात येत आहे.

अंब्रेला एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील (ICDS) उपयोजनांची नवीन नावे लागू करणे व योजनांमधील विविध बाबींचे सुधारित दर लागू करण्यास यापूर्वीच मान्यता मिळाली आहे.  मात्र, ‘बाल संरक्षण सेवा’ या उपयोजनेच्या दरात केलेल्या सुधारणेप्रमाणे बदल अद्याप अंमलात आलेले नाहीत. परिणामी निधी वितरित करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

—–०—–

राज्यातील धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची कामे हाती घेणार
धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा – २ व ३ या प्रकल्पातील कामांना प्रशासकीय मान्यता देऊन राज्यातील धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य शासनाने आज एक पाऊल पुढे टाकले.  या संदर्भात आज मंत्रिमंडळाने निविदा प्रक्रीयेस देखील मान्यता दिली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

हा केंद्र शासन पुरस्कृत जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्याने हाती घेतलेला प्रकल्प आहे.  याचा उद्देश हा देशातील निवडक धरणांच्या सुरक्षिततेमध्ये सुधारणा करताना त्यांचे बळकटीकरण, व्यवस्थापन करणे, धरणांचे परिचालन व देखभाल यामध्ये सातत्य राखणे हा आहे. या प्रकल्पामध्ये देशातील १८ राज्ये व दोन केंद्रीय संस्थांचा सहभाग असणार आहे.

या प्रकल्पाच्या बाबतीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले. प्रकल्पांपैकी १२ प्रकल्पांच्या घटकांना  एकूण रू. ६२४ कोटी इतक्या किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मंजूर रु. ३७९ कोटी नियतव्ययाच्या  30% रकमेच्या  म्हणजेच  रु. ११४ कोटी किंमतीच्या कामांना सक्षम स्तरावरुन तांत्रिक मान्यता देऊन  निविदा निश्चित करून कार्यारंभ आदेश देण्यास  मान्यता देण्यात आली. जागतिक बँक, केंद्र सरकार व राज्य शासन यांच्या दरम्यान करार झाल्यानंतरच बँकेकडून कर्जाचा हिस्सा प्राप्त होणार आहे. दरम्यानच्या काळात राज्याच्या निधीतून खर्च करण्यास मान्यता  देण्यात आली. धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प (DRIP) करिता जागतिक बॅंकेच्या Standard Bid Document मध्ये नमूद लवाद विषयक तरतूदी निविदेत अंतर्भूत करण्यात येतील.

या प्रकल्पाकरीता देश पातळीवर एकूण सुमारे रु.१०२०० कोटींचा आराखडा मंजूर असून त्यापैकी  रु. ७००० कोटी हे जागतिक बँकेकडून कर्जाच्या स्वरुपात उपलब्ध होणार आहेत.  सहभागी राज्यांचा वाटा रु. २८०० कोटी इतका आहे व केंद्रीय संस्थांचा वाटा रु.४०० कोटी इतका असणार आहे.

राज्यासाठी या प्रकल्पाकरिता रुपये ९६५.६५ कोटी इतकी तरतूद  आहे.  हा खर्च ३१ डिसेंबर, २०२७ या कालावधीत होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र हे सर्वसाधारण प्रवर्गातील राज्य असल्याने रु. ६७६ कोटी ( ७० %)   रक्कम जागतिक बँकेकडून कर्ज स्वरुपात उपलब्ध होणार असून उर्वरित रु.२८९.६५ कोटी (३०%) रक्कम  राज्य शासनाच्या निधीतून खर्च करावी लागणार  आहे.

—–०—-

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमात सुधारणा; २८ फेब्रुवारीपर्यंत नवीन महाविद्यालयांसाठी प्रस्ताव स्वीकारणार
आरोग्‍य विज्ञान अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ व शासनास सादर करण्यासाठी सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्याप्रमाणे सुधारणा करून अध्यादेश काढण्यात येईल.

कोव्हिड-१९ मुळे बहुतांशी सामाजिक व आर्थिक व्यवहार / घडामोडी मंदावल्याने/ थांबलेल्या असल्याने, विविध संस्थांच्या महाविद्यालय इमारत तसेच हॉस्पीटल यांचे बांधकाम, त्यांच्या परवानग्या, नोंदणी तसेच कागदपत्र तयार करण्यास बऱ्याच अडचणी येऊन, निकषांची पुर्तता करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिसुचनेमधील अंतिम मुदतीपर्यंत (३१ ऑक्टोबर, २०२० पर्यंत) परीपूर्ण प्रस्ताव सादर करणे शक्य झाले नाही.

त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 मधील या कलमांमध्ये आरोग्‍य विज्ञान अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ व शासनास सादर करण्यासाठी सुधारणा करण्याचा विचार सुरु होता. त्यानुषंगाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 मध्ये अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आता शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी, उच्चतर शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा संस्था सुरु करण्यासाठी परवानगी मागणारे व्यवस्थापन, दिनांक २८ फेब्रुवारी, २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी विद्यापीठाच्या कुलसचिवाकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकणार आहे.  तसेच सर्व अर्जांची विद्यापीठामार्फत नियोजन मंडळाकडून छाननी करून आणि व्यवस्थापन परिषदेच्या संमतीने ते अर्ज व्यवस्थापन परिषदेला उचित वाटतील अशा शिफारशींसह दिनांक ३० एप्रिल, २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी शासनाकडे पाठवण्यात येतील.

—–०—–

उस्मानाबाद येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय
उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे तसेच ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण रुपये ६७४.१४ कोटी (अनावर्ती खर्च सुमारे रूपये ४२९.६३ कोटी व आवर्ती खर्च सुमारे रूपये २४४.५१ कोटी) इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल.  तसेच आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि क्षय रुग्णालय स्थावर जंगम मालमत्तेसह तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास निशुल्क वापरास उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात  आली आहे.

याशिवाय हे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय सार्वजनिक खाजगी भागिदारी (PPP) तत्वावर स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात  आली आहे.

—–०—–

राज्यात कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठ; मार्गदर्शक सुचनांना मंजुरी
राज्यात कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याबाबतच्या मार्गदर्शक सुचना व मॉडेल विधेयकास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

स्कील इंडियाच्या धर्तीवर “कुशल महाराष्ट्र- रोजगारयुक्त महाराष्ट्र” या संदर्भात ध्येयधोरण  निश्चित करतांना राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे.

या अनुषंगाने २० फेब्रुवारी २०२० अन्वये नव्याने समिती स्थापन करण्यात येऊन या समितीत विद्यापीठांचे माजी कुलगुरु, नामांकित महाविद्यालयांचे प्राचार्य यांचा समावेश करण्यात आला होता.  सार्वजनिक कौशल्य विद्यापीठ तसेच खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या या समितीचा अहवाल राज्य शासनास प्राप्त झाला आहे. विद्यापीठ स्थापनेसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिनियम, मार्गदर्शक सुचना विचारात घेऊन राज्यात स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरील खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याकरिता तसेच त्यांच्या कामकाजाचे विनियमन करण्यासाठी मार्गदर्शक सुचनांचे प्रारुप तसेच मॉडेल विधेयकाचे प्रारुप तयार करण्यात आले. जे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते.

या कौशल्य विद्यापीठांद्वारे कौशल्य क्षेत्रातील पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येतील. त्याचप्रमाणे उद्योग व सेवा क्षेत्रामध्ये प्रशिक्षण तसेच रोजगार व स्वंयरोजगार क्षेत्रावर विशेष लक्ष देऊन कौशल्य कोर्सेसवर आधारित पदविका व पदवी प्रदान करण्यात येईल.

 —–०—–

भंडारा जिल्हा रुग्णालय आग दुर्घटनेबाबत गंभीर चर्चा
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटमधील आग प्रकरणी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती सखोल चौकशी करीत असून या समितीला चौकशीसाठी आणखी थोडा कालावधी लागणार आहे, ही समिती आता येत्या रविवारी आपला अहवाल सादर करेल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली. आगीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकारी यांना व्हीसीद्वारे सुरक्षा विषयक ऑडिट तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच स्थानिक अग्निशमन यंत्रणा व संबंधित विद्युत विभाग यांनी देखील आपल्या क्षेत्रातील शासकीय रुग्णालयांना नियमितपणे भेटी देऊन वीज व अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित आहे का याची तपासणी करावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला  केल्याचेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Decisions-of-the-Cabinet-meeting</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईतील सुरु असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Guardian-Minister-Aditya-Thackeray-reviewed-the-ongoing-and-proposed-projects-in-Mumbai</link>
            <description>मुंबई : पर्यावरण तथा वातावरणीय बदल, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे कुर्ला संकूल येथील कार्यालयास भेट दिली. मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचा आढावा यावेळी श्री. ठाकरे यांनी घेतला.

श्री. ठाकरे यांच्या मुंबई महानगर विकास प्राधिकरण कार्यालय भेटीदरम्यान त्यांनी पश्चिम द्रूतगती महामार्ग, वरळी-शिवडी कनेक्टर, नरिमन पॉईंट – कफ परेड कनेक्टर, कलानगर उड्डाणपूल, धारावी टी जंक्शन ते पश्चिम द्रूतगती महामार्ग उड्डाणपूल या विकासकामांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त   आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महानगपालिकेचे अतिक्त आयुक्त पी. वेलारसू, एमएमआरडीएचे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-14/adityathakrye.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पर्यावरण तथा वातावरणीय बदल, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे कुर्ला संकूल येथील कार्यालयास भेट दिली. मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचा आढावा यावेळी श्री. ठाकरे यांनी घेतला.

श्री. ठाकरे यांच्या मुंबई महानगर विकास प्राधिकरण कार्यालय भेटीदरम्यान त्यांनी पश्चिम द्रूतगती महामार्ग, वरळी-शिवडी कनेक्टर, नरिमन पॉईंट – कफ परेड कनेक्टर, कलानगर उड्डाणपूल, धारावी टी जंक्शन ते पश्चिम द्रूतगती महामार्ग उड्डाणपूल या विकासकामांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त   आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महानगपालिकेचे अतिक्त आयुक्त पी. वेलारसू, एमएमआरडीएचे सहाय्यक महानगर आयुक्त बी. जी. पवार तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पश्चिम द्रूतगती महामार्गावरील दहिसर ते माहिमपर्यंत प्रस्तावित WEH रोड सरफेस अपग्रेड आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंट, टनेल, ब्रिजखालील अर्बन स्पेस यांचे काम लवकरच सुरू होत आहे. पश्चिम द्रूतगती महामार्गावर रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच तो हरित करण्याबाबत यावेळी मंत्री श्री. ठाकरे यांनी सूचना केल्या.

मुंबई महापालिका बांधत असलेला कोस्टल रोड आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरण बांधत असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण झाल्यानंतर वरळी-शिवडी कनेक्टर खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या प्रकल्पांच्या प्रगतीची मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी माहिती घेतली.

नरिमन पॉईंट- कफ परेड कनेक्टर हा प्रकल्प मच्छिमारांच्या बोटींना कसलाही अडथळा निर्माण होऊ न देता या व्यावसायिक व निवासी क्षेत्रातील वाहतूक सूलभ करेल. या प्रकल्पासाठीचे डिझाइन जूनपर्यंत तयार असेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. हे सर्व प्रकल्प मुंबईच्या प्रवास सुलभतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या प्रगतीचीही मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी माहिती घेतली.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरण कार्यालयाच्या भेटीनंतर वांद्रे कुर्ला संकुल ते नंदादीप गार्डन, पश्चिम द्रृतगती महामार्ग या उड्डाणपुलाच्या कामाची स्थळपाहणी केली. यावेळी श्री. ठाकरे यांनी काम कशा पद्धतीने चालू आहे याची पाहणी करीत, हे काम करणाऱ्या कंत्राटदार तसेच या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत संवाद साधला. या स्थळपाहणी दरम्यान प्रस्तावित धारावी टी जंक्शन ते नंदादीप उद्यान, पश्चिम द्रूतगती महामार्ग या उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात देखील माहिती घेतली.

आदित्य ठाकरे यांनी कलानगर उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. या कामांचा आढावा घेत असताना उड्डाणपुलाखालील भागाचे सुशोभिकरण, ग्रीन स्पेसमध्ये वाढ करणे, नंदादीप गार्डनचा विस्तार, प्रस्तावित कलानगर जंक्शन गार्डन आणि बीकेसी आर्ट डिस्ट्रिक्ट योजनांवरही चर्चा केली.

ही विकासकामे जोमाने सुरू असतानाच मुंबईतील उड्डाणपुलाखालील जागांमध्ये ग्रीन स्पेस निर्माण करणे तसेच ती जागा सर्वसामान्य जनतेच्या वापरासाठी तयार करणे, अशा जागांचा उपयोग खेळण्यासाठी, बसण्यासाठी, चालण्यासाठी एकंदरीतच मुंबईतील धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना थोडासा विरंगुळा मिळू शकेल यासाठी व्हावा प्रयत्न करण्याचे निर्देश श्री.ठाकरे यांनी दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Guardian-Minister-Aditya-Thackeray-reviewed-the-ongoing-and-proposed-projects-in-Mumbai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उद्योगांचे वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करू – ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/We-will-try-to-reduce-the-power-tariff-of-industries</link>
            <description>मुंबई: राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्य सरकारकडून भरीव आर्थिक सहाय्य मिळाल्यास वीज दर कमी केले जाऊ शकतात. यासाठी पुढील पावले उचलली जातील, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.

उद्योगांना वीजदरात सवलत, ओपन ॲक्सेस आदी विषयांवर सह्याद्री अतिथीगृह येथे  उद्योग आणि खनिकर्ममंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव के.वेणूगोपाल रेड्डी, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, इंडियन इलेक्ट्रिसिटी एक्सचेंजचे वरिष्ठ उपाध्यक्ष रोहित बजाज आदी उपस्थित होते.
</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-13/udoyg-vij-dar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्य सरकारकडून भरीव आर्थिक सहाय्य मिळाल्यास वीज दर कमी केले जाऊ शकतात. यासाठी पुढील पावले उचलली जातील, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.

उद्योगांना वीजदरात सवलत, ओपन ॲक्सेस आदी विषयांवर सह्याद्री अतिथीगृह येथे  उद्योग आणि खनिकर्ममंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव के.वेणूगोपाल रेड्डी, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, इंडियन इलेक्ट्रिसिटी एक्सचेंजचे वरिष्ठ उपाध्यक्ष रोहित बजाज आदी उपस्थित होते.

वीज दर कमी करण्याचा संकल्प ऊर्जा विभागाने केला असून यासाठी चालू वर्षासाठी व पुढील चार वर्षासाठी रोड मॅप तयार करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी यावेळी दिली.

डॉ.राऊत म्हणाले, देशात केवळ महाराष्ट्रातच शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या विजेचा अतिरिक्त आर्थिक भार क्रॉस सबसिडीच्या रूपात लावण्यात आला आहे. अन्य राज्यात शेतकऱ्यांच्या सवलतीचा भार त्या राज्याच्या वितरण कंपनीवर वा ऊर्जा विभागावर न टाकता राज्य सरकार स्वतः सहन करते. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. तमिळनाडू सरकारने अलीकडेच शेतकऱ्यांना वीज दर सवलतीसाठी साडेतीन हजार कोटीची तरतूद अर्थसंकल्पात केली. क्रॉस सबसिडीच्या तरतुदीमुळे राज्यात औद्योगिक विजेचे दर इतर राज्याच्या तुलनेत काही अंशी जास्त असल्याचे दिसते. राज्यात रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासाठी मोठे उद्योग येणे आवश्यक आहे. अधिकाधिक उद्योगांना आकर्षित करण्यासाठी अन्य राज्यांच्या तुलनेत वीज दर स्वस्त असावेत यासाठी शासन गंभीर आहे.

उद्योगावरील क्रॉस सबसिडीचा हा भार  कमी करण्यासाठी राज्य शासनाने हा भार स्वतः स्वीकारायला हवा आणि तशी अर्थसंकल्पात तरतूद करावी यासाठी पुढील पावले टाकली जातील, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.

राज्यातील कृषिपंप ग्राहकांना 6 हजार कोटी रुपयांची तसेच उद्योग, यंत्रमाग व सूतगिरण्या यांना 3 हजार 200 कोटी रुपयांची सबसिडी अशा एकूण 9 हजार 200 कोटी रुपयांचा क्रॉस सबसिडीचा भार वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांवर सध्या येत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. ‘वितरणमुक्त प्रवेश’ (ओपन ॲक्सेस) यावर प्रति युनिट क्रॉस सबसिडी अधिभार 1.60 रुपये व अतिरिक्त अधिभार 1.27 रुपये एवढा बहुवर्षीय वीजदर आदेशात राज्य वीज नियामक आयोगाने ठरविल्याने वितरण मुक्त प्रवेशाच्या माध्यमाद्वारे स्वस्त वीज खरेदी करणे परवडणारे नाही. उद्योगांना याचा राज्यात फायदा होत नसल्याने ते कमी करण्यात यावे, अशी  मागणी होगाडे यांच्यासह अन्य प्रतिनिधींनी केली.

ओपन ॲक्सेस संदर्भात राज्यात कोणत्याही प्रकारची तक्रार आयोगाकडे करण्यात आलेली नसून अपारंपरिक वीजेचे दर कमी झाल्याने औद्योगिक दर कमी करण्यात मदत होणार आहे.  नवीन अपारंपरिक वीज धोरणाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून याद्वारे 17 हजार 500 मेगावॅट वीज निर्माण करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. राऊत यांनी यावेळी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/We-will-try-to-reduce-the-power-tariff-of-industries</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सर्व यंत्रणांनी समन्वयाने लसीकरण मोहीम यशस्वी करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/All-agencies-should-coordinate-to-make-vaccination-campaign-a-success</link>
            <description>मुंबई, दि. 11 : देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्या बैठकीत मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते.

 

वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लस उपलब्धता, तिची व्यवस्थित वाहतूक, साठवणूक व प्रत्यक्ष लस देणे यासंदर्भात तयारीविषय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-13/laskarn.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई, दि. 11 : देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्या बैठकीत मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते.

 

वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लस उपलब्धता, तिची व्यवस्थित वाहतूक, साठवणूक व प्रत्यक्ष लस देणे यासंदर्भात तयारीविषयी माहिती घेतली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी यासंदर्भात माहिती दिली.



मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम देशात होत आहे. राज्यात देखील त्याची तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वयातून ही मोहीम यशस्वी करावी. पहिल्या टप्प्यात प्राधान्य गट एकमधील आरोग्य कर्मचारी यांना तर त्यानंतर दुसऱ्या गटातील पोलिस, सफाई कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे जवान आदीं फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण केले जाईल. राज्यभर लस वाटपाची प्रक्रिया, त्याची वाहतूक तसेच लस योग्य त्या तापमानात ठेवली जाईल याची दक्षता या बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

लसीकरण मोहीम सुरू झाल्यावरही कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे याची नोंद घेतानाच लसीकरणांनतरही कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्याच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

दरम्यान, आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतात अत्यावश्यक वापरासाठी परवानगी देण्यात आलेल्या दोन लसी ह्या देशातच निर्मित झाल्या आहेत याचा अभिमान आहे. या दोन्ही लसी जगातील अन्य लसींपेक्षा किफायतशीर आहेत. देशभरात पहिल्या टप्प्यात प्राधान्य गट आणि गट दोन मधील सुमारे ३ कोटी लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यांना केंद्र शासनामार्फत लस पुरविली जाणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील आणि सहव्याधी असलेले ५० वर्षांच्या आतील नागरिकांना लसीकरण केले जाईल. लसीकरणाबाबतच्या अफवांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आवाहनही प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले.

 

यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ.संजय ओक, सदस्य डॉ.शशांक जोशी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने आदी यावेळी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/All-agencies-should-coordinate-to-make-vaccination-campaign-a-success</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पशू आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Bring-animal-health-services-to-the-last-element--CM</link>
            <description>मुंबई, दि 12 : आयुष्यभर आपण ज्यांच्या जीवावर जगतो त्या शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या जपणुकीसाठी पशू आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, असे निर्देश  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  पशुसंवर्धन विभागास  दिले.

 

७३ फिरत्या पशुचिकित्सालयांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवास्थानी फिरत्या पशुचिकित्सालयाला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. ही ७३ फिरती पशुचिकित्सालये राज्याच्या दुर्गम भागातील तालुक्यांमध्ये जिथे पशुवैद्यकीय सुविधा जवळपास उपलब्ध नाही अशा ठिकाणी कार्यान्वित झाली आहेत. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह पुण्याहून पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र  प्रताप सिंह दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानात आपल्या माणसा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-13/pashuaarogya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई, दि 12 : आयुष्यभर आपण ज्यांच्या जीवावर जगतो त्या शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या जपणुकीसाठी पशू आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, असे निर्देश  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  पशुसंवर्धन विभागास  दिले.

 

७३ फिरत्या पशुचिकित्सालयांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवास्थानी फिरत्या पशुचिकित्सालयाला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. ही ७३ फिरती पशुचिकित्सालये राज्याच्या दुर्गम भागातील तालुक्यांमध्ये जिथे पशुवैद्यकीय सुविधा जवळपास उपलब्ध नाही अशा ठिकाणी कार्यान्वित झाली आहेत. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह पुण्याहून पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र  प्रताप सिंह दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानात आपल्या माणसांबरोबर आपल्या पशुधनाचाही समावेश आहे. त्यामुळेच  पशुचिकित्सेसारख्या  महत्त्वाच्या विषयावरही शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे.



1962 हा टोल फ्री नंबर गावागावात पोहोचवा

 

पशुधन आजारी असल्याचे शेतकऱ्यांना कळते परंतु यापुढे काय करायचे, कुठे आणि कसे जायचे हा त्यांच्यापुढचा प्रश्न असतो. त्यामुळे १९६२ हा फिरत्या पशुचिकित्सालयांसाठी जो टोल फ्री क्रमांक आहे त्याची माहिती गावागावात पोहोचवावी, जनजागृती करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना या चिकित्सालयासंबंधिची माहिती मिळून ते त्याचा लाभ घेऊ शकतील. ही केवळ ॲम्ब्युलन्स नाही तर चिकित्सालय आहे, यात उपचाराची, कृत्रिम रेतनाची सोय आहे. आवश्यकतेनुसार पशुधनाला या वाहनातून उपचारासाठी इतरत्र हलवताही येणार आहे. ही माहितीही पशुपालकांपर्यंत पोहोचवावी, या माध्यमातून नित्य नवे प्रयोग हाती घ्यावे. या फिरत्या पशुचिकत्सालयामध्ये काम करणाऱ्या पशुवैद्यकांनी आणि वाहनचालकाने संवदेनशील राहून  काम करावे असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.

 

पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार म्हणाले की, मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेअंतर्गत पशुपालकांना त्याच्या पशुधनाची काळजी घेण्यासाठी फिरते चिकित्सालय घरी येऊन सेवा देणार आहेत यामुळे त्यांचा  वेळ, पैसा वाचणार आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पशुपालन, कुक्कुटपालन यावर अवलंबून आहे. यासाठी ग्रामीण भागातील लहानातील लहान घटकाला मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेअंतर्गत सेवा देण्यात येणार आहे.



सामंजस्य करार

 

अद्ययावत कॉल सेन्टर उघडण्यासाठी इंडसइंड बँकेची उप कंपनी भारत फायनान्स इन्क्लुजन लि. सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. भारत फायनांस इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीद्वारे पशुसंवर्धन विभागाबरोबर सामंजस्य करार करुन त्यांच्या सीएसआर फंडातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून या सेंटरची कामे करण्यात येणार आहेत. भारत फायनांस इन्क्लुजन लिमिटेड ही कंपनी कॉल सेंटर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक संगणक, विशेष सॉफ्टवेअर आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ पुरविणार असून पशुसंवर्धन विभाग, यांचे मार्फत औषधी व उपकरणांनी सुसज्ज फिरते पशुचिकित्सा वाहन, वाहन चालक व तज्ञ पशुवैद्यक उपलब्ध करून देणार आहे असे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.

पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यातील पशुसंवर्धनावर भर देण्यात येत असून त्यांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे, त्याकरिता उत्कृष्ट दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. राज्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी बहुल भागामध्ये तसेच ज्या भागामध्ये पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे, दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा आहेत, अशा तालुक्यात पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या, शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी, मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरु करण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना कशी राबविण्यात येणार याविषयीची चित्रफीत दाखविण्यात आली. पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. पशुसंवर्धन विभागचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.केंडे यानी सुत्रसंचलन केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Bring-animal-health-services-to-the-last-element--CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा दुर्मिळ सांस्कृतिक ठेवा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-Rare-Cultural-Reserve-of-the-Directorate-of-Cultural-Affairs-will-soon-be-open-to-the-public</link>
            <description>मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने मागील ६० वर्षांत सादर झालेल्या विविध कार्यक्रमांचा दुर्मिळ सांस्कृतिक ठेवा, लवकरच सर्वांसाठी खुला करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

रंगभवन, धोबीतलाव या ठिकाणी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध पुरस्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असे. तसेच राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांत अनेक दिग्गज कलाकारांचा सहभाग असतो. छायाचित्रे व चित्रफितीच्या स्व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-13/deshmokh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने मागील ६० वर्षांत सादर झालेल्या विविध कार्यक्रमांचा दुर्मिळ सांस्कृतिक ठेवा, लवकरच सर्वांसाठी खुला करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

रंगभवन, धोबीतलाव या ठिकाणी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध पुरस्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असे. तसेच राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांत अनेक दिग्गज कलाकारांचा सहभाग असतो. छायाचित्रे व चित्रफितीच्या स्वरूपात हा सांस्कृतिक ठेवा, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे. शास्त्रीय गायन, वादन, नृत्य, तमाशा, लावणी, दशावतार, खडीगंमत, पोवाडे इ. लोककला प्रकार, नाटके,  परिसंवाद, मुलाखती, पुरस्कार समारंभ, छायाचित्रे, दुर्मिळ ध्वनीमुद्रण, चित्रफिती, पुस्तके, मासिके, लेख, इतर साहित्य असा ठेवा या ठिकाणी उपलब्ध आहे.

श्री.के.टी. देशमुख यानी संग्रहित केलेला  संगीत नाटकांतील छायाचित्रांचा संग्रह, नटवर्य भालचंद्र पेंढारकर यानी संग्रहित केलेले ध्वनीमुद्रण येथे उपलब्ध असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. या ठेव्यामध्ये राज्यातील लोप पावत चाललेल्या लोककलांच्या चित्रफिती उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त येथील ग्रंथालयात विविध पुस्तकांचा संग्रह आहे. वीस हजारापेक्षा जास्त पुस्तके  आहेत.

जुन्या दुर्मिळ संगीत नाटकांच्या संहितांचा संग्रहही या ठिकाणी आहे. पाश्चात्य लेखकांच्या नाटकांची पुस्तके, परीक्षणे यांनी युक्त असे हे ग्रंथालय आहे. सद्यस्थितीत हा सांस्कृतिक  ठेवा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नव्हता. मात्र सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे युट्युब आणि फेसबुक पेज वरून या सांस्कृतिक ठेव्यामधील महत्त्वाच्या बाबी प्रसारित करण्यात येणार आहेत. तसेच पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये या चित्रफिती व ध्वनीफिती यांचा आस्वाद घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून, अभ्यासक संशोधक व रसिक यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रंथालयातील ग्रंथसंपदा, वाचकांच्या हाती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी सदस्य नोंदणीही करण्यात येणार आहे. जुन्या  रेकॉर्ड, चित्रफिती, नाटक संहिता, पुस्तके, ध्वनिमुद्रण यामध्ये आधुनिक तंत्राचा वापर करून त्या सर्वसामान्यांना उपयोगी होतील याची काळजी घेण्यात येणार आहे”, अशी माहितीही  देशमुख यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-Rare-Cultural-Reserve-of-the-Directorate-of-Cultural-Affairs-will-soon-be-open-to-the-public</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण राज्याला मिळाले ९ लाख ६३ हजार डोस; ५११ ठिकाणी लसीकरण केंद्र सज्ज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Preparations-for-corona-vaccination-completed-in-the-state</link>
            <description>मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत कोविन पोर्टलवर ७ लाख ८४ हजारापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून मंगळवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. राज्यात ३ हजार १३५ शीतसाखळी केंद्र उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर “कोरोना लसीकरण तज्ज्ञांचा गट (NEGVAC) ” स्थापन केला आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे.

लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने गट ठरविण्यात आले असून पहिल्या गटात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-13/coronatayari.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत कोविन पोर्टलवर ७ लाख ८४ हजारापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून मंगळवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. राज्यात ३ हजार १३५ शीतसाखळी केंद्र उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर “कोरोना लसीकरण तज्ज्ञांचा गट (NEGVAC) ” स्थापन केला आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे.

लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने गट ठरविण्यात आले असून पहिल्या गटात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी (हेल्थ केअर वर्कर्स) यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.

फ्रंट लाईन वर्कर्समध्ये राज्य व केंद्रीय पोलिस दल, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, म्युनिसिपल वर्कर्स इ.चा समावेश करण्यात आला आहे.

तिसऱ्या गटात ५० वर्षांवरील सर्व व्यक्ती व ज्यांना अन्य आजार व्याधी आहेत अशा ५० वर्षाखालील व्यक्तींचा समावेश आहे.

७ लाख ८४ हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी

कोविन पोर्टलवर आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. सद्यस्थितीत लस टोचण्यासाठी १७ हजार ७४९ व्हॅक्सीनेटर्सची नोंदणी झाली आहे. ७ लाख ८४ हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दि. १२ जानेवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

३ हजार १३५ शीतसाखळी केंद्र

राज्यात शीतगृहाची उपलब्धता असून राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर नऊ, जिल्हास्तरावर ३४, महानगरपालिकास्तरावर २७, असे शीतगृह तयार असून ३ हजार १३५  शीतसाखळी केंद्र उपलब्ध आहेत. वॉक इन कुलर – २१, वॉक इन फ्रिजर -४, आय एल.आर. ४१५३, डिप फ्रीजर- ३९३७ आहे.

केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या १२०० व्हॅक्सिन कॅरियरचा पुरवठा जिल्हा व महापालिकांना करण्यात आला आहे. वरील वॉक इन कुलर, वॉक इन फिजर हे कोल्हापूर, ठाणे, औरंगाबाद, लातूर, अकोला, नागपूर, पुणे व नाशिक या विभागीय स्तरावर स्थापित करण्यात आले आहेत.

एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरण

आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यावरील विविध शासकीय आरोग्य संस्था स्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरण करण्यात येईल. लसीकरणासाठीच्या पथकामध्ये ५ सदस्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

लसीकरणासाठी जिल्हानिहाय केंद्रांची संख्या अशी : अहमदनगर-२१, अकोला-५, अमरावती-९, औरंगाबाद-१८, बीड-९, भंडारा-५, बुलडाणा-१०, चंद्रपूर-११, धुळे-७, गडचिरोली-७, गोंदिया-६, हिंगोली-४, जळगाव-१३, जालना-८, कोल्हापूर-२०, लातूर-११, मुंबई-७२, नागपूर-२२, नांदेड-९, नंदूरबार-७, नाशिक-२३, उस्मानाबाद-५, पालघर-८, परभणी-५, पुणे-५५, रायगड-७, रत्नागिरी-9, सांगली-१७, सातारा-१६, सिंधूदुर्ग-६, सोलापूर-१९, ठाणे-४२, वर्धा-११, वाशिम-५, यवतमाळ-९ असे एकूण ५११ केंद्र आहेत.

हे ५११ केंद्र राज्यातील आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, महापालिका रुग्णालय याठिकाणी होणार असून त्यामध्ये ११९ ग्रामीण रुग्णालय, ८३ उपजिल्हा रुग्णालय, ६९ वैद्यकीय महाविद्यालय, ५९ नागरी आरोग्य केंद्र, ४३ महापालिका रुग्णालय, २३ प्राथमिक आरोग्य केंद्र, २३ खासगी रुग्णालय, २२ जिल्हा रुग्णालय, २२ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ८ सामान्य रुग्णालय, ७ महापालिका रुग्णालय, ४ महिला रुग्णालय अशाप्रकारे ५११ लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आली आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Preparations-for-corona-vaccination-completed-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्र पर्यटनावर आधारित ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धा’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/'Maha-Videography-Competition-based-on-Maharashtra-Tourism</link>
            <description>मुंबई : पर्यटन संचालनालयामार्फत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती, वारसा इत्यादी दर्शविणे आणि देश-विदेशातील पर्यटकांना राज्यात येण्यासाठी प्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-13/videography.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पर्यटन संचालनालयामार्फत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती, वारसा इत्यादी दर्शविणे आणि देश-विदेशातील पर्यटकांना राज्यात येण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या स्पर्धेमागील मुख्य उद्दिष्ट आहे. या स्पर्धेत सर्व वयोगटातील तसेच छंदप्रेमी, हौशी, व्यावसायिक व्हिडिओग्राफर्स यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केले आहे.

राज्यातील किल्ले, लेणी, वन्यजीव, समुद्रकिनारे, मुख्य धार्मिक स्थळे, वारसास्थळे आणि महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण बाबी यापैकी कोणत्याही विषयावर प्रवेशिका आधारित असणे आवश्यक आहे. निवडलेले व्हिडिओज महाराष्ट्र पर्यटनाच्या संकेतस्थळावर व सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जातील. पर्यटन संचालनालयाच्या वतीने निवडलेल्या सहभागींना रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात येतील. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी तसेच स्पर्धेच्या अटी जाणून घेण्यासाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी, http://www.maharashtratourism.gov.in असे आवाहन करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/'Maha-Videography-Competition-based-on-Maharashtra-Tourism</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गोसेखुर्द तसेच कोकणातील सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Complete-Gosekhurd-and-Konkan-irrigation-projects-</link>
            <description>मुंबई : राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही तातडीने करावी. ज्यायोगे सिंचनाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, अडीअडचणी व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी असलेल्या उपाययोजना यासंदर्भातील बैठकीचे आयोजन वर्षा निवासस्थानी करण्यात आले होते.

बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-13/gosekokan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही तातडीने करावी. ज्यायोगे सिंचनाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, अडीअडचणी व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी असलेल्या उपाययोजना यासंदर्भातील बैठकीचे आयोजन वर्षा निवासस्थानी करण्यात आले होते.

बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार सुनिल तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव (जलसंपदा), विजयकुमार गौतम, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थ‍ित होते. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडीअडचणींबाबत निधी, पुनर्वसन संदर्भातील प्रश्नांची बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

त्या ठिकाणचे असलेले प्रश्न मार्गी लावत असतानाच प्रकल्पपूर्तीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. गोसेखुर्द प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन संदर्भातील काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी जलसंपदा अपर मुख्य सचिव यांनी विभागीय आयुक्तांसोबत एकत्रित बैठक घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे कोकणात सुरु असलेले प्रकल्प,  मागील काळात त्यामध्ये आलेले अडथळे याबाबतही सविस्तर चर्चा झाली. ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.

जलसंपदा विभागाअंतर्गत सुरु असलेल्या राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन त्या प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून ते पूर्ण करण्यासाठी अधिकचा निधी कसा मिळेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. ज्यामुळे येत्या तीन-चार वर्षात हे प्रकल्प पूर्ण होऊन राज्यातील ओलित क्षेत्र वाढेल असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच पुनर्वसनाचा प्रश्न मानवतेच्या दृष्टीकोनातून प्राधान्याने पूर्ण करावा, अशी सूचना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.

यावेळी गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई व कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री.माटे यांनी सादरीकरण करुन प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Complete-Gosekhurd-and-Konkan-irrigation-projects-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 09 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भंडारा आग प्रकरण अतिशय दुर्दैवी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Bhandara-fire-case-very-unfortunate</link>
            <description>मुंबई : मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा तत्काळ चौकशी करून कडक कारवाईचे प्रशासनाला निर्देश 
 भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे. सध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढताहेत मात्र रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड अजिबात चालणार नाही. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडीट व्यवस्थित झाले आहे का ते पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. 
या घटनेविषयी कळताच मुख्यमंत्र्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-09/bhandaraaagdurdaivi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा तत्काळ चौकशी करून कडक कारवाईचे प्रशासनाला निर्देश 
 भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे. सध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढताहेत मात्र रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड अजिबात चालणार नाही. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडीट व्यवस्थित झाले आहे का ते पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. 
या घटनेविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली, घटनेची विस्तृत माहिती घेऊन  वाचलेल्या बालकांच्या उपचारांत कोणतीही हयगय होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. 
 मरण पावलेल्या 10 बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीची घोषणा देखील त्यांनी केली तसेच या आगीत कुणी जखमी झाले असल्यास त्यावर देखील उपचार करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले. 
या आगीतून अग्निशमन विभागाचे अधिकारी व वैद्यकीय कर्मचार्यांनी ७ बालकांना वाचविले आणि आग पसरू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणून संपूर्ण रुग्णालय वाचले. या वाचलेल्या बालकांवर कोणतीही हयगय न होता व्यवस्थित उपचार सुरु ठेवा असेही निर्देश मी दिले आहेत, पण ही घटना मन सुन्न करणारी आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, कोवळ्या जीवांना मरण आले. कितीही सांत्वन केले तरी हे दु;ख भरून येणारे नाही. मी मुख्यमंत्री म्हणून या अतिशय दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या बालकांच्या पालकांच्या भावना समजू शकतो, त्यांच्यावर दु;खाचा डोंगर कोसळला आहे. राज्य शासन त्यांच्या या दु;खात सहभागी आहे. पण इतकेच करून चालणार नाही. या दुर्घटनेसाठी जे जबाबदार असतील त्यांची चौकशी करून तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यास मी गृहमंत्री आणि आरोग्य मंत्री दोघानांही सांगितले असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात. 
नागपूरच्या अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ञ आणि विद्युत विभागाचे अधिकारी भंडारा येथे उपस्थित असून आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेताहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की. या इमारतीतील बालकांसाठीच्या या नव्या कक्षाचे लोकार्पण  २०१५ मध्ये झाले होते मात्र  त्याचे ऑडीट पूर्ण झाले होते किंवा नाही आणि झाले नसेल तर का झाले नव्हते याविषयी  संपूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाई लगेच करण्यात येईल. या दुर्घटनेच्या तपासाची अद्ययावत माहिती दररोज कळवायचे निर्देशही त्यांनी दिले आहेत., 
पोलादपूर अपघाताचीही दखल  
पोलादपुर तालुक्यातील कुडपण धनगर वाडी येथे लग्नाच्या वर्‍हाडाचा ट्रक दरीत कोसळल्याची घटना देखील घडली, त्याची दखलही मुख्यमंत्र्यांनी घेतली असून या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांच्याप्रती शोकसंवेदना प्रगट केली आहे. जखमींवर व्यवस्थित उपचार करण्यासही त्यांनी सांगितले आहे. हा अपघात कसा झाला तसेच ट्रकमध्ये इतके प्रवासी कसे बसले होते व नियमांचे पालन झाले नव्हते का अशी विचारणाही करण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Bhandara-fire-case-very-unfortunate</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 09 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आतापर्यंत राज्यात ११० लाख क्विंटल कापसाची हमी भावाने खरेदी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Till-now-110-lakh-quintals-of-cotton-has-been-procured-at-guaranteed-price-in-the-state</link>
            <description>मुंबई : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ आणि भारतीय कापूस महामंडळ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-सीसीआय) यांच्याकडून हमी दराने दि. २७ नोव्हेंबर २०२० पासून कापूस खरेदी प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यत ११० लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून जवळपास ४ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे, अशी माहित</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-09/kapus-hamibhav.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ आणि भारतीय कापूस महामंडळ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-सीसीआय) यांच्याकडून हमी दराने दि. २७ नोव्हेंबर २०२० पासून कापूस खरेदी प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यत ११० लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून जवळपास ४ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे यांनी दिली.

कापूस खरेदीची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी सुरु असून राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची ५१ खरेदी केंद्र सुरु असून १५२ जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीज सुरु आहेत. तर सीसीआयची ८८ खरेदी केंद्र सुरु आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर रक्कम अदा करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी केंद्राकडे नोंद करावी, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक श्री. उन्हाळे यांनी केले आहे.

मागील वर्षी राज्यात गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी करण्यात आली असून कोविडच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन कालावधीत सुद्धा सर्व उपाययोजना करुन कापूस खरेदी प्रक्रिया सुरु ठेवण्यात आली होती. यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांची एकाचवेळी खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही यादृष्टीने सर्व उपायोजना करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी कापूस खरेदी प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, ग्रेडर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, अशी माहिती श्री. उन्हाळे यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Till-now-110-lakh-quintals-of-cotton-has-been-procured-at-guaranteed-price-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 09 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/India-should-provide-corona-vaccine-to-Georgia---Ambassador-Archil-Zuliashvili</link>
            <description>मुंबई : जॉर्जिया देश लोकसंख्या व भौगोलिक आकारमानाने लहान असला तरीही तेथे कोरोनारुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय असल्याचे सांगून कोरोनाची नवी लस मिळण्याबाबत जॉर्जियाला भारताकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे जॉर्जियाचे भारतातील राजदूत अर्चिल झुलियाश्विली यांनी सांगितले.

राजदूत झुलियाश्विली यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-09/gorgiyaambe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : जॉर्जिया देश लोकसंख्या व भौगोलिक आकारमानाने लहान असला तरीही तेथे कोरोनारुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय असल्याचे सांगून कोरोनाची नवी लस मिळण्याबाबत जॉर्जियाला भारताकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे जॉर्जियाचे भारतातील राजदूत अर्चिल झुलियाश्विली यांनी सांगितले.

राजदूत झुलियाश्विली यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

कोरोना उद्रेकानंतर भारताप्रमाणेच जॉर्जियाने लॉकडाऊन जाहीर केला. मात्र देशात आज ५ ते ७ हजार कोरोना रुग्ण असल्याचे सांगून भारताने कोरोनाची लस उपलब्ध करून देण्याबद्दल जॉर्जियाला मदत करावी असे राजदूतांनी सांगितले.

भारत व जॉर्जियाचे संबंध पूर्वापार दृढ असल्याचे सांगून उभय देश बंदर विकास, तसेच अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतातील अनेक विद्यार्थी जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी येतात. गेल्या काही दिवसांत लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटांचे चित्रीकरण देखील जॉर्जियात झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

जॉर्जियाच्या राजदूतांचे स्वागत करताना भारत व जॉर्जिया देशांमध्ये बंदर विकास, उत्पादन क्षेत्र तसेच सांस्कृतिक संबंध वाढविण्यासाठी बराच वाव असल्याचे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले. भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची असली तरी देखील देशाने कोरोनाचा मुकाबला समर्थपणे केल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

जॉर्जियाचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत सतिंदर सिंह आहुजा देखील बैठकीला उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/India-should-provide-corona-vaccine-to-Georgia---Ambassador-Archil-Zuliashvili</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 09 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लसीकरणाची खूण म्हणून संबंधितांच्या बोटांवर शाई लावावी- आरोग्यमंत्री राजेश टोपे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Ink-should-be-applied-on-the-fingers</link>
            <description>मुंबई: महाराष्ट्रातील जिल्हयांमध्ये २३ जिल्हा रुग्णालये, ३० उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये आणि ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच महानगरपालिकांमध्ये २९ शहरी आरोग्य केंद्रे, मनपा रुग्णालय अशा एकूण ११४ ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम (ड्राय रन) यशस्वीरित्या झाली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

ज्यांना लसीकरण करण्यात येणार आहे अशा व्यक्तींना लसीकरण झाल्याची खूण म्हणून मतदानानंतर ज्याप्रमाणे शाई लावली जाते तशी शाई त्या व्यक्तीच्या बोटावर लावण्यात यावी अशी विनंती केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. त्यांनी त्याला परवानगी दिली तर ठीक न</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-09/rtope.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: महाराष्ट्रातील जिल्हयांमध्ये २३ जिल्हा रुग्णालये, ३० उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये आणि ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच महानगरपालिकांमध्ये २९ शहरी आरोग्य केंद्रे, मनपा रुग्णालय अशा एकूण ११४ ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम (ड्राय रन) यशस्वीरित्या झाली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

ज्यांना लसीकरण करण्यात येणार आहे अशा व्यक्तींना लसीकरण झाल्याची खूण म्हणून मतदानानंतर ज्याप्रमाणे शाई लावली जाते तशी शाई त्या व्यक्तीच्या बोटावर लावण्यात यावी अशी विनंती केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. त्यांनी त्याला परवानगी दिली तर ठीक नाहीतर राज्य शासन त्याची अमंलबजावणी करेल, अशी माहिती आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी दिली.
सध्या लसीकरणासाठी जे प्राधान्य गट ठरवून दिले आहेत त्यांच्यानंतर जेव्हा सामान्यांना लसीकरण केले जाईल त्यावळेस गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना केंद्र शासनाने मोफत लस द्यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे करण्यात आल्याची माहितीही श्री. टोपे यांनी दिली.

केंद्र शासनाकडून प्रत्यक्षात लसीकरणाची तारीख कळविल्यानंतर आणि लसीचा पुरवठा झाल्यानंतर राज्यात लसीकरण मोहिम कधी राबवायची याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, आज झालेल्या ड्रायरनचे राज्यस्तरावरुन संनियंत्रण आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केले. सर्व जिल्ह्यांमध्ये व महानगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व मनपा आरोग्य अधिकारी यांनी भेटी देऊन केले.

ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करणे. २५ लाभार्थ्यांचे लसीकरण करणे याकामांसोबतच लसीकरण अधिकारी एक यांनी लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अॅपवरील नोंदणी नुसार कक्षात सोडले. त्यानंतर लसीकरण अधिकारी दोन यांनी कोवीन अॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केली. त्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन ॲपमध्ये करण्यात आली. गर्दीचे व्यवस्थापन, लाभार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधणे, आरोग्य सेविकेला मदत करणे, लसीकरण झाल्यानंतर ३० मिनिटे लाभार्थ्यांना थांबण्यास सांगणे इ. गोष्टी लसीकरण अधिकारी तीन व चार यांनी केले.

कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करण्यात आली. सर्वांनी मास्क वापरणे आणि योग्य ते अंतर (Social Distancing) राखणे या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. सर्व सत्रांच्या ठिकाणी लसीचे दुष्परिणामांवरील उपचाराचे औषधाचे साहित्य ठेवण्यात आले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Ink-should-be-applied-on-the-fingers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘स्वाधार’ योजनेसाठी आणखी ४० कोटी रुपये निधी वितरित – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Another-Rs-40-crore-disbursed-for-Swadhar-scheme-</link>
            <description>मुंबई : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील देयके अदा करण्यासाठी आणखी ४० कोटी रुपये निधी मंजूर करून वितरित करण्यात आला असून, येत्या काही दिवसातच लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संलग्न खात्यांवर ही रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री.  धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

दहावीपुढील उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-08/dhananjamunde.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील देयके अदा करण्यासाठी आणखी ४० कोटी रुपये निधी मंजूर करून वितरित करण्यात आला असून, येत्या काही दिवसातच लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संलग्न खात्यांवर ही रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री.  धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

दहावीपुढील उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक व उदरनिर्वाह खर्च भागविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती देण्यात येते. ऑगस्ट २०२० मध्ये या योजनेअंतर्गत प्रलंबित देयके अदा करण्यासाठी श्री . धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रयत्नाने ३५ कोटी रुपये निधी वित्त विभागाकडून मंजूर करून घेत वितरित केला होता.

अनेक योजनांना त्यांच्या एकूण वार्षिक लक्ष्य रकमेवर निर्बंध लादण्यात आलेले आहेत. परंतु या परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना व त्यांच्या हक्काचा निधी मिळण्यात खीळ बसू नये या भावनेतून श्री. मुंडे सातत्याने पाठपुरावा करत होते. वित्त विभागाने ४० कोटी रुपयांची मागणी मंजूर करून हा निधी वर्ग केल्यानंतर श्री. मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री  अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात या योजनेचे एकूण उद्दिष्ट १०० कोटी रुपये इतके असून, श्री  धनंजय मुंडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आर्थिक निर्बंध बाजूला ठेवत आतापर्यंत योजनेची ७५% उद्दिष्टपूर्ती साध्य झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच या योजनेची व्याप्ती श्री.मुंडे यांनी मोठी शहरे व जिल्ह्याची ठिकाणे यांपासून विस्तार करत तालुका स्तरापर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानंतर बाकी असलेली देयके देण्यासाठी आणखी ४० कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून दिल्याने कोरोनाच्या या काळात विद्यार्थ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसात अनेक विद्यार्थी संघटनांनी मागणी केली होती. या सर्व संघटनांनी श्री. मुंडे यांचे आभार मानले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Another-Rs-40-crore-disbursed-for-Swadhar-scheme-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पोलीस शिपाई भरती २०१९ : गृह विभागाकडून ४ जानेवारीचा शासन निर्णय रद्द; एसईबीसी उमेदवारांना दिलासा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Police-Recruitment-2019--Home-Department-cancels-Ruling-on-4th-January-Consolation-to-SEBC-candidates</link>
            <description>मुंबई : राज्यात पोलीस भरती 2019 करिता एसईबीसी (SEBC) च्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, त्यांना मोठा दिलासा देण्यात येत असून</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-08/polisebharti.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात पोलीस भरती 2019 करिता एसईबीसी (SEBC) च्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, त्यांना मोठा दिलासा देण्यात येत असून गृह विभागाकडून दि. 4 जानेवारी 2021 रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

पोलीस शिपाई भरती 2019 करीता ज्या एसईबीसी (SEBC) उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सा.प्र.वि. कडील दि. 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Police-Recruitment-2019--Home-Department-cancels-Ruling-on-4th-January-Consolation-to-SEBC-candidates</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Students-from-SC--Vj-OBC-andetccategories-in-the-state-are-invited-to-apply-for-scholarships</link>
            <description>मुंबई, दि. 7 : सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी (MAHADBT) पोर्टल दि. ०३ डिसेंबर  २०२० पासून कार्यान्वित झाले असून, https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या प्रलंबित अर्जाबाबत

 

मह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-08/maha-dbt.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई, दि. 7 : सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी (MAHADBT) पोर्टल दि. ०३ डिसेंबर  २०२० पासून कार्यान्वित झाले असून, https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या प्रलंबित अर्जाबाबत

 

महाडिबीटी  संगणक प्रणाली सन २०१९-२० मधील विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे, अर्ज अद्ययावत करणे तसेच विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज पुढील कार्यवाहीसाठी फॉरवर्ड करणे इत्यादी करिता महाडिबीटी संगणक प्रणाली दि.०३.१२.२०२० पासून सुरु करण्यात आली  आहे. सबब सर्व महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, महाविद्यालय स्तरावरील सर्व प्रलंबित अर्ज दिलेल्या कालावधीत पडताळणी करुन त्यावर योग्य ती कार्यवाही करावी. तसेच सन २०१९-२० या वर्षातील महाडिबीटी संगणक प्रणालीमध्ये  प्रलंबित राहिल्यास आपोआप नामंजूर करण्यात येतील. याची नोंद घ्यावी. कालमर्यादत प्रलंबित अर्जावर योग्य ती कार्यवाही करावी.

 

या अनुषंगाने उपराक्त सूचनांचे पालन न केल्यास व शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा न झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थ्याची असेल व याबाबत सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी राहणार नाही. याची सर्व प्राचार्य व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

महाविद्यालयांसाठी विशेष सूचना

 

आपल्या महाविद्यालयातील / विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधी (UR.GS.SR) यांना आपल्या स्तरावरुन उपरोक्त सूचना विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना त्वरित कळविण्यात याव्यात. आपल्या स्तरावरुन  जाहीर आवाहन महाविद्यालयाच्या मुख्य सूचना फलक तसेच आवश्यकता असल्यास परिपत्राकाद्वारे प्रसिद्धी करण्यात यावेत, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी कळविले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Students-from-SC--Vj-OBC-andetccategories-in-the-state-are-invited-to-apply-for-scholarships</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित सुरू – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/There-is-no-bird-flu-in-Maharashtra</link>
            <description>मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमुने, विष्ठेचे नमुने तसेच रक्तजल नमुने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे. राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबविण्यात येत असून पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

श्री. केदार म्हणाले,पशुसंवर्धन विभागाद्वारे दरवर्षी बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांच्या घशातील द्रवांचे नमुने, विष्ठेचे नमुने तसेच रक्तजल नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-08/sunil-kedar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमुने, विष्ठेचे नमुने तसेच रक्तजल नमुने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे. राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबविण्यात येत असून पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

श्री. केदार म्हणाले,पशुसंवर्धन विभागाद्वारे दरवर्षी बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांच्या घशातील द्रवांचे नमुने, विष्ठेचे नमुने तसेच रक्तजल नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपासणी पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, पुणे या 5 राज्यांसाठी पशुरोग निदानाच्या शीर्षस्थ प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतात. सन 2020-21 मध्ये या संस्थेने आजतागायत राज्यातील एकूण 1715 विष्ठा नमुने, 1913 रक्तजल नमुने 1549 घशातील द्रवांचे नमुन्यांची तपासणी आरटीपीसीआर आणि एलायझा या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली आहे. तपासणीअंती वरील सर्व नमुने बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे.

श्री. केदार म्हणाले, स्थलांतरित होणाऱ्या जंगली पक्षांमध्ये, कावळ्यांमध्ये, परसातील कोंबड्यांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुटपालन करणाऱ्या ठिकाणावर बर्ड फ्लू रोगाचे सर्वेक्षण अधिक प्रखरपणे राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे निर्गमित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात अद्यापपावेतो वन्य व स्थलांतरित पक्ष्यांमध्ये, कावळ्यांमध्ये अथवा कोबड्यांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही अथवा या रोगामुळे मृत्यू झाल्याचे देखील दिसून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुटपालक. अंडी व मांस खाणाऱ्या मांसाहारी नागरिकांनी अकारण घाबरण्याची परिस्थिती नाही.तसेच स्थलांतरित होणाऱ्या जंगली पक्षांमध्ये, कावळ्यांमध्ये, परसातील कोंबड्यांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुटपालन होणाऱ्या ठिकाणावर असाधारण स्वरुपाचा मृत्यू आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन श्री.केदार यांनी केले.

बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळ राज्यामधील स्थलांतरित पक्षामध्ये आढळून आला आहे.हिमाचल प्रदेश या राज्यातील कांगडा जिल्ह्यातील पांग धरणाच्या परिसरात सायबेरिया आणि मंगोलिया या देशामधून स्थलांतरित झालेल्या डोक्यावर दोन पट्या असणाऱ्या बदकांमध्ये मृत्यू आढळून आले आहेत. निशाद (नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हायसिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस. भोपाळ) या राष्ट्रीय संस्थेने मृत्यूसाठी बर्ड फ्लू रोगाचा H५N१ स्ट्रेन कारणीभूत असल्याचे निदान केले आहे, हिमाचल प्रदेश राज्यातील वन विभागांद्वारे पाणथळ जमिनीशेजारच्या भागामध्ये या रोगाच्या सर्वेक्षणाचा मोठया प्रमाणात कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/There-is-no-bird-flu-in-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडचणी तातडीने दूर करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Immediately-remove-the-problems-in-the-work-of-National-Highways-in-the-state---Chief-Minister-Uddhav-Thackeray</link>
            <description>मुंबई : राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी या प्रकल्पांच्या भूसंपादनासंबंधीच्या समस्या व वन विभागाच्या परवान्यांतील अडचणी तातडीने दूर कराव्या, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली.

राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनविषयक तसेच विविध परवान्यांसदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार आदी उपस्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-08/rastakam.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी या प्रकल्पांच्या भूसंपादनासंबंधीच्या समस्या व वन विभागाच्या परवान्यांतील अडचणी तातडीने दूर कराव्या, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली.

राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनविषयक तसेच विविध परवान्यांसदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते.

राज्यात सध्या राष्ट्रीय महामार्गाचे 6 हजार 607 किमीचे 159 प्रकल्प सुरू आहेत. त्यापैकी 4 हजार 875 किमी रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून भूसंपादनातील अडचणी व वन विभागाच्या परवानगीसाठी 680 किमी रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी भूसंपादन व वन विभागाचे परवाने देण्याची कार्यवाही कोणत्या कारणामुळे प्रलंबित आहे, त्याची माहिती घेऊन ही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री.नितिन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. ही कामे वेगाने व्हावीत, यासाठी भूसंपादन व इतर परवाने देण्याची कार्यवाही अधिक वेगाने व्हावीत. तसेच वन विभागाच्या परवान्यांसाठी कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात यावा. राज्यात केंद्र शासनाच्या वार्षिक आराखड्यानुसार 2 हजार 727 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. आणखी 5 हजार 801 कोटी रुपयांची कामे राज्यात होणार आहेत. राज्यात ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातील अडचणी दूर कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण म्हणाले की, राज्य महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतर तो हस्तांतरित होण्यापर्यंतच्या कालावधीत त्या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नियोजन करण्यात यावे. केंद्राच्या वार्षिक आराखड्यात जिंतूर-औंढा मार्गाचा समावेश करावा. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दिरंगाई करणारे व अपूर्ण काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर करवाई करावी. तसेच राज्यातील रेल्वे मार्गातील पुलांसाठी केंद्र शासनाने विशेष पॅकेज द्यावे, असे श्री.चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर,  सचिव (रस्ते) अनिल गायकवाड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव सिंग, महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक आशिष आसटी, राष्ट्रीय महामार्गाचे सचिव विनय देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Immediately-remove-the-problems-in-the-work-of-National-Highways-in-the-state---Chief-Minister-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठा आरक्षणासाठी सर्वांच्या सहकार्याने न्यायालयीन लढाई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Court-battle-for-Maratha-reservation-with-the-cooperation-of-all---CM-Uddhav-Thackeray</link>
            <description>मुंबई : मराठा समाजाला आरक्षणाची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने  न्यायालयीन लढ्यासाठी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-08/maratha-aarakshan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मराठा समाजाला आरक्षणाची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने  न्यायालयीन लढ्यासाठी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली, त्यावेळी श्री.ठाकरे बोलत होते.

यावेळी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, ज्येष्ठ विधीज्ञ विजयसिंह थोरात, मुख्य सचिव संजय कुमार, शिष्टमंडळासोबत आमदार विनायक मेटे, विनोद पाटील यांच्यासह विविध प्रतिनिधी उपस्थित होते.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी राज्यशासन सर्व प्रयत्न करत आहे. आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन एक टीम म्हणून प्रयत्न केले जातील.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Court-battle-for-Maratha-reservation-with-the-cooperation-of-all---CM-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी २४.४३ कोटी रुपये समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्तांकडे वर्ग ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/24-crore-for-salaries-of-teachers-and-staff-in-social-work-colleges</link>
            <description>मुंबई : राज्यातील सर्व विभागातील ५१ समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून १२६७ कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री.धनंजय मुंडे यांनी विशेष लक्ष घालून सोडविला आहे. या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी २४.४३ कोटी रुपये निधी मंजूर करून समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्तां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-08/dhananjaym.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील सर्व विभागातील ५१ समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून १२६७ कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री.धनंजय मुंडे यांनी विशेष लक्ष घालून सोडविला आहे. या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी २४.४३ कोटी रुपये निधी मंजूर करून समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे.

राज्यभरात विभागनिहाय मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर, नागपूर, नाशिक, अमरावती अशा ७ विभागांमध्ये कमी अधिक मिळून ५१ समाजकार्य महाविद्यालये आहेत यामध्ये सर्वाधिक २० महाविद्यालये नागपूर विभागात आहेत.

समाज कार्य महाविद्यालयांचे सहाय्यक अनुदान या लेखाशीर्ष अंतर्गत आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ८०% उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.

या लेखाशीर्ष अंतर्गत १२९.५० कोटी इतकी आर्थिक तरतूद असून आज प्राप्त झालेल्या २४.४३ कोटींसह विभागाने या लेखाशीर्षावर आजपर्यंत १०३.३६ कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून ही रक्कम या लेखाशीर्षाच्या उद्दिष्टाच्या ८०% इतकी आहे.

यामध्ये नागपूर विभागास सर्वाधिक १५.९८ कोटी, नाशिक – १२.५० कोटी, अमरावती – ७.२० कोटी अशी रक्कम वर्गीकरण करण्यात आली असून अन्य विभागातील वेतनप्रश्नी या अगोदरच तरतूद करण्यात आली असल्याचे समाज कल्याण सहआयुक्त भारत केंद्रे यांनी म्हटले आहे.

दरम्यान समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा वेतनाचा प्रश्न नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोडविण्यात आल्यामुळे आता या सर्व १२६७ शिक्षक-कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/24-crore-for-salaries-of-teachers-and-staff-in-social-work-colleges</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 07 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजपाच्या नितीन गडकरींना शिवसेनेच्या सरांचे आशीर्वाद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-BJPs-Nitin-Gadkari-seeks-blessings-of-Sena-leader-Manohar-Joshi</link>
            <description>मुंबई : भाजपाचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज गुरुवारी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी ‘सर’ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. एकीकडे राज्याच्या राजकारणात भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटून दुरावा निर्माण झालेला आहे. त्यातच मुंबई महापालिका निवड</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-07/ng.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भाजपाचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज गुरुवारी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी ‘सर’ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. एकीकडे राज्याच्या राजकारणात भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटून दुरावा निर्माण झालेला आहे. त्यातच मुंबई महापालिका निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केलेली आहे.  शिवसेना आणि भाजपाचे काही नेते दररोज एकमेकांवर निशाणा साधत असतानाच नितीन गडकरी यांनी मनोहर जोशी यांची भेट घेतल्याने ही भेट अतिशय महत्वाची मानली जात आहे.

मनोहर जोशी हे राजकीय वर्तुळात ‘पंत’ तसेच ‘सर’ या नावाने ओळखले जातात. सरांच्या या सदिच्छा भेटीत गडकरी यांनी त्यांना वाकून नमस्कार करीत आशीर्वाद घेतला. भाजपा-शिवसेना युतीमध्ये कडवटपणा आला असला, तरी या दोन्ही दिग्गज नेत्यांमधील स्नेह अद्याप कायम असल्याचे यावेळी दिसून आले. या भेटीनंतर गडकरी यांनी भेटीचे फोटोही ट्विट केलेत.

जोशी सरांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून त्यांच्याशी गडकरी यांनी यावेळी मनमोकळ्या गप्पाही मारल्या.

१९९५ साली राज्यात पहिल्यांदाच शिवसेना-भाजपा युतीचे सरकार विराजमान झाले. त्यावेळी. मनोहर जोशी यांच्याकडे सरकारचे नेतृत्व होते. या सरकारमध्ये नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, हे विशेष. याच कालावधीत त्यांनी उड्डाणपुलांचे विक्रमी कार्य केले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-BJPs-Nitin-Gadkari-seeks-blessings-of-Sena-leader-Manohar-Joshi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शिवसेनेचे जलेबी, फाफडा, आपडा! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BMC-polls-Shivsena-jalebi-fafda-Tagline-for-Gujrati-voters</link>
            <description>मुंबई : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. अमराठी विशेषत: गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ ही टॅगलाईन तयार केली आहे!

भाजपासो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-05/uthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. अमराठी विशेषत: गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ ही टॅगलाईन तयार केली आहे!

भाजपासोबतची युती आता नसल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर आव्हान आहे. त्याच दृष्टीने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’, असे म्हणत शिवसेनेने ही साद घातली आहे.

दुसरीकडे भाजपाने शिवसेनेचा गड समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती कमळ फुलण्यासाठी कंबर कसली आहे. २०२२मध्ये मुंबई महापालिका निवडणुका होत आहेत. भाजपाने सर्व २२७ जागा स्वबळावर लढणार असल्याचेही जाहीर केले आहे, हे विशेष.

दरम्यान, शिवसेनेकडून गुजराती बांधकांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून, हेमराज शाह यांच्यावर या मेळाव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. १० जानेवारीला जोगेश्वरी येथे हा मेळावा होणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BMC-polls-Shivsena-jalebi-fafda-Tagline-for-Gujrati-voters</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बाळासाहेब थोरातांचे राजीनाम्यावर ‘जर-तर’! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-Congress-Maharashtra-Chief-Thorat-ambiguous-stand-on-Resignation</link>
            <description>मुंबई : मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, मात्र, तरुणांना, जर संधी मिळणार असेल, तर मी त्यांच्या पाठीशी असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीहून परत आल्यानंतर दिली आहे. आज मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया द</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-05/bsthorat.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, मात्र, तरुणांना, जर संधी मिळणार असेल, तर मी त्यांच्या पाठीशी असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीहून परत आल्यानंतर दिली आहे. आज मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्षपद सोडणार असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे. त्यांनीही यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.बाळासाहेब थोरात हे सोमवारी दिल्लीत होते. तेथे त्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्टींची भेट घेतली.

मी दिल्लीत गेलो त्याचा आणि राजीनाम्याचा कुठलाही संबंध नाही. दर महिन्याला जे विषय असतात त्यांची चर्चा करण्यासाठी गेलो होतो, असे ते आज मुंबईत बोलताना म्हणाले. थोरात यांच्याकडे सध्या प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ नेता आणि महसूल मंत्री या जबाबदाऱ्या आहेत.

माझ्या राजीनाम्याची प्रक्रिया सुरु झाली असेल तर, त्याचे मी स्वागत करतो! असे सूचक विधानही यावेळी थोरात यांनी केले. आपण नाराज असल्याचे वृत्तही यावेळी त्यांनी फेटाळून लावले.

दरम्यान, काँग्रेसमधील सूत्रांनुसार, थोरात यांच्या नंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव यांच्यासह नाना पटोले, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख, संग्राम थोपटे  आणि यशोमती ठाकूर यांची नावे चर्चेत आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-Congress-Maharashtra-Chief-Thorat-ambiguous-stand-on-Resignation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आश्चर्य! वर्षा राऊत २४ तासांपूर्वीच ईडी कार्यालयात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Varsha-raut-reaches-ED-office-before-due</link>
            <description>मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी आज सोमवारी तीन वाजेनंतर सक्तवसुली संचालनालयाच्या अर्थात ईडी कार्यालयात हजेरी लावली. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने वर्षा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-04/varsharauted.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी आज सोमवारी तीन वाजेनंतर सक्तवसुली संचालनालयाच्या अर्थात ईडी कार्यालयात हजेरी लावली. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले होते.

त्यांना यापूर्वी २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र त्यांनी आणखी काही दिवसांचा अवधी ईडीकडून मागितला होता. त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने त्यांना ५ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले होते, मात्र, वर्षा राऊत दिलेल्या मुदतीपूर्वीच ईडी कार्यालयात हजर झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

शिवसैनिकांकडून होणारी संभाव्य गर्दी आणि प्रसारमाध्यमे यांना टाळण्यासाठी वर्षा राऊत या आजच ईडी कार्यालयात हजर झाल्याचे म्हटले जात आहे. आता, काही तास त्यांची चौकशी होणार असून, उद्या परत त्यांना बोलावले जाईल, असेही म्हटले जात आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Varsha-raut-reaches-ED-office-before-due</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नामांतर: तर, महाराष्ट्राचेच नाव बदला! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Abu-Azmi-asks-Uddhav-Thackeray-to-change-Maharashtra-name</link>
            <description>मुंबई : सध्या महाराष्ट्रात औरंगाबादच्या नामांतरावरून गदारोळ निर्माण झाला आहे. नामांतराच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर निशाणा साधत आहेत. त्यातही महाविकासआघाडीमधील मतभेदही पुढे येत आहेत. या सगळ्या पृष्ठभूमीवर, नामांतर करायचेच असेल, तर आधी महाराष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/1900-01-01/abuazmiuthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सध्या महाराष्ट्रात औरंगाबादच्या नामांतरावरून गदारोळ निर्माण झाला आहे. नामांतराच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर निशाणा साधत आहेत. त्यातही महाविकासआघाडीमधील मतभेदही पुढे येत आहेत. या सगळ्या पृष्ठभूमीवर, नामांतर करायचेच असेल, तर आधी महाराष्ट्राचे करा, अशी सूचना राज्यातील एका आमदार महोदयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. विशेष म्हणजे, हे आमदार राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये सामील आहेत. सदर सूचना करणारे आमदार सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेतही असतात. हे आमदार आहेत, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी!

औरंगाबाद महापालिका निवडणूक  जवळ आलेली आहे. त्यातच नामांतराच्या मुद्द्याची ठिणगी पडली आहे. औरंगाबादसह अनेक शहरांची नावे बदलण्याची मागणीही होत आहे, हे येथे उल्लेखनीय.

महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या सपानेही  आपली भूमिका मांडत नामांतराला विरोध केला आहे. सपा नेते आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक आवाहन केले आहे. यामध्ये आ. अबू आझमी म्हणतात की, अहमदनगर तसेच औरंगाबादला एक इतिहास असून, तो बदलून नामांतर करणे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या. जनतेलाही ते आवडेल! ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Abu-Azmi-asks-Uddhav-Thackeray-to-change-Maharashtra-name</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ‘राजीनामा मोड’वर! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Congress-Maharashtra-Chief-Balasaheb-Thorat-likely-to-quit</link>
            <description>मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-04/bsthorat.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.

बाळासाहेब थोरात सध्या दिल्लीत असून तेथे ते पक्षश्रेष्ठींची भेट घेतील आणि आपला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी माहिती काँग्रेसममधील सूत्रांनी दिली आहे.

थोरात यांच्या नंतर या पदासाठी राजीव सातव यांच्यासह नाना पटोले, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख, संग्राम थोपटे  आणि यशोमती ठाकूर यांची नावे चर्चेत आहेत.

विविध जबाबदाऱ्या असल्याने तसेच, नवीन चेहर्‍याला संधी मिळावी, म्हणून राजीनामा देण्याची इच्छा बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली आहे. ते काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेतेही आहेत. बाळासाहेब थोरातांनी जून २०१९ मध्ये प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Congress-Maharashtra-Chief-Balasaheb-Thorat-likely-to-quit</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 01 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-warriors-felicitated-by-Governor-on-behalf-of-Brihanmumbai-Public-Ganeshotsav-Coordinating-Committee</link>
            <description>मुंबई: कोरोना संक्रमणाच्या काळात मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजसेवा केली. कोरोनाबाधित रुग्ण व गरजूंची सेवा मोठे कार्य आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने राजभवन येथे ५० कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार आशिष शेलार व समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, आरोग्य सुविधांमध्ये अतिशय प्रगत असलेल्या अनेक देशांमध्ये तेथील लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना बाधितांची तसेच कोरोनाबळींची संख्या जास्त </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-01/sarvjanikganeshutsav.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: कोरोना संक्रमणाच्या काळात मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजसेवा केली. कोरोनाबाधित रुग्ण व गरजूंची सेवा मोठे कार्य आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने राजभवन येथे ५० कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार आशिष शेलार व समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, आरोग्य सुविधांमध्ये अतिशय प्रगत असलेल्या अनेक देशांमध्ये तेथील लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना बाधितांची तसेच कोरोनाबळींची संख्या जास्त होती. भारतात मात्र हे प्रमाण अतिशय कमी होते. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, स्वयंसेवी संस्था यांसह गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ‘जनता जनार्दनाची सेवा, हीच ईश्वरसेवा’ या श्रेष्ठ भावनेने कार्य केल्यामुळेच हे शक्य झाले.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीने ‘कोविड कृती दल‘ स्थापन करून गणेश मंडळांच्या ४५० कार्यकर्त्यांमार्फत रक्तदान शिबिरे, योगसाधना, जंतूनाशक फवारणी, मास्क वाटप,  सॅनिटायझर्स वाटप, भोजनदान अन्नधान्य वाटप, पोलिसांसाठी चहा – नाश्त्याची सोय यांसारखे उपक्रम राबविल्याबद्दल राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी समितीचे कौतुक केले.

आमदार श्री.शेलार म्हणाले, समन्वय समितीच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळांचे शेकडो कार्यकर्ते समाजकार्यात अग्रेसर होते.

समन्वय समितीने सर्व गणेशोत्सव मंडळांना एका छत्राखाली आणून कोरोनाचे सावट असताना गणेशोत्सवाचे निर्विघ्नपणे आयोजन केले तसेच कार्यकर्त्यांची फौज उभारून कोरोनारुग्णांना मदत करणे, गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे यांसारखे उपक्रम राबविले, असे दहिबावकर यांनी संगितले. समितीचे कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांनी समितीच्या कोविड कृती दलाच्या कार्याची माहिती दिली.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी नरेश दहीबावकर, गिरीश वालावलकर, कुंदन आगासकर, मदन कडू, वसंत मुळीक, ओमकार सावंत, निखील गुढेकर, निखील मोरये, शिवाजी खैरनार, अरुणा हळदणकर, जयंत पटेल, प्रथमेश राणे, प्रतीक जाधव, बाळकृष्ण लाड, महादेव नारकर, भूषण मडाव, संतोष सावंत, सुधाकर जयवंत पडवळ, कल्पेश राणे, मुकुंद लेले, सीमा शशिकांत मोईली, पूर्णिमा भोसले, सुरज वालावलकर, रत्नदीप चिंदरकर, प्रदीप पांडे, विपुल जाधव, कुशल कोठारे, प्रथमेश तेंडूलकर, हेमंत कल्याणकर, रितेश सावंत, सिद्धेश खानविलकर, दिनेश देवाडिगा, हर्शल जोशी, मिथिल अंगणे, अनिल यादव, गणेश गुप्ता, भूषण पाटकर, भालचंद्र मांजरेकर, निलेश शिंदे, प्रभाकर परसे, चंद्रकांत पाटील, शशांक चौकीदार, बिपीन कोटारे, संजय शिर्के, अपूर्व निकम, आदित्य नाडकर्णी, अतुल आव्हाड, प्रणय अडव आदींचा सत्कार करण्यात आला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-warriors-felicitated-by-Governor-on-behalf-of-Brihanmumbai-Public-Ganeshotsav-Coordinating-Committee</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 01 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महिला व बालविकास विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी ‘सावित्री उत्सव’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Savitribai-Phule-Birthday-Savitri-Utsav-on-behalf-of-Women-and-Child-Development-Department</link>
            <description>मुंबई : महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या गौरवार्थ आणि भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिवस महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-01/yashomati-Thakur2.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या गौरवार्थ आणि भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिवस महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. यानिमित्ताने राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ॲड. ठाकूर म्हणाल्या, ‘उत्सव सावित्रीचा, जागर स्त्री शक्तीचा’ ही मध्यवर्ती संकल्पना ठरवून त्यानुसार प्रत्येक अंगणवाडी, मिनी अंगणवाडी स्तरावर अर्थात गावांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्त्री शिक्षणाच्या जनजागृतीसाठी ‘सावित्री दिंडी’चे आयोजन, अंगणवाडी, गावातील लहान मुलींना सावित्रीबाईंचा पेहराव करुन स्त्री शिक्षणाचे आवाहन करण्यात येणार आहे. महिलांना कार्यक्रमात समाविष्ट करून त्यांच्याकडून सावित्रीबाईंच्या जीवनकथेचे वाचन करवून घेतले जाईल. त्याशिवाय कोरोना कालावधीत उत्कृष्ट सेवा बजावलेल्या कोविड योद्ध्या सेविका, मदतनीसांचा सत्कार करण्यात येणार आहे.

अभिनव पद्धतीने नवजात मुलीच्या जन्माचे स्वागत, महिला सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला बचत गटांचा सन्मान, सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती देण्यासाठी त्यांच्या कार्यावर आधारित नाटक, गीतांचे आयोजन, तसेच पोषण आहाराविषयी प्रबोधन आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही ॲड. ठाकूर यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Savitribai-Phule-Birthday-Savitri-Utsav-on-behalf-of-Women-and-Child-Development-Department</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 01 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आता खवल्या मांजरांना मिळणार ‘सुरक्षा कवच’; अभ्यासगटाची स्थापना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Scaly-cats-will-now-get-a-safety-shield-study-group</link>
            <description>मुंबई  : राज्यातील खवल्या मांजरांना आता सुरक्षा कवच मिळणार असून या मांजरांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक (वन्यजीव) रमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाने अभ्यासगट स्थापन केला आहे. हा अभ्यासगट खवले मांजर प्रजातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक असलेला कृती आराखडा तयार करून राज्य शासनास सादर करील.

राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनी या प्रजातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या मताची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत यासंबंधीच्या उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.

या अभ्यासगटात वन्यजीव व्यवस्थापन, संशोधन आणि वन्यजीव गुन्हे क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासगटात दीपक खाडे-उपवनसंरक्षक- चिपळुण-रत्नागिरी, विश्वास काटदरे (भाऊ)-सदस्य राज्य वन्यजीव मंडळ, डॉ. वरद बी गिरी- संस्थापक संचालक एनआयडीयुएस, नितीन देसाई संचालक सेंट्रल इंडिया वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया, रोहन भाटे माजी मानद वन्यजीव रक्षक सातारा यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे तर सातारा येथील उपवनसंरक्षक डॉ.बी.एस </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-01/khavlyamanjar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : राज्यातील खवल्या मांजरांना आता सुरक्षा कवच मिळणार असून या मांजरांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक (वन्यजीव) रमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाने अभ्यासगट स्थापन केला आहे. हा अभ्यासगट खवले मांजर प्रजातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक असलेला कृती आराखडा तयार करून राज्य शासनास सादर करील.

राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनी या प्रजातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या मताची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत यासंबंधीच्या उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.

या अभ्यासगटात वन्यजीव व्यवस्थापन, संशोधन आणि वन्यजीव गुन्हे क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासगटात दीपक खाडे-उपवनसंरक्षक- चिपळुण-रत्नागिरी, विश्वास काटदरे (भाऊ)-सदस्य राज्य वन्यजीव मंडळ, डॉ. वरद बी गिरी- संस्थापक संचालक एनआयडीयुएस, नितीन देसाई संचालक सेंट्रल इंडिया वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया, रोहन भाटे माजी मानद वन्यजीव रक्षक सातारा यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे तर सातारा येथील उपवनसंरक्षक डॉ.बी.एस हाडा हे या अभ्यासगटाचे सदस्य सचिव असतील.

खवले मांजर ही महत्त्वाची प्रजाती असून ती वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत अनुसूची १ मध्ये समाविष्ट आहे. विविध कारणांमुळे या प्रजातीच्या अधिवासास धोका निर्माण होत आहे. खवल्यांसाठी या मांजरीची शिकार करण्याचे प्रकार होऊन त्यामध्ये संघटित गुन्हेगारीच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली होती. आता हा अभ्यासगट खवल्या मांजरांचे अधिवास व्यवस्थापन, गुन्हेगारीवर आळा घालणे, गुप्त माहिती मिळवणे, जनजागृती करणे यासारख्या बाबींचा विचार करून त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा कृती आराखडा तयार करेल.

खवले मांजर प्रजातीचा अधिवास, त्यांचे अस्तित्व, त्यांना असलेल्या धोक्यांचा अभ्यास करणे, खवले मांजरांच्या अवैध व्यापाराच्या व्याप्तीचा अभ्यास करणे, अवैध व्यापारावर आळा घालणे, त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना सुचवणे ही या  तांत्रिक अभ्यासगटाची कार्यकक्षा असेल.
 

ओळख खवल्या मांजराची…
आफ्रिकेत चार आणि आशिया खंडात चार अशा जगभरात खवल्या मांजराच्या आठ प्रजाती आढळतात. यापैकी भारतात दोन प्रजाती आढळतात. उत्तर भारतात चिनी खवले मांजर आढळते तर उर्वरित भागात भारतीय खवले मांजर आढळते. इंटरनॅशनल युनियन फॉर कंझरव्हेशन ऑफ नेचर (IUCN)ही आंतरराष्ट्रीय संस्था १९४८ पासून जगभरातील संकटग्रस्त प्रजातींचा अभ्यास व संवर्धनासाठी काम करते. त्यांच्या रेडबूकमध्ये भारतीय खवले मांजर धोक्यात असलेली प्रजाती म्हणून नोंदवली गेली असून तिच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न सुरु आहेत.  ८ ते २० किलो वजनाच्या या मांजरांच्या  शरीरावर केरोटीन नावाच्या प्रथिनांनीयुक्त असलेल्या खवल्यांचे आवरण असते. डोके, पाठ, अंगाच्या दोन्ही बाजू,  पाय  आणि शेपटी मोठ्या खवल्यांनी झाकलेले असतात. शरीराच्या खालच्या बाजूवर खवले नसतात, पण जाड ताठ केस असतात.  हा निशाचर प्राणी आहे. दिवसा हे मांजर खोल बिळात झोपलेले असते. शरीराचे वेटोळे करून ते झोपते.  पुढच्या पायाच्या नखांनी खोल बिळ उकरून मुंग्या आणि वाळवी जिभेने चाटून खाते. पाणीही जिभेने चाटूनच पिते. हळूहळू जमीनीचा वास घेत चालणे, आजूबाजूला नीट पाहता यावे म्हणून मागच्या पायावर उभे राहून पाहणे, जसे या मांजरीला जमते, तसेच ती झाडावरही चढू शकते.
संकटाच्या वेळी पोटात डोके खुपसून, शरीर वाकवून त्याचा खालचा भाग शेपटीने झाकून त्या अंगाची चेंडूसारखी घट्ट गुंडाळी करतात. मादी हिंडत असताना पिल्लू तिच्या शेपटीवर चिकटून बसते, संकटाच्यावेळी मादी पिल्लाला पोटाखाली झाकून अंगाची गुंडाळी करते.
 
खवले मांजरांच्या संरक्षण संवर्धनासाठी देशात महाराष्ट्राचा पुढाकार – भाऊ काटदरे

सर्व प्रकारच्या अधिवासात जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात खवल्या मांजराचे अस्तित्व आहे. मुंग्या आणि वाळवी हे खाद्य असलेली ही मांजर निशाचर असून मानवास तिच्यापासून काहीही धोका नाही. पण माणसाकडून मात्र तिच्या अस्तित्वाला आणि अधिवासाला धोके पोहोचवण्याचे काम काही ठिकाणी सुरु आहे. खवल्यांसाठी खवल्या मांजरांची शिकार  केले  जाण्याचे प्रकार व यामध्ये संघटित गुन्हेगारीच्या घटना घडल्याचेही दिसून आले आहे. याविषयी राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत खवले मांजराच्या संरक्षण आणि संवर्धनाचा कृती आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव आपण मांडला होता. त्यावर शासनाने हा अभ्यासगट स्थापन केला आहे. खवल्या मांजरांची शिकार आणि चोरटा व्यापार थांबवण्यासाठी हे पाऊल अत्यावश्यक होते.  महाराष्ट्राने भारतात प्रथमच खवले मांजर संरक्षण आणि संवर्धन कृती आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञ गटाची नियुक्ती केली आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. यातून खवले मांजराचे संरक्षण आणि संवर्धन होईल याची खात्री वाटते असे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य विश्वास (भाऊ) काटदरे यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Scaly-cats-will-now-get-a-safety-shield-study-group</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 01 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादनासाठी गर्दी टाळण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Social-Justice-Minister-Dhananjay-Munde-appeals-to-avoid-crowds-to-greet-Vijayasthambha-at-Bhima-Koregaon</link>
            <description>मुंबई : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी 2021 रोजी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांनी‍ कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता गर्दी करू नये, यंदाचे हे अभिवादन आपण डॉ. बाबासाहेब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-01/dmunde.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी 2021 रोजी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांनी‍ कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता गर्दी करू नये, यंदाचे हे अभिवादन आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच घरून करूया, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला सामाजिक न्यायमंत्री  श्री. धनंजय मुंडे हे सकाळी 6 ते 7 या वेळात अभिवादन करणार आहेत. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, तसेच या भागातील लोकप्रतिनिधी आदी उपस्थित राहणार आहेत.

शौर्य, विजय आणि एकतेचे प्रतीक असलेल्या या प्रेरणास्थळी अभिवादनासाठी लाखो अनुयायी येत असतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गर्दी न करता कोरोनाविषयक नियमांचे पालन करून आदर्श निर्माण करावा, असे मत श्री. मुंडे यांनी व्यक्त केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Social-Justice-Minister-Dhananjay-Munde-appeals-to-avoid-crowds-to-greet-Vijayasthambha-at-Bhima-Koregaon</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 01 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ २ जानेवारीला होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-vaccination-dry-run-to-be-held-on-January-2</link>
            <description>मुंबई : कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर दि. २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशा प्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, अश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2021-01-01/helthministerMH.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर दि. २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशा प्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन साईट (आरोग्य केंद्र) निवडण्यात आले आहेत. लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही  ठिकाणच्या प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे.

लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जातील.

महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उपजिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-vaccination-dry-run-to-be-held-on-January-2</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 31 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाच्या कामाला वेग; समितीची स्थापना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Speed-up-conservation-work-of-ancient-temples-Establishment-of-committee</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक-आध्यात्मिक जीवनाचा प्राण असलेल्या प्राचीन मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान केली होती. आता या कामाला गती मिळाली असून प्रकल्पाची स्वरूप निश्चिती, प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे, या कामांचा तपशील निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे एवढेच नाही तर या प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  मान्यता देण्यात आली आहे.

स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-31/mandirsanvardhan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक-आध्यात्मिक जीवनाचा प्राण असलेल्या प्राचीन मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान केली होती. आता या कामाला गती मिळाली असून प्रकल्पाची स्वरूप निश्चिती, प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे, या कामांचा तपशील निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे एवढेच नाही तर या प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  मान्यता देण्यात आली आहे.

स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये वित्त विभागाचे प्रधान सचिव, पुरातत्व विभागाचे संचालक, सर ज.जी कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे तर पर्यटन आणि पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव विशेष निमंत्रित असतील. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव हे या समितीचे सदस्य सचिव असतील.  ही समिती महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धनाचे प्रस्ताव शासनास सादर करील. यावर अंमलबजावणी संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासोबत चर्चा करून या प्रस्तावांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. समितीवर गरजेनुसार शासन तसेच खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करता येऊ शकेल.

छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केलेले ३०० किल्ले आणि प्राचीन मंदिरांचा वैभवशाली  वारसा लाभलेल्या महाराष्ट्राची संतांची भूमी अशीदेखील ओळख आहे.  देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ ज्योतिर्लिंग  एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेला वारकऱ्यांनी  देशपातळीवर एका उंचीवर नेऊन ठेवले आहे.  आळंदी, पंढरपूर, अष्टविनायक परिक्रमा, हे महाराष्ट्राच्या सामाजिक आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुकामाता आणि सप्तशृंगी ही मातृदेवतांची साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रात आहेत. समृद्ध इतिहासाची साक्ष देणाऱ्या लेण्या आणि शिल्पे हे महाराष्ट्राचे वैभव आहे.  या सर्व वैभवाचे जतन आणि संवर्धन करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचा शासनाचा मानस आहे. प्राचीन मंदिरे, लेण्या आणि शिल्पांचा जीर्णोद्धार आणि संवर्धनाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास सोपवण्यात आले असून  यासाठी महामंडळास स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठीचा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास अंमलबजावणी संस्था म्हणून अंशदान ठेव तत्वावर  देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Speed-up-conservation-work-of-ancient-temples-Establishment-of-committee</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 31 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संसदेच्या पेट्रोलियम समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Members-of-Parliament-Petroleum-Committee-met-the-Governor</link>
            <description>मुंबई : संसदेच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायु या विषयावरील स्थायी समितीच्या सदस्यांनी समितीचे अध्यक्ष रमेश बिधुरी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राज्यपाल भ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-31/petroliumsamiti.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : संसदेच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायु या विषयावरील स्थायी समितीच्या सदस्यांनी समितीचे अध्यक्ष रमेश बिधुरी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. रमेश बिधुरी यांनी यावेळी राज्यपालांना समितीच्या कार्याची माहिती दिली.

समितीचे सदस्य खासदार डॉ भागवत कराड, खासदार राजन विचारे, आंध्र प्रदेश येथील खासदार श्रीमती चिंता अनुराधा, खासदार डॉ रमेश चंद बिंड (उप्र) व गिरीश चंद्र (उप्र), डॉ भारतीबेन धिरुभाई शियाल (गुजरात), अजय टामटा (उत्तराखंड), श्रीमती कांता कर्दम (राज्यसभा), कनकमेडला रविंद्रकुमार (राज्यसभा) आणि ए विजयकुमार (राज्यसभा) यावेळी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Members-of-Parliament-Petroleum-Committee-met-the-Governor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 31 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रवाशाचा प्राण वाचविणाऱ्या लता बन्सोले यांचा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला सत्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Water-Supply-Minister-Gulabrao-Patil-felicitated-Lata-Bansole-who-saved-the-life-of-the-passenger</link>
            <description>मुंबई: महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये कार्यरत असणाऱ्या लता बन्सोले या मूळच्या अमळनेरकर. या रणरागिणीने नुकतीच आपल्या जीवाची पर्वा न करता लोकलसमोर पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीमती बन्सोले यांना मंत्रालयात बोलावून त्यांचा विशेष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-31/latabansole.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये कार्यरत असणाऱ्या लता बन्सोले या मूळच्या अमळनेरकर. या रणरागिणीने नुकतीच आपल्या जीवाची पर्वा न करता लोकलसमोर पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीमती बन्सोले यांना मंत्रालयात बोलावून त्यांचा विशेष सत्कार केला.

मंत्री श्री. पाटील यांनी लता बन्सोले यांच्या धाडसाचे  कौतुक केले. महिला आज सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून त्या धाडसातही मागे नाहीत हे श्रीमती बन्सोले यांनी पुन्हा एकदा सिध्द केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. त्या जळगाव जिल्ह्यातील असल्याने आपल्याला विशेष आनंद झाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहसंचालक भीमराव कोरे व सुरक्षा पर्यवेक्षक प्रांजली जाधव  उपस्थित होते.

मूळच्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील लता विनोद बन्सोले या मुंबई येथे सुरक्षा दलात कार्यरत आहेत. गत शनिवारी सकाळी मुंबईतल्या ग्रँट रोड रेल्वे स्थानकावर असताना त्यांच्यासमोरील एक प्रवासी अचानक चक्कर येऊन रेल्वे ट्रॅकवर पडला. यातच समोरून वेगाने लोकल येत होती. यावेळी लताताईंनी आपल्या प्राणाची पर्वा न करता रेल्वे ट्रॅकवर उडी घेतली. त्यांनी तातडीने त्या व्यक्तीला बाजूला काढून समोरून येणाऱ्या लोकलच्या चालकाला थांबण्याचा इशारा केला. यामुळे त्या लोकल चालकाने गाडी थांबविली आणि त्या प्रवाश्याचे प्राण वाचले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Water-Supply-Minister-Gulabrao-Patil-felicitated-Lata-Bansole-who-saved-the-life-of-the-passenger</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 31 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक – सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Government-positive-for-upliftment-of-Matang-community---Minister-of-State-for-Social-Justice-Dr-Viswajit-Kadam</link>
            <description>मुंबई : मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर “भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी केंद्र सरकारला राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.

मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आज सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-31/matang-samj.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर “भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी केंद्र सरकारला राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.

मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आज सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली. डॉ. कदम म्हणाले की, राज्यातील मातंग समाजाच्या विविध मागण्या लक्षात घेऊन शासनस्तरावरुन सकारात्मक दृष्टीकोनातून मार्ग काढण्यात येईल. क्रांतीवीर लहुजी साळवे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळअंतर्गत थेट कर्ज योजना तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविणे, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देणे, तसेच वाळवा तालुक्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव असलेले वाटेगाव येथील स्मारकाच्या विकासावर भर देण्यात येईल, आदी प्रमुख मुद्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

या बैठकीस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक  अ.को.अहिरे, अवर सचिव श्री.सिध्दार्थ झाल्टे, समाजकल्याण निरीक्षक देवराम मेश्राम आदीसह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मातंग समाजाचे प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी- अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष  विजय अंभोरे,  मनोज कांबळे,  सुरेश पाटोळे,  ज्ञानेश्वर काळे उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Government-positive-for-upliftment-of-Matang-community---Minister-of-State-for-Social-Justice-Dr-Viswajit-Kadam</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 31 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पोलिसांसाठी जास्तीत जास्त निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Make-a-comprehensive-proposal-to-make-maximum-accommodation-available-for-the-police---Chief-Minister-Uddhav-Thackeray</link>
            <description>मुंबई:- सेवेच्या ठिकाणी चांगले निवासस्थान उपलब्ध झाल्यास पोलीस अधिक कार्यक्षमतेने काम करू शकणार आहेत. त्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करून, जास्तीत जास्त संख्येने आणि सुविधांनी युक्त निवासस्थाने बांधण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वंकष असा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

पोलिसांना निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-31/policeniwas.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई:- सेवेच्या ठिकाणी चांगले निवासस्थान उपलब्ध झाल्यास पोलीस अधिक कार्यक्षमतेने काम करू शकणार आहेत. त्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करून, जास्तीत जास्त संख्येने आणि सुविधांनी युक्त निवासस्थाने बांधण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वंकष असा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

पोलिसांना निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस गृह मंत्री अनिल देशमुख, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव, एस.व्हि.आर.श्रीनिवासन, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा पोलीस महासंचालक बिपिन बिहारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत पोलिसांना निवासस्थान बांधून देणाऱ्या खासगी विकासकांंना सवलत देणे, पुनर्विकासाच्या प्रस्तावित प्रकल्पातील रहिवासी क्षेत्राच्या आरक्षणात सवलत देऊन निवासस्थानाची उपलब्ध करून घेणे, राज्यातील गृह विभागाच्या जागांचा पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून विकास करणे आणि त्यासाठी महामंडळाला बीज भांडवल उपलब्ध करून देणे अशा विविध पर्यायांबाबत चर्चा करण्यात आली. म्हाडाच्या भुखंडावरील निवासस्थान इमारतींचा पुनर्विकास याबाबतही चर्चा झाली.

गृहमंत्री श्री‌. देशमुख म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात पोलिसांसाठी जितकी निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यातुलनेत स्वातंत्र्यानंतरही तितकी निवासस्थाने उपलब्ध करून देता आली नाहीत. त्यामुळे पोलीस मनुष्यबळाच्या तुलनेत निवासस्थाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.’

गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीवास्तव यांनी सादरीकरण केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Make-a-comprehensive-proposal-to-make-maximum-accommodation-available-for-the-police---Chief-Minister-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 31 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे, भव्य कलादालन साकारण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-Uddhav-Thackeray-instructions-to-build-a-grand-art-gallery-to-suit-the-glory-of-Marathi-theater</link>
            <description>मुंबई :- मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे आणि भव्य असे कलादालन व्हावे, यासाठी यंत्रणांनी समन्वयाने प्रकल्प आराखडा आणि त्यासाठीची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

गिरगांव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीचे कलादालन उभे करण्याचे नियोजन आहे. त्याबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील समिती कक्षात सादरीकरण तसेच आढावा बैठक </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-31/kaladalan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :- मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे आणि भव्य असे कलादालन व्हावे, यासाठी यंत्रणांनी समन्वयाने प्रकल्प आराखडा आणि त्यासाठीची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

गिरगांव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीचे कलादालन उभे करण्याचे नियोजन आहे. त्याबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील समिती कक्षात सादरीकरण तसेच आढावा बैठक झाली.

बैठकीस पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, मु्ख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह नाटय व कला क्षेत्रातील आदेश बांदेकर, सुबोध भावे, विजय केंकरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेशे असे भव्य कलादालन साकारण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, कलादानाची उभारणी करताना त्यामध्ये नाविन्यपूर्ण अशा बाबींचा समावेश करण्यात यावा. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. कलादालनाचा परिपूर्ण प्रकल्प आराखडा तसेच अनुषांगीक प्रस्ताव सादर करण्यात यावा. तसेच संबंधित यंत्रणांनी समन्वयाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी गिरगाव चौपाटीवर उभारण्यात येणाऱ्या या कलादानाची इमारत देखील देखणी आणि वास्तू कलेची उत्तम नमूना असावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी बैठकीत मराठी रंगभूमीची वाटचाल उलगडवून दाखविणाऱ्या कला दालनाची इमारत, बाह्य व अंतर्गत रचना यांसह विविध प्रकारच्या सुविधा याबबत सादरीकरण करण्यात आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-Uddhav-Thackeray-instructions-to-build-a-grand-art-gallery-to-suit-the-glory-of-Marathi-theater</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एकनाथ खडसे पुन्हा करोना पॉझिटिव्ह? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Eknath-Khadse-again-corona-positive</link>
            <description>मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा करोनाची बाधा झाली आहे का? हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांनी केलेलं ट्विट. एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी आज आपण ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचं म्हटलं होतं. पण आता त्यांनी आपण १४ दिवस विश्रांती घेऊन त्यानंतर ईडी कार्यालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.  तसंच आपल्याला सर्दी, खोकला आणि ताप आल्याने आपण करोनाची चाचणी केल्याचंह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-30/khadse-positive.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा करोनाची बाधा झाली आहे का? हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांनी केलेलं ट्विट. एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी आज आपण ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचं म्हटलं होतं. पण आता त्यांनी आपण १४ दिवस विश्रांती घेऊन त्यानंतर ईडी कार्यालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.  तसंच आपल्याला सर्दी, खोकला आणि ताप आल्याने आपण करोनाची चाचणी केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ईडी कार्यालयात जाण्याऐवजी १४ दिवस विश्रांती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एक ट्विट करुन त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

या आधी नोव्हेंबर महिन्यातही एकनाथ खडसेंना करोनाची बाधा झाली होती. त्यांना उपचारांसाठी मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांनी ट्विट करुन करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. तसंच संपर्कात आलेल्या सगळ्यांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी असंही आवाहन केलं होतं. आज एकनाथ खडसे हे ईडी कार्यालयात आलेल्या नोटीशीमुळे जाणार होते. मात्र ते रद्द करत त्यांनी १४ दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय वैद्यकीय सल्ल्यामुळे घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्या करोना चाचणीचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे.



तीन दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली. त्यानंतर आपण ईडीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं. पुण्यातील भोसरी या ठिकाणी असलेल्या भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात ईडीने माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना नोटीस बजावली. त्यानंतर आपण ३० डिसेंबरला मुंबईतल्या ईडी कार्यालयात हजर राहणाऱ असल्याचं त्यांनी सांगितलंही होतं. मात्र आज त्यांना थंडी, ताप, सर्दी आणि थोडा खोकला येऊ लागला. ही करोनाची लक्षणं असल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र त्यांना १४ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आपण ईडी कार्यालयात १४ दिवसांनी हजर राहू असं खडसेंनी स्पष्ट केलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Eknath-Khadse-again-corona-positive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोविड-१९’ विरुद्धच्या लढाईत ‘समाजाचा वाटा’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Community-share-in-the-fight-against-Kovid-19</link>
            <description>मुंबई :‘कोविड-१९’ विरुद्धच्या लढाईत सामाजिक बांधिलकी राखत समाजातील सर्वस्तरातील व्यक्ती आणि संस्थांनी मदतीचा हात देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत एचडीएफसी, बंधन बॅंक, ॲक्सिस बॅंक या बँकांनी आपल्या  (सामाजिक उत्‍तरदायित्‍व निधी) ‘सीएसआर’ निधी मोठ्या प्रमाणात ‘कोविड-१९’विरुद्धच्‍या लढ्यासाठी उपलब्ध करुन दिला. या निधीच्या माध्यमातून ‘कोविड-१९’ लढ्यासाठी आवश्यक असणारी विविध उपकरणे आणि आवश्यक सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘ॲक्सिस बँके’च्या माध्यमातून ‘कोविड आणि स्वच्छ भारत’ अभियानासाठी उभारण्यात आलेल्या टेक्नोपर्पल नियंत्रण प्रणालीचे ई-उद्घाटन, ‘बंधन बँके’च्या माध्यमातून दळवी रुग्णालयात लावण्यात आलेल्या ९८ पॉईन्ट असलेल्या जम्बो ऑक्सिजन यंत्रणा तसेच ससून रुग्णालयात लावण्यात आलेल्या ड्युरा सिलेंडरच्या वाफेच्या यंत्रणेचे ई-उद्घाटन, ‘एचडीएफसी’ बँकेच्या माध्यमातून कै.मुरलीधर पांडुरग लायगुडे रुग्णालयाला पुरविण्यात आलेल्या दोन ऑक्सिजन जनरेटरचेही ई-उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर ‘बंधन बँके’च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सामुग्रीसह  ‘कोविड’  जनजागृतीची यंत्रणा असलेल्या दूरदर्शन संचाचेही लोकार्पण करण्यात आले.

‘एचडीएफसी’ बँकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या एचएएल मशीन, संगणक संच, पोर्टेबल एक्स-रे मशीन, इसिजी मशिन, पुणे शहरासाठीचे दोन मोबाईल क्लिनीक, कार्डीयाक रुग्णवाहिका, शववाहिका, निगेटिव्ह आयर्न जनरेटरचेही लोकार्पण करण्यात आले. यावेळी ‘कोविड’च्या काळात करण्यात आलेल्या विविध कामांसंबंधिची लघुचित्रफित दाखविण्यात आली. यापूर्वीही एचडीएफसी, बंधन बँक, ॲक्सिस बँकांसह इतर संस्थांनी ‘कोविड-१९’च्या लढ्यासाठी मोठी मदत केली आहे.

कौन्सिल हॉलमध्‍ये झालेल्‍या या कार्यक्रमास आ. चेतन तुपे,  आ. अण्णासाहेब बनसोडे, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे, बंधन बॅंकेचे प्रादेशिक प्रमुख सत्यजित मोहिते, एचडीएफसी बॅंकेच्या राज्य प्रमुख स्वाती शाळीग्राम, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटाला यांनी केले.

कोरोना महामारीच्या जागतिक संकटाची गडद सावली अर्थातच पुण्यावर सुद्धा पडली. कोणतीही  लस, औषध नसणाऱ्या या संकटाचा सामना करताना सुरुवातीला इतरांप्रमाणे पुणेकर देखील भांबावले. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न डगमगता या संकटाचा मुकाबला केला. लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीवर आधीच भार होता. हा भार कमी करण्यासाठी खासगी उद्योजकांचे साह्य घेण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी सीएसआर टीम उभारली. त्यात या विषयातील तज्ञांचा समावेश केला. उपमुख्‍यमंत्री पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली आर्थिक साह्य मिळविण्यासाठी या टिमने उद्योजकांना साकडे घातले. त्याला प्रतिसाद देऊन एचडीएफसी बँक, बंधन बँक, ॲक्सिस बँक इ. उद्योगांनी सीएसआरद्वारे अर्थसाह्य केले.


त्याचवेळी असंख्य गोष्टींची, वैद्यकीय यंत्रसामुग्रीची सुविधांची मागणी निर्माण होत होती. त्याचे काटेकोर नियोजन,  व्यवस्थापन,  लागणाऱ्या सोयी सुविधा व अनेक आवश्यक इतर गोष्टींसाठी साधनांची जुळवाजुळव, सामुग्री पुरविणाऱ्या उद्योजक कंपन्या आणि प्रशासनाशी समन्वय, संशोधन आणि नवकल्पना यांचा अवलंब करुन मार्ग काढणे अशी अनेक कामे सीएसआर टिम करत होती. पुरवठादार व कंपन्या  यांच्याशी  चर्चा  करून  वस्तू ट्रान्सपोर्ट आणि इंस्टॉलेशन सहित पुरविण्याचे काम या पथकाने केले.

ऑनसाईट ऑक्सिजन जनरेशन प्लांट – ऑक्सिजन निर्मितीचा प्लांटच जर रुग्णालयाच्या आवारात असेल तर रुग्णालय व्यवस्थापनाला ऑक्सिजन सिलिंडर मिळविण्यासाठी ध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-30/ajppahani.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :‘कोविड-१९’ विरुद्धच्या लढाईत सामाजिक बांधिलकी राखत समाजातील सर्वस्तरातील व्यक्ती आणि संस्थांनी मदतीचा हात देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत एचडीएफसी, बंधन बॅंक, ॲक्सिस बॅंक या बँकांनी आपल्या  (सामाजिक उत्‍तरदायित्‍व निधी) ‘सीएसआर’ निधी मोठ्या प्रमाणात ‘कोविड-१९’विरुद्धच्‍या लढ्यासाठी उपलब्ध करुन दिला. या निधीच्या माध्यमातून ‘कोविड-१९’ लढ्यासाठी आवश्यक असणारी विविध उपकरणे आणि आवश्यक सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘ॲक्सिस बँके’च्या माध्यमातून ‘कोविड आणि स्वच्छ भारत’ अभियानासाठी उभारण्यात आलेल्या टेक्नोपर्पल नियंत्रण प्रणालीचे ई-उद्घाटन, ‘बंधन बँके’च्या माध्यमातून दळवी रुग्णालयात लावण्यात आलेल्या ९८ पॉईन्ट असलेल्या जम्बो ऑक्सिजन यंत्रणा तसेच ससून रुग्णालयात लावण्यात आलेल्या ड्युरा सिलेंडरच्या वाफेच्या यंत्रणेचे ई-उद्घाटन, ‘एचडीएफसी’ बँकेच्या माध्यमातून कै.मुरलीधर पांडुरग लायगुडे रुग्णालयाला पुरविण्यात आलेल्या दोन ऑक्सिजन जनरेटरचेही ई-उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर ‘बंधन बँके’च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सामुग्रीसह  ‘कोविड’  जनजागृतीची यंत्रणा असलेल्या दूरदर्शन संचाचेही लोकार्पण करण्यात आले.

‘एचडीएफसी’ बँकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या एचएएल मशीन, संगणक संच, पोर्टेबल एक्स-रे मशीन, इसिजी मशिन, पुणे शहरासाठीचे दोन मोबाईल क्लिनीक, कार्डीयाक रुग्णवाहिका, शववाहिका, निगेटिव्ह आयर्न जनरेटरचेही लोकार्पण करण्यात आले. यावेळी ‘कोविड’च्या काळात करण्यात आलेल्या विविध कामांसंबंधिची लघुचित्रफित दाखविण्यात आली. यापूर्वीही एचडीएफसी, बंधन बँक, ॲक्सिस बँकांसह इतर संस्थांनी ‘कोविड-१९’च्या लढ्यासाठी मोठी मदत केली आहे.

कौन्सिल हॉलमध्‍ये झालेल्‍या या कार्यक्रमास आ. चेतन तुपे,  आ. अण्णासाहेब बनसोडे, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे, बंधन बॅंकेचे प्रादेशिक प्रमुख सत्यजित मोहिते, एचडीएफसी बॅंकेच्या राज्य प्रमुख स्वाती शाळीग्राम, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटाला यांनी केले.

कोरोना महामारीच्या जागतिक संकटाची गडद सावली अर्थातच पुण्यावर सुद्धा पडली. कोणतीही  लस, औषध नसणाऱ्या या संकटाचा सामना करताना सुरुवातीला इतरांप्रमाणे पुणेकर देखील भांबावले. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न डगमगता या संकटाचा मुकाबला केला. लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीवर आधीच भार होता. हा भार कमी करण्यासाठी खासगी उद्योजकांचे साह्य घेण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी सीएसआर टीम उभारली. त्यात या विषयातील तज्ञांचा समावेश केला. उपमुख्‍यमंत्री पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली आर्थिक साह्य मिळविण्यासाठी या टिमने उद्योजकांना साकडे घातले. त्याला प्रतिसाद देऊन एचडीएफसी बँक, बंधन बँक, ॲक्सिस बँक इ. उद्योगांनी सीएसआरद्वारे अर्थसाह्य केले.


त्याचवेळी असंख्य गोष्टींची, वैद्यकीय यंत्रसामुग्रीची सुविधांची मागणी निर्माण होत होती. त्याचे काटेकोर नियोजन,  व्यवस्थापन,  लागणाऱ्या सोयी सुविधा व अनेक आवश्यक इतर गोष्टींसाठी साधनांची जुळवाजुळव, सामुग्री पुरविणाऱ्या उद्योजक कंपन्या आणि प्रशासनाशी समन्वय, संशोधन आणि नवकल्पना यांचा अवलंब करुन मार्ग काढणे अशी अनेक कामे सीएसआर टिम करत होती. पुरवठादार व कंपन्या  यांच्याशी  चर्चा  करून  वस्तू ट्रान्सपोर्ट आणि इंस्टॉलेशन सहित पुरविण्याचे काम या पथकाने केले.

ऑनसाईट ऑक्सिजन जनरेशन प्लांट – ऑक्सिजन निर्मितीचा प्लांटच जर रुग्णालयाच्या आवारात असेल तर रुग्णालय व्यवस्थापनाला ऑक्सिजन सिलिंडर मिळविण्यासाठी धावपळ करण्याची गरज उरणार नाही, अशी कल्पना सीएसआर टीमने पुढे आणली. उपमुख्यममंत्री अजित पवार यांनी टीमला यावर काम करण्यास सांगितले आणि टीमनेही तातडीने रिसर्च करून पीएमसी हॉस्पिटल, धायरी, कै. मुरलीधर पांडुरग लायगुडे डिस्पेंसरी या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स एचडीएफसी बँकेच्या सीएसआर फंडाच्या मदतीतून उभारले.


या प्लांटमध्ये वातावरणातील हवा खेचून शुद्ध ऑक्सिजन वेगळा केला जातो. त्यानंतर ऑक्सिजन कॉम्प्रेस्स स्वरुपात टॅंकमध्ये साठवला जातो. अखंडित वीज पुरवठा असल्यास ऑक्सीजन संपण्याचा विषय येत नाही. हा प्लांट उभारण्याकरिता कोणत्याही ॲथोरिटीकडून परवानगी घेण्याची गरज नसते व तुलनेने अत्यंत कमी जागा लागते.  हे ऑनसाईट ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स कार्यान्वित झाल्यामुळे हॉस्पिटल्सना ऑक्सिजनकरिता पुरवठा साखळीवर अवलंबून राहावे लागणार नाही. पुणे शहरात ऑक्सिजनचा तुटवडा पडू नये, यासाठी उचललेले हे मोठे पाऊल आहे. अशाच प्रकारे सीसीसी सेंटरमध्ये छोटे पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सट्रेटर जे पाच लीटर प्रती मिनिट ऑक्सिजन देतात ते ही बंधन बँक आणि एचडीएफसी बँक च्या सीएसआर मार्फत मिळवून बसविण्यात आले.


रुग्णालय व्यवस्थापन

कोरोना समस्या नेहमीसारखी हाताळून चालणार नव्हती. त्यामुळे कोरोनाकरिता वेगळ्या प्रकारच्या व्यवस्थापनाची गरज होती. त्यावर अभ्यास करून टीमने पुण्याच्या ससून रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसओपी (स्‍टॅण्‍डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर्स),   प्रोसेस,   मॅन्यूअल,   चेकलिस्ट  इत्यादी व्यवस्थापन प्रणाली तयार केल्या.

रूग्णालये, व दवाखाने यांकरिता : इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल्स आणि दवाखाने यांना अनेक यंत्रसामुग्री, वस्तू, सेवा आणि सुविधा लागणार होत्या. त्याचे काटेकोर नियोजन करून, त्या उपलब्ध करून,  वितरण करण्याचे काम सीएसआर टिमने केले. यामध्‍ये सॅनेटाईजर (85 हजार लीटर),  फाय सीबीसी ॲनलायजर (1),  बेडसाईड लॉकर (20),  संगणक,  प्रिंटर,  स्कॅनर, इ. (15), वॉचेस (1), अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एक्स रे मशीन्स (5), एलिसा रीडर वॉशर (1),  क्रिटीकल कोरोना रुग्णांकरिता आवश्यक प्रणाली (02), हाय एंड बीआय पीएपी मशीन्स (13), इंटयूबेशन बॉक्स (650), आयआयटी मानांकीत निगेटिव्ह आयऑन जनरेटर ( 371), 5-एलएमपी इन्बिल्ट नेब्युलायजर सह ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर्स (5), आधुनिक पोर्टेबल ईसीजी मशीन्स – (33), पोर्टेबल एक्स रे मशीन्स वीथ स्टँड (35), लार्ज आऊटर डिसप्ले सह प्रमाणित पल्स ऑक्सीमीटर – (879), रीसायकलिंग मेडिकल बेड्स वीथ मॅट्रेस – (10), एक्सरे मशीन करिता सेट ऑफ कॅसेट्स- (35), सोडियम हायपो क्लोराईड सोल्युशन  (21 हजार), बॅटरीवर चालणारे स्प्रे पंप – (1,126), प्रमाणित थर्मल इन्फ्रारेड थर्मामीटर – (294), स्‍वॅब  स्पेसीमनची वाहतूक – (300), ट्रू एनएटी कोविड 19 कार्टेजेज – (300), यूनिवर्सल कार्टेज सेंपल पर किट – (300), यूनिवर्सल प्री ट्रीटमेंट पॅक – (300),  अत्याधुनिक शववाहिका (1) यांचा समावेश आहे.
 

डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांची व्यवस्था

डॉक्टरांना कोरोना रुग्णांची तपासणी व सर्जरी करतांना त्यांच्या सुरक्षेकरिता लागणारे पीपीई किट्स, एन 95 मास्क,  गॉगल्स, फेस शिल्ड,  आयएसओ मानांकीत  280 एमएम नायट्राइल ग्लोव्ज यांचे वितरण केले. (सर्व मिळून संख्या – 13,220) डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था केली.

 
ऑक्सीजन समस्या आणि उपाय 

कोविड रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरच्या पुरवठ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला. सीएसआर टिमने प्रथम  ऑक्सीजनची सोय असलेल्या रुग्णालयांत ऑक्सीजन पुरावठा यंत्रणा अपडेट आणि सक्षम करण्यावर भर दिला. ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेचे सोपे सुटसुटीत उदा. जंबो आणि ड्युरा सिलिंडरसारखे पर्याय शोधले. शिवाय सीएसआर टिमने दोन ऑक्सिजन जनरेशन प्लांट देखील उभारले.
 

ऑक्सीजन संबंधी उभारलेल्या विविध प्रणाली व यंत्र सामुग्री

बेड साईड ऑक्सीजन सिलिंडर्स, ऑक्सीजन सिलिंडर वाहून नेण्याकरिता ‘फ्लो मेटर डीहयुमिडीफायर अँड स्पॅनर विथ ट्रॉलि’ (34),  जंबो सिलिंडर 2 बाय 2 – (2), जंबो सिलिंडर 4 बाय 4 – (3), मोठ्या क्षमतेची ऑक्सीजन ड्युरा सिलिंडर प्रणाली (5) ऑक्सीजन जनरेटर – (1), कार्यरत जंबो सिलिंडर करिता आधुनिक कंट्रोल पॅनल (1), 5-एलएमपी इन्बिल्ट नेब्युलायजर सह ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर्स (5), ऑक्सीजन पाइपलाइन / ऑक्सीजन बँक / पाइपिंग इत्यादि (1) ऑक्सीजन पाईपलाइन / टॅंक / पाइपिंग इत्यादि (1),ऑक्सीजन पाइपिंग, लिक्विड ऑक्सीजन टॅंक, कंज्युमेबल कन्सल्टन्सी सर्विस डिझाईन – (1), हॉस्पिटलच्या आवारात डीहयुमिडीफायर ऑक्सीजन पॉईंट्स वॉल्व् आणि एक्सेसरीजसह पायपिंग – (40)
 

नागरिकांकरिता सेवा सुविधा

कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे घरबसल्या मोबाइलवर वैद्यकीय सेवा मिळावी या करिता मेड-ऑन-गो टेलीमेडिसीन ॲपची निर्मिती केली. अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गास व नागरिकांना (21 हजार) एन 95 वॉशेबल मास्कचे वाटप केले.

सार्वजनिक स्वच्छतेकरिता ‘पीएमसी टास्क ॲप’

पुणे महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सीएसआर टीमने पीएमसी टास्क ॲप तयार केले. या ॲपद्वारे ऑनफील्ड कर्मचाऱ्यांना ऑनलाइन ट्रॅक करणे आणि रियल टाइम मॉनिटरिंग करणे सहज शक्य होणार आहे.

 
मोबाइल क्लिनिक व्हॅन्स

कोरोना काळात सुरुवातीला खासगी दवाखाने बंद असताना नागरिकांच्या सोयीसाठी डॉक्टरांसहित सुसज्ज फिरते दवाखाने पुण्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देत होते.  या व्हॅनमध्ये असलेल्या आर्टिफिशियल इंटलीजन्स प्रणालीद्वारे एक्सरेच्या मदतीने 27 हजार 400 रुग्णांचे कोरोना निदान केले. टीमने कोरोना काळातील अडचणींवर मात करून कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि यंत्रणा उभारली.
 

बंधन बँकेचे कोविड-19 विरुद्धच्या युद्धातील योगदान

जंबो सिलिंडर – डॉ.दळवी प्रसूतीगृह येथे बंधन बँकेने मदतीचा हात पुढे केल्यामुळे त्यांच्या सीएसआर फंडातून 16 गुणिले 16 जंबो ऑक्सिजन प्रणाली बसवली व 98 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध केले. अचानक वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे पुण्यावरील ताण कमी होण्यास मदत झाली व अनेकांचे प्राण वाचले.

कोविड एड्यूटेनमेंट सिस्टिम 

कोरोना रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवल्यामुळे अनेक जण खचून गेले. त्यांना मानसिक आजाराचा धोका निर्माण झाला. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी सीएसआर टीमने बंधन बँकेच्या मदतीने पुणे मनपा हॉस्पिटल्स आणि कोविड केअर सेंटरमध्‍ये (सीसीसी) कोविड एडयूटेनमेंट सिस्टिम्स टीव्ही संचासहित बसविल्या. त्यामुळे कोरोना रुग्णांचे मनोबल वाढविण्यास मदत झाली व या सिस्टिममुळे त्यांना कोविड विषयीची संपूर्ण माहितीही मिळाली.
 

कार्डियाक रुग्णवाहिका 

रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर शिफ्ट करतांना कार्डियाक रुग्णवाहिकेची आवश्यकता पडते. आयसीयूमधील पेशंटला जसे ऑब्जरव्हेशन आणि मॉनिटरिंग लागते तश्या सर्व सुविधा या कार्डियाक रुग्णवाहिकेत असतात. त्या पार्श्वभूमीवर कार्डियाक रुग्णवाहिकांची व्यवस्था बंधन बँकेच्या साह्यातून केली. उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या सूचनेनुसार बँकेने अतिवृष्टी व वादळाचा तडाखा बसलेल्या कोकणासारख्या दुर्गम भागात, अत्यंत आधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध केली. ही रुग्णवाहिका संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श कार्डियाक रुग्णवाहिका म्हणून गाजली. सीएसआर टीम सोबत ससून सर्वोपचार रुग्‍णालयाच्‍या डॉक्टर्सचाही या रुग्णवाहिकेच्या डिझाईनमध्ये मोठा वाटा होता.

 मोफत फिरते दवाखाने

कोरोना काळात सुरुवातीला खासगी दवाखाने बंद असताना ॲक्सिस बँकेच्या सीएसआर मार्फत नागरिकांच्या सोयीसाठी डॉक्टरांसह सुसज्ज मोफत फिरते दवाखाने पुण्याच्या कंटेन्मेंट झोनमध्ये सेवा देत होते. नंतर हेच काम आरबीएल बँकेमार्फत महाराष्‍ट्राच्‍या कानाकोपऱ्यात मधुमेहाच्या चाचणीसह करण्यात आले. सद्य परिस्थितीत हे काम एचडीएफसी बँकेच्या सीएसआरमधून सुरू आहे. आतापर्यंत या मोफत फिरत्या दवाखान्यांचा लाभ १ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला आहे व जानेवारी २०२१ अखेरपर्यंत साधारणपणे दोन लाख लोकांपर्यंत याचा लाभ पोहोचलेला असेल. सेंट्रल  गव्हर्नमेंट हेल्थ स्कीममध्ये अशा प्रकारची सेवा एखाद्या शहरी भागात कार्यरत असलेल्या दवाखान्यात देण्यासाठी प्रतिरुग्ण ३०० रुपये खर्च केले जातात व रुग्णाला मोफत सेवा दिली जाते.

 
ह्या अनोख्या पायलट प्रोजेक्टमध्ये अत्यंत दुर्गम ग्रामीण भागात जिथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा नाही, अशा जागी प्रतिरुग्ण २०० रुपयांहूनही कमी खर्चात सीएसआरच्या माध्यमातून मोफत सेवा पुरवण्यात आली. प्रशिक्षीत डॉक्टरांच्या माध्यमातून ही सेवा देण्यात आली आहे. या फिरत्या दवाखान्यांमध्ये अनेक सामान्य आजारांवरची औषधे रुग्णाला देण्यात येतात. तसेच मधुमेहासकट अधिक ४ चाचण्याही करण्यात आल्या आहेत. हे करत असताना एक धक्कादायक बाब अशी समोर आली आहे की, साधारणपणे २५ ते ३५ टक्के नागरिकांमध्ये मधुमेहाचा प्रादुर्भाव जाणवला.  या लोकांना आपल्याला मधुमेह आहे याची जाणीवच नव्हती. ही सर्व सेवा प्रदान करीत असताना प्रत्येक जागी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर वापरण्यात आली व त्यामुळे अत्यंत दर्जेदार मेडिकल सेवा पुरवण्यात आली. हेच काम राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानाच्‍या माध्यमातून कायमस्वरुपी महाराष्ट्रात करण्याची संकल्पनाही आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्‍या समोर मांडली आहे व या संकल्‍पनेला मूर्त स्वरुप आल्यास असा क्रांतीकारक प्रयोग करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल.
 

आर्टिफिशियल इंटेलीजन्स

ए आय(60) सुरूवातील आरटीपीसीआर टेस्ट खूप महाग होती आणि त्याची कमतरताही जाणवत होती. यावर पर्याय शोधण्यासाठी सीएसआर टीम ससून हॉस्पिटलच्या टीमच्या मदतीने पुढे सरसावली. यामध्ये त्यांना पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्‍त श्रावण  हर्डीकर, अतिरिक्‍त  आयुक्‍त रुबल अग्रवाल, ससून रेडिओलॉजीच्या विभाग प्रमुख डॉ. शेफाली पवार आणि ससून हॉस्पिटलचे अधिष्‍ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांचे विशेष सहकार्य मिळाले. या सगळ्यावर विचारमंथन सुरू असताना सीएसआर टीमची गाठ पुण्यातील काही तरुणांशी पडली. हे तरुण आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करुन  कोरोनाच्या रुग्णांचे निदान करण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यातूनच मग कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बेस्ड एक्स-रे आणि सीबीसी वापरुन प्राथमिक तपासणी करुन घेण्याची संकल्पना पुढे आली. ‘थिंकस्मार्ट’ या कंपनीने ही ए आय प्रणाली विकसित केली आहे. थिंकटँक या कंपनीचे आर्टिफीशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर जपानसह इतर मोठ्या देशांमध्ये साबयर क्राईम,  मिलिटरी  वापरासाठी उपयोगात येते.

 

या प्रणालीमुळे १६ आजारांचे निदान होते. यामध्ये 1. अटेलेक्टॅसीस, 2. पल्मोनरी कन्सॉलिडेशन, 3. इन्फ्लीट्रेशन, 4. न्यूमोथोरॅक्स, 5. एडिमा, 6. एम्फिसीमा, 7. फायब्रॉसिस, 8. एफ्युजन,  9. न्युमोनिया, 10. प्लुरल थिकनिंग, 11.कार्डिओमेअली,  12. नॉड्युल मास, 13. हर्निया, 14.  ट्युबरक्युलासिस, 15.  कोविड-१९, १६. ब्रांकीयाटीसीस यासारख्या आजारांचा समावेश आहे. तसेच याद्वारे रक्तातील रेड ब्लड सेल काऊंट, हिमोग्लोबिन, हेमॅटोक्रीट, व्हाईट ब्लड सेल काऊंट  आणि प्लेटलेट मोजले जातात. या आर्टिफिशियल इंटलीजन्स प्रणालीद्वारे सीआरएस टीमने एक्सरेच्या मदतीने  32 हजार  400  रुग्णांचे कोरोना निदान केले आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली टीमने कोरोना काळातील अडचणींवर मात करून कोरोना प्रतिबंधासाठी  आवश्यक त्या सर्व उपाय योजना आणि यंत्रणा उभारली.  आर्टिफिशीअल इंटेलिजन्स एक्सरे, सीपीसी एनालायझर ही उपकरणे जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानाचा समावेश राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानामध्ये केला गेला तर महाराष्ट्रात एक वैद्यकीय क्रांती घडून येऊ शकते. तसेच यामधून येणाऱ्या निष्कर्षांवरुन कुपोषणाचे प्रमाण जास्त असलेल्या भागात शालेय पोषण आहारात समतोल राखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करता येऊ शकतात. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Community-share-in-the-fight-against-Kovid-19</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जोगेश्वरी भागातील विविध प्रलंबित कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आढावा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Review-of-various-pending-works-in-Jogeshwari-area-by-Chief-Minister-Uddhav-Thackeray</link>
            <description>मुंबई : वर्षा येथील समिती कक्षात  झालेल्या बैठकीस  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र वायकर, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-30/jogeshwari-kame.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : वर्षा येथील समिती कक्षात  झालेल्या बैठकीस  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र वायकर, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव पशुसंवर्धन व दुग्धविकास अनुप कुमार, मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील आदींची उपस्थिती होती.

जोगेश्वरी व अंधेरी महाकाली गुंफांचा विकास, आरे कॉलनी येथील संरक्षित पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन, छोटा काश्मीर, आरे उद्यान येथे पर्यटन विकास करणे, जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे सक्षमीकरण, आरे शासकीय रुग्णालय महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे, आरे डेअरी पूर्ववत सुरु करणे, फोर्स वन हद्दीतील केल्टी पाडा व चाफ्याचा पाडा येथील आदिवासींचे पुनर्वसन करणे, जोगेश्वरी येथे मनपा कार्यालयासाठी नवी इमारत याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली व सूचना दिल्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Review-of-various-pending-works-in-Jogeshwari-area-by-Chief-Minister-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यातील मत्स्यव्यवसाय वाढीसाठी नाबार्ड व केंद्र शासनाबरोबर त्रिपक्षीय करार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Tripartite-Agreement-with-NABARD-and-Central-Government-for-Fisheries-Growth-in-the-State</link>
            <description>मुंबई : राज्याच्या किनारी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पायाभूत सुविधा विकास निधी (Fisheries and Aquaculture Infrastructure Fund – FIDF)’ या योजनेंतर्गत राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने केंद्र शासनाचा मत्स्य व्यवसाय विभाग, राज्य शासनाचा वि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-30/matsyvyasay.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्याच्या किनारी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पायाभूत सुविधा विकास निधी (Fisheries and Aquaculture Infrastructure Fund – FIDF)’ या योजनेंतर्गत राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने केंद्र शासनाचा मत्स्य व्यवसाय विभाग, राज्य शासनाचा वित्त विभाग आणि नाबार्ड यांच्यासोबत त्रिपक्षीय करार केला आहे. मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या करारामुळे मत्स्य व्यवसाय वाढीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यास चालना मिळाली आहे.

या त्रिपक्षीय करारावर राज्य शासनाच्या वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल तर नाबार्डचे मुख्य व्यवस्थापक एल. एल. रावळ यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी प्रधान सचिव (पदुम) अनूप कुमार व मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे उपस्थित होते.

या योजनेतून मत्स्यव्यवसाय विभागाच्या सागरी भागांमध्ये विविध सोयीसुविधा पुरविण्यासाठी मत्स्यबंदरे उभारणे, जेट्टी बांधणे, बर्फ कारखाना स्थापन करणे, शीतगृहे उभारणे, मासळी मार्केटचे आधुनिकीकरण करणे, मत्स्यबीज बँक तयार करणे इत्यादी 20 प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यासाठी शासन स्वत:चेच प्रकल्प राबविणार आहे. ही योजना सन 2022-23 या वर्षापर्यंत राबविण्यात येणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Tripartite-Agreement-with-NABARD-and-Central-Government-for-Fisheries-Growth-in-the-State</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लेटर टू मदर पुस्तकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Publication-of-Letter-to-Mother-by-Governor-Bhagat-Singh-Koshyari</link>
            <description>मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे माता जननीसाठी असलेले उत्कट प्रेम आणि आदर असलेल्या विलक्षण भावनांचे इंग्रजीत अनुवाद करून लेखिका भावना सुमाया यांनी त्या भावना अमर केल्या असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लिखित साक्षी भाव या गुजराती पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद पद्मश्री भावना सुमाया यांनी ‘लेटर टू मदर’ या पुस्तकरूपाने केला आहे. या इंग्रजी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन आज राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

या पुस्तक प्रकाशन सोहळ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-30/lettrtomother.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे माता जननीसाठी असलेले उत्कट प्रेम आणि आदर असलेल्या विलक्षण भावनांचे इंग्रजीत अनुवाद करून लेखिका भावना सुमाया यांनी त्या भावना अमर केल्या असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लिखित साक्षी भाव या गुजराती पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद पद्मश्री भावना सुमाया यांनी ‘लेटर टू मदर’ या पुस्तकरूपाने केला आहे. या इंग्रजी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन आज राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास वुमन इन लीडरशीप कम्युनिटीच्या संचालक स्वप्ना मोरे, मुख्य उपदेशक श्वेता शालिनी आणि विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, जवळपास ३४ वर्षापूर्वी एका सामान्य रूपात वावरणाऱ्या व्यक्तीने आपल्या मातेप्रती असलेल्या भावना एका डायरीत लिहून ठेवल्या होत्या. त्या आज इंग्रजी भाषेच्या माध्यमातून जगभर पोहोचविण्याचे कार्य लेखिका सुमाया यांनी केले आहे. आई ही एक अद्भुत शक्ती आहे. माता, भारत माता आणि जननी माता या प्रती असलेल्या उत्कट भावना आणि आदर यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकाद्वारे केला आहे. त्यांनी भारत मातेलाच जगत जननी बनविण्याची कल्पना केली आहे, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निसर्गाप्रती असलेले निरीक्षण, अनुभव, बदल, दु:ख, स्नेह, वंचितपणा, माणुसकी, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक भाव, अशा अनेक भावनांचे इंग्रजी भाषेत अनुवाद करून मुळ पुस्तकापेक्षाही सुलभ करण्याचा प्रयत्न भावना सुमाया यांनी केला आहे, असे श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

भावना सुमाया म्हणाल्या, हे पुस्तक काव्यरूपात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तरूणपणी रोज माता जननी यांना पत्र लिहिण्याची सवय होती. १९८६ मध्ये लिहिलेल्या एका डायरीत त्यांची ही पत्रे आढळली. माता जननीप्रति असलेल्या भावना ‘साक्षी भाव’ या पुस्तकरूपाने २०१४ मध्ये गुजराती भाषेत प्रकाशित झाले होते.

या पुस्तकात सुखद वेदना, क्षणिक आनंद आणि अविस्मरणीय स्मृती, तरूणाईचा उत्साह , परिवर्तनाची आवड, निसर्गाची ओढ असे वैविध्यपूर्ण विषय त्यांच्या लेखनात आढळून आले, ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न मी केला आहे. ‘लेटर टू मदर’ या पुस्तकात १९८६ च्या एका सामान्य माणसाच्या भावना व्यक्त करण्यात आल्या असल्याचे भावना सुमाया यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Publication-of-Letter-to-Mother-by-Governor-Bhagat-Singh-Koshyari</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आर्थिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Collective-efforts-are-needed-to-combat-economic-terrorism</link>
            <description>मुंबई : पैशांचा अवैध व्यवहार (मनी लाँडरिंग) आणि आर्थिक दहशतवाद विषयावर जागतिक दहशतवादविरोधी परिषदेने वेबिनारचे आयोजन केले. दोन दिवसीय वेबिनारमध्ये शेवटच्या दिवशी सायबर क्षेत्रातील साधनांद्वारे जागतिक स्तरावर होणारे मनी लाँडरिंग आणि आर्थिक दहशतवाद, त्याची कारणे आणि उपाय यावर चर्चा करण्यात आली. या समस्येचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.

मनी लाँडरिंगमुळे अर्थव्यवस्था, जागतिक सुरक्षा, सामाजिक दुष्परिणाम, नक्षलवाद, अवैध शस्त्रे, वाढती गुन्हेगारी, चॅरिटीचा पैसा दहशतवादासाठी वापरणे, कायद्यातील पळवाटांचा होणारा गैरवापर, काळा पैसा कायदेशीररित्या बाजारात आणणे, नेट बँकिंग अशा अनेक विषयांवर या परिषदेत विस्तृत चर्चा झाली.

श्रीलंकेचे विदेश सचिव प्रोफेसर जयनाथ कोलुंब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-30/aarthkdahshtwad.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पैशांचा अवैध व्यवहार (मनी लाँडरिंग) आणि आर्थिक दहशतवाद विषयावर जागतिक दहशतवादविरोधी परिषदेने वेबिनारचे आयोजन केले. दोन दिवसीय वेबिनारमध्ये शेवटच्या दिवशी सायबर क्षेत्रातील साधनांद्वारे जागतिक स्तरावर होणारे मनी लाँडरिंग आणि आर्थिक दहशतवाद, त्याची कारणे आणि उपाय यावर चर्चा करण्यात आली. या समस्येचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.

मनी लाँडरिंगमुळे अर्थव्यवस्था, जागतिक सुरक्षा, सामाजिक दुष्परिणाम, नक्षलवाद, अवैध शस्त्रे, वाढती गुन्हेगारी, चॅरिटीचा पैसा दहशतवादासाठी वापरणे, कायद्यातील पळवाटांचा होणारा गैरवापर, काळा पैसा कायदेशीररित्या बाजारात आणणे, नेट बँकिंग अशा अनेक विषयांवर या परिषदेत विस्तृत चर्चा झाली.

श्रीलंकेचे विदेश सचिव प्रोफेसर जयनाथ कोलुंबग यांनी श्रीलंकेने दहशतवादाचा सामना कसा केला याचा इतिहास थोडक्यात सांगितला. दहशतवादाशी मुकाबला करताना भारताने सहकार्याची भूमिका बजावली असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रोफेसर कोलुंबग म्हणाले, दहशतवाद ही केवळ एका देशाची समस्या नसल्याने संपूर्ण जगाने एकत्रितरित्या या विरोधात काम करणे महत्त्वाचे आहे. दहशतवादी संघटना मजबूत होण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक कुमक लागते ती देशांतर्गत व्यवहारातूनच उपलब्ध होत असल्याचे आढळून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नेट बँकिंगद्वारे मोठ्या प्रमाणात ट्रान्सफर होणारा पैसा, डोनेशनद्वारे दिले जाणारे पैसे, चॅरिटेबल ऑर्गनायझेशन, इंटरनेटवर असणारे विविध ॲप त्याद्वारे होणारे पैशांचे व्यवहार अशा अनेक बाबी पैशांचा गैरव्यवहार होण्यास कारणीभूत ठरत आहेत. कायद्यात पळवाटा शोधून गुन्हेगार निर्दोष सुटण्याची शक्यता असते. अंमली पदार्थांची आणि मानवी तस्करी यातूनही मोठ्या प्रमाणात पैसा जमा करण्यात येतो. दहशतवादी संघटना सरकारी यंत्रणा उद्ध्वस्त करण्यासाठी कार्यरत असतात. पैसा हे त्यांचे मूळ शस्त्र असल्याने ते अवैधरित्या देशात वापरात येऊ नये यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. आर्थिक दशतवाद आणि ‘मनी लाँडरिंग’ ही समस्या एका देशाची नसल्याने सर्वांनी एकत्र येऊन या विरोधात काम करणे गरजेचे असल्याचे प्रोफेसर कोलुंबग यांनी सांगितले.

दहशतवादी संघटनांचे जाळे जगभर पसरले आहे. याविरोधात लढण्यासाठी जागतिक स्तरावर कायद्याची चौकट आणि नियामक यंत्रणा यात सुसूत्रता असायला हवी जेणेकरून एका देशातील दहशवादाविरोधात लढताना दुसऱ्या देशाचे सहकार्य हवे असल्यास ते करणे कायद्याने सोपे व्हावे. भारत, श्रीलंका, फिलीपिन्स, आफ्रिका, अमेरिका अशा अनेक देशात दहशतवादी घटना घडल्या असून, नक्षली संघटनाही कार्यरत आहेत. यामागील समस्या आणि उपाय यावरही वेबिनारमध्ये शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात चर्चा करण्यात आली.

यावेळी आफ्रिकन इंटेलिजन्स सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जसीम हाजी, इंटरपोलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मदन मोहन ओबेरॉय, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील सायबर कायद्याचे तज्ञ डॉ. पवन दुग्गल, फॉरेन ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे माजी अधिकारी डॉ. स्टीफन कटलर, सायबर सुरक्षा तज्ञ जितेन जैन, फिलिपिन्सच्या इंटेलिजन्स आणि सुरक्षा अभ्यास सोसायटीचे अध्यक्ष प्रोफेसर रोमेल बॅनलॉय आदींनी सायबर जगतातील साधनांद्वारे होणारे मनी लाँडरिंग आणि त्यांचा सामना करण्यासाठी उपाय या विषयांबाबत मते मांडली. या सत्राचे सूत्रसंचालन संचालक प्रदीप गोडबोले यांनी केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Collective-efforts-are-needed-to-combat-economic-terrorism</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गृहनिर्माण संस्थांसाठी १ जानेवारीपासून मानीव अभिहस्तांतरणाची विशेष मोहीम – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Special-Campaign-for-Human-Assignment-for-Housing-Institutions-from-1st-January---Co-operation-Minister-Balasaheb-Patil</link>
            <description>मुंबई : राज्यातील गृहनिर्माण संस्थांची संख्या विचारात घेता प्रत्यक्षात गृहनिर्माण  संस्थेचे मानीव अभिहस्तांतरण झालेल्या संस्थांची संख्या अल्प आहे. मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून संस्थांसाठी दि. 1 ते 15 जानेवारी 2021 पर्यंत मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, या मोहिमेद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरणाबाबतची माहिती देण्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-30/bpatil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील गृहनिर्माण संस्थांची संख्या विचारात घेता प्रत्यक्षात गृहनिर्माण  संस्थेचे मानीव अभिहस्तांतरण झालेल्या संस्थांची संख्या अल्प आहे. मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून संस्थांसाठी दि. 1 ते 15 जानेवारी 2021 पर्यंत मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, या मोहिमेद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरणाबाबतची माहिती देण्यात येणार आहे. गृहनिर्माण संस्था ज्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे. त्या कार्यालयाकडे संस्थेने मानीव अभिहस्तांतरणाबाबतचा अर्ज विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा.

यामुळे राज्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या जमिनीचे कायदेशीर हक्क, विकासकाकडून प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे. इमारत संस्थेची मालकीदेखील संस्थेचीच, यानुसार आपण या विशेष मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन सहकारमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

आवश्यक कागदपत्र :

मानीव अभिहस्तांतरणाकरिता नमुना 7 मधील अर्ज
सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र/कंपनी नोंदणी प्रमाणपत्र / Deed of Declaration ची प्रत.
संस्थेच्या/ कंपनीच्या साधारण सभेतील मानीव अभिहस्तांतरण करण्याबाबत केलेल्या ठरावाची प्रमाणित प्रत.
मिळकत पत्रिकांचा तीन महिन्याच्या आतील उतारा (मालमत्ता पत्रक, 7/12 उतारा इ.)
संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिकाधारकांची/संचालकाची विहित नमुन्यातील यादी.
सहकारी गृहनिर्माण संस्थेने/ कंपनीने अभिहस्तांतरण करुन देण्यासाठी अधिनियम 1970 अन्वये प्रवर्तकाला बजावलेली कायदेशीर नोटीस/पत्रव्यवहाराचा तपशील व घटनाक्रम.
नियोजन /सक्षम प्राधिकरणाने दिलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र तसेच भोगवटा प्रमाणपत्र.
संबंधित संस्थेकडे / कंपनीकडे भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आल्याचे तसेच इमारतीच्या संदर्भात असलेल्या सर्व जबाबदाऱ्या /दायित्वे स्विकारण्यास तयार असल्याचे तसेच मानीव अभिहस्तांतरण झाल्यानंतर संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार असल्याबाबत स्व-प्रमाणपत्र.
तसेच मानीव अभिहस्तांतरण संबंधातील शासन निर्णय व परिपत्रके आणि इतर माहिती http://housing.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Special-Campaign-for-Human-Assignment-for-Housing-Institutions-from-1st-January---Co-operation-Minister-Balasaheb-Patil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज उद्या ऑनलाईनसह ऑफलाईन स्वीकारण्याचे निर्देश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Instructions-to-accept-caste-certificate-verification-application-offline-with-online</link>
            <description>मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे नागरिकांची झुंबड उडालेली आहे. जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे ३० डिसेंबर रोजीही  राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईनसह ऑफलाईन अर्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-30/mundghe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे नागरिकांची झुंबड उडालेली आहे. जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे ३० डिसेंबर रोजीही  राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईनसह ऑफलाईन अर्जसुद्धा स्वीकारावेत, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.श्री. मुंडे यांच्या निर्देशानुसार ‘बार्टी’मार्फत याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावल्याने तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत आली असल्याने ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत याबाबत राज्यभरातून विनंती करण्यात येत असल्यामुळे तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे श्री.मुंडे यांनी सांगितले.
उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जाची पोहोच पावती मिळावी, गैरसोय होऊ नये याकरिता ३० डिसेंबर रोजीही अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ठिकठिकाणी समितीने अर्जाची संख्या लक्षात घेत अर्ज स्वीकारण्याची खिडकी/कक्ष वाढवावेत व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करावे. या दिवशी आलेले सर्व अर्ज दाखल करेपर्यंत कार्यालय सुरू ठेवावीत तसेच ऑफलाईन दाखल केलेल्या अर्जाची माहिती दि. ०१ जानेवारीपर्यंत ‘बार्टी’कडे लेखी स्वरूपात कळवावी असे आदेश राज्यातील सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना देण्यात आले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Instructions-to-accept-caste-certificate-verification-application-offline-with-online</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी १० फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Appeal-to-send-proposals-for-National-Water-Award-by-10th-February</link>
            <description>मुंबई: जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन, मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून जलसंवर्धन व व्यवस्थापन करण्याऱ्या राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, प्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-30/water-award.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन, मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून जलसंवर्धन व व्यवस्थापन करण्याऱ्या राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, शाळा, उद्योग, अशासकीय संघटना अशा घटकांकडून विविध श्रेणींमध्ये ‘राष्ट्रीय जल पुरस्कार 2020’ करिता 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
भारतातील विविध भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्यामुळे उपलब्ध पाण्याचे संवर्धन व परिरक्षण करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जनजागृती होणे देखील आवश्यक आहे. म्हणून विविध क्षेत्रात जलसंवर्धन व व्यवस्थापन करण्याऱ्या विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय जल पुरस्कार सन 2018 पासून देण्यात येतो. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Appeal-to-send-proposals-for-National-Water-Award-by-10th-February</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विविध सामंजस्य करारांमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Various-MoUs-will-boost-tourism-in-the-state-Tourism-Minister-Aditya-Thackeray</link>
            <description>मुंबई : मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आता चित्रपट, टीव्ही मालिका इत्यादींचे प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण (लाईव्ह शूटींग) पाहण्याची तसेच कलाकारांसमवेत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय आणि स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राईम लिमिटेड यांच्यामध्ये पर्यटनमंत्री श्री. आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारांमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर त्या ठिकाणांचा इतिहास, वैशिष्ट्ये आदींची माहिती देणारे ऑफलाईन क्यूआर कोडचे फलक लावण्यात येणार असून यासाठी पोलक्स स्टार एलएलपी यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या दी मुंबई फेस्टिव्हलसंदर्भात तसेच राज्यातील खाद्यसंस्कृतीला चालना देणारे सामंजस्य करारही यावेळी करण्यात आले. याशिवाय राज्यात विविध भागात सुरु झालेल्या कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार श्री. दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह सामंजस्य करार करण्यात आलेल्या विविध संस्थांचे प्रतिनिधी, कृषी पर्यटन केंद्रचालक उपस्थित होते.

बॉलिवूड हे देशासह जगभरातील पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षणाचा विषय आहे, त्यामुळे लाईव्ह फिल्म शूटिंग बघण्यास मिळणे ही पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. यासाठी खास तयार करण्यात आलेल्या बसचाही यावेळी मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या बसच्या माध्यमातून पर्यटकांना प्रत्यक्ष चित्रपट, टिव्ही मालिका आदी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-30/paryatan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आता चित्रपट, टीव्ही मालिका इत्यादींचे प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण (लाईव्ह शूटींग) पाहण्याची तसेच कलाकारांसमवेत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय आणि स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राईम लिमिटेड यांच्यामध्ये पर्यटनमंत्री श्री. आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारांमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर त्या ठिकाणांचा इतिहास, वैशिष्ट्ये आदींची माहिती देणारे ऑफलाईन क्यूआर कोडचे फलक लावण्यात येणार असून यासाठी पोलक्स स्टार एलएलपी यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या दी मुंबई फेस्टिव्हलसंदर्भात तसेच राज्यातील खाद्यसंस्कृतीला चालना देणारे सामंजस्य करारही यावेळी करण्यात आले. याशिवाय राज्यात विविध भागात सुरु झालेल्या कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार श्री. दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह सामंजस्य करार करण्यात आलेल्या विविध संस्थांचे प्रतिनिधी, कृषी पर्यटन केंद्रचालक उपस्थित होते.

बॉलिवूड हे देशासह जगभरातील पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षणाचा विषय आहे, त्यामुळे लाईव्ह फिल्म शूटिंग बघण्यास मिळणे ही पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. यासाठी खास तयार करण्यात आलेल्या बसचाही यावेळी मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या बसच्या माध्यमातून पर्यटकांना प्रत्यक्ष चित्रपट, टिव्ही मालिका आदींचे चित्रीकरण पहायला मिळणार आहे. याशिवाय मुंबईत यापूर्वी चित्रपटांचे जे शूटिंग झाले त्या स्पॉटवर उतरण्यापूर्वी बसमध्ये त्या चित्रपटातल्या त्या स्थळाचा भाग दाखविला जाईल, व नंतर ते लोकेशन दाखविले जाईल. पेडर रोड येथील फिल्म डिव्हिजनचे फिल्म संग्रहालय दाखविले जाईल. तसेच हॉलीवूडमध्ये लॉस अँजेलीस –बेव्हरली हिल्सची टूर केली जाते, त्याप्रमाणे वांद्रे (पश्चिम), जुहू, लोखंडवाला, सातबंगला या भागांमधून प्रमुख सेलिब्रेटी कलाकारांचे बंगले, निवासस्थाने दाखविली जातील. एकंदरीतच संपूर्ण चित्रपटसृष्टी पर्यटनाचा अनुभव (Complete Film Tourism experience) या टूरद्वारे केला जाईल.

राज्यातील खाद्यसंस्कृतीस चालना देण्यासाठी तसेच स्थानिक व घरगुती पदार्थ पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फुड लाईफसोबत सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे पर्यटकांना अधिकृत महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ मिळण्यास मदत होणार आहे.

राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती, रस्त्यांना व चौकांना दिलेल्या नावांचा इतिहास यांचा ऑफलाईन क्युआर कोड बनवून पर्यटकांना ती माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पोलक्स स्टार एलएलपी यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच मुंबई फेस्टिवलसाठी एक्सप्लोरबी प्रा. लि. यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईमध्ये 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.

विविध कृषी पर्यटन केंद्रांचा सन्मान
कृषी पर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. श्री. पांडुरंग तावरे यांचे बारामती कृषी व ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण संशोधन विकास केंद्र (पळशीवाडी, ता. बारामती, जि. पुणे), श्रीमती प्रतिभा सानप यांचे सृष्टी ॲग्रो टुरीजम (मिर्जापुर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), श्री. प्रशांत कामत यांचे वनश्री फार्म्स कृषी पर्यटन केंद्र (माडखोल, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग), श्री. प्रमोद सावंत यांचे फार्म्स कृषी केंद्र (कुनकेरी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग), श्री. भावेश दमनिवाला, डीएस फार्म्स कृषी केंद्र (येरळ, ता. रोहा, जि. रायगड), श्री. जोसे थॉमस कन्नाई, कृषी पर्यटन केंद्र (कन्नाई धारपी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग), श्री. भरत महल्ले यांचे मीरा ॲग्री गॅलरी (रेवसा, जिल्हा अमरावती), श्रीमती रेश्मा शरणार्थी, कृषी पर्यटन केंद्र (तांदुळवाडी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) यांना यावेळी नोंदणी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले, कोरोनानंतरच्या काळात जगभरातील पर्यटकांसाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला आणण्यासाठी कटिबद्ध असून राज्याच्या कृषी पर्यटन धोरणाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. कृषी पर्यटनाचा विकास करणे हे ध्येय आहे. सामंजस्य करारांमधून मुंबईसह राज्याच्या विविध भागातील पर्यटन, खाद्यसंस्कृती, बॉलीवूड टुरीजम यांना चालना मिळणार आहे. पर्यटनस्थळांवर क्यूआर कोडचा वापर झाल्याने आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा या क्षेत्रात प्रभावी वापर सुरु होत आहे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे म्हणाल्या की, कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटनाला मोठा वाव आहे, त्याअनुषंगाने पर्यटन विभागामार्फत विविध निर्णय घेऊन पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. कृषी पर्यटन धोरण, पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय, आदरातिथ्य क्षेत्रासाठी परवान्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय असे अनेक वर्षे रखडलेले निर्णय मागील वर्षभरात मार्गी लावण्यात आले आहेत. त्याचा राज्यातील पर्यटन विकासाला मोठा लाभ होत आहे. विविध कंपन्या, संस्थांसमवेत झालेले चार सामंजस्य करार आणि कृषी पर्यटन केंद्रांची नोंदणी यातून कोरोनोत्तर काळात राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असेही राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले. 

सामंजस्य करारांविषयी अधिक माहिती
खाद्यपदार्थांचा अनुभव (Food Experience) महत्त्वाचा भाग आहे. सध्या हॉटेलमध्ये कमी ठिकाणी महाराष्ट्रीय खाद्य पदार्थ (Authentic Maharashtra cuisine) मिळतात. याबाबत फूड लाईफसोबत सामंजस्य करार करण्यात आला. यामाध्यमातून होम शेफचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. प्रत्येक डेस्टिनेशनवर किमान दहा होम शेफ आणि वर्षभरात तीन हजार होम शेफ तयार करण्यात येणार आहेत. एफडीएमार्फत स्वच्छता, हायजिन आदींचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र गाईड कोड
राज्यातील किल्ले, गुंफा, ट्रेकींग साईटस् आदी ठिकाणी माहिती उपलब्ध नसते. काही दुर्गम ठिकाणी इंटरनेटची कनेक्टिव्हीटी नाही, अशा ठिकाणी ऑफलाईन चालणारा क्यूआर कोड असलेला बोर्ड एंट्री पॉईंटजवळ लावला जाईल. इंग्रजी व मराठीत माहिती मोबाईलवर उपलब्ध होईल. केवळ क्यूआर कोड स्कॅन करुन माहिती मिळेल. तसेच ही माहिती ऑडिओ फॉर्ममध्ये सुद्धा मोबाईलवर ऐकता येईल. सध्या 376 ठिकाणी हे क्यूआर कोड असलेले बोर्ड लावण्यात येणार आहेत.

मुंबई फेस्टिव्हल
मुंबईमध्ये पुन्हा पर्यटनाला सुरुवात करताना हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, मॉल, डे टूर ऑपरेटर्स यांचेबरोबर समन्वय करुन चैतन्य निर्माण करण्याकरिता उपक्रम राबविला जाणार आहे. दि. 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत सवलतीच्या दरामध्ये रिसॉर्ट, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉलमधील काही वस्तू पर्यटकांना उपलब्ध करुन दिल्या जातील. एमटीडीसीसोबत हॉटेल्स व रिसॉर्ट हे सवलतीच्या दरामध्ये मिळणेसाठी समन्वय केला जाणार आहे. मुंबईतील किल्ले, गुंफा आदी ठिकाणी छोटे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

कृषी पर्यटन धोरण
महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला चालना देण्याचा पर्यटन संचालनालयाचा मानस आहे. त्याचबरोबर एमटीडीसीच्या माध्यमातून त्यांना मार्केटिंगसाठी बुकींग सुविधा उपलब्ध करुन दिले जाईल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Various-MoUs-will-boost-tourism-in-the-state-Tourism-Minister-Aditya-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वीजचोरीला आळा घालून महावितरणचा महसूल वाढवा – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Increase-revenue-of-Mahavitaran-by-curbing-power-theft---Energy-Minister-Dr-Nitin-Raut</link>
            <description>मुंबई: सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत वीज चोरीला आळा घालावा आणि महावितरणचा महसूल वाढवावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

सुरक्षा व अंमलबजावणी विभागाला बळकटी प्रदान करुन महावितरण कंपनीचा महसूल वाढविण्याच्या अनुषंगाने वीज कंपनीच्या फोर्ट मुंबई स्थित कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-30/vijmantri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत वीज चोरीला आळा घालावा आणि महावितरणचा महसूल वाढवावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

सुरक्षा व अंमलबजावणी विभागाला बळकटी प्रदान करुन महावितरण कंपनीचा महसूल वाढविण्याच्या अनुषंगाने वीज कंपनीच्या फोर्ट मुंबई स्थित कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी भरारी पथकाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

राज्यात वीज चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी थकबाकीपोटी ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे, त्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी. अनधिकृत वीज वापराला आळा घालावा. बांधकाम प्रकल्पासाठी तात्पुरत्या वीज जोडणी घेणाऱ्या ग्राहकाला प्रीपेड मीटर व एएमआर मीटर बसवावे, त्या ठिकाणच्या वीज वापराची नियमित तपासणी करावी व वीज चोरीची माहिती देणाऱ्याला बक्षिसे द्यावीत, आदी सूचना डॉ. राऊत यावेळी दिल्या. वीजचोरीला अभय देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

खाजगी वीज वितरण कंपन्या व सार्वजनिक वीज वितरण कंपन्या यांचा तुलनात्मक अभ्यास करून वीज चोरीला आळा घालण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करुन ग्राहकांच्या वीज वापरांचे विश्लेषण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या विभागाने वीज चोरी कमी करण्याचे लक्ष्य ठरवून त्याची अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही डॉ.राऊत यांनी केली.

बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीम गुप्ता, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे संचालक अनुपकुमार सिंह, संचालक (संचालन) सतिश चव्हाण उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Increase-revenue-of-Mahavitaran-by-curbing-power-theft---Energy-Minister-Dr-Nitin-Raut</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सुशिक्षित बेरोजगारांसाठी भरती प्रक्रिया तातडीने सुरु करा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Start-the-recruitment-process-for-the-educated-unemployed-immediately</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने येणारे नवीन वर्ष 2021 पासून, शासकीय सेवेत सध्या 1 लाखांपेक्षा जास्त रिक्त असणाऱ्या पदांसाठी, तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन भरती प्रक्रिया सुरु करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी मुख्यमंत्री श्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-30/nana-padole.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने येणारे नवीन वर्ष 2021 पासून, शासकीय सेवेत सध्या 1 लाखांपेक्षा जास्त रिक्त असणाऱ्या पदांसाठी, तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन भरती प्रक्रिया सुरु करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मांडली आहे.

विधानसभा अध्यक्ष, श्री. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांना नूतन वर्ष 2021 साठी शुभेच्छा दिल्या असून पत्रात म्हटले आहे की, आपल्या कुशल नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोरोना संकटकाळाचा यशस्वीपणे मुकाबला करीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.

आपणास विदित आहेच की, महाराष्ट्रातील शासकीय सेवेत सध्या एक लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त असून सुशिक्षित आणि होतकरू तरूण वर्ग महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग-1, वर्ग-2 आणि वर्ग-3 विभागातील सेवाभरतीच्या प्रतिक्षेत आहे. या संदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

कोविड-19 महामारी संदर्भात परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याने नवीन वर्ष 2021 पासून ही भरती प्रक्रिया सुधारित महापोर्टलद्वारे तातडीने सुरु करण्यात यावी, त्याचप्रमाणे कोरोना संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वयोमर्यादा अट शिथिल करण्यात यावी. अशी सूचनाही विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी मांडल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Start-the-recruitment-process-for-the-educated-unemployed-immediately</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ऑलिम्पिक पात्र खेळाडू राज्याचे वैभव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Olympic-Qualified-Athletes-State-Glory---Chief-Minister-Uddhav-Thackeray</link>
            <description>मुंबई :  टोकियो येथील २०२१ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ५ खेळाडू वीरांची निवड झाली आहे. हे खेळाडू म्हणजे राज्याचे वैभव आहे. ते वाढविण्याची जबाबदारी सरकारची आहे. खेळाडूंचे पालकत्व सरकारने घेतले आहे. आपले सरकार नेहमी खेळाडूंच्या पाठीशी राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना पूर्वतयारीसाठी प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी ५० लाख रुपये असे २.५० कोटी रुपये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले. यावेळी क्रीडा राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची उपस्थिती होती.

यावेळी शुटींग १० मीटर ए</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-29/olympic-patra-kheladu.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  टोकियो येथील २०२१ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ५ खेळाडू वीरांची निवड झाली आहे. हे खेळाडू म्हणजे राज्याचे वैभव आहे. ते वाढविण्याची जबाबदारी सरकारची आहे. खेळाडूंचे पालकत्व सरकारने घेतले आहे. आपले सरकार नेहमी खेळाडूंच्या पाठीशी राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना पूर्वतयारीसाठी प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी ५० लाख रुपये असे २.५० कोटी रुपये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले. यावेळी क्रीडा राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची उपस्थिती होती.

यावेळी शुटींग १० मीटर एअर रायफल स्टँडींग कॅटेगरी – एस एच १ चे खेळाडू स्वरुप उन्हाळकर (पॅरा ऑलिंपिक), शुटींग २५ मीटर स्पोर्टस पिस्टलच्या खेळाडू राही सरनोबत, शुटींग ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या खेळाडू तेजस्विनी सावंत, आर्चरी रिकर्व्हर सांघिकचे खेळाडू प्रवीण जाधव, ॲथलेटिक्स ३००० मीटर स्टिपलचे खेळाडू अविनाश साबळे यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य  वितरित करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले की, ऑलिम्पिकमध्ये पदके मिळत नाहीत तर मिळवावी लागतात. खेळाडूंना परिश्रमाबरोबरच एकाग्रताही महत्त्वाची असते. हे राज्याचे वीर ऑलिंपिकमध्ये नेत्रदीपक यश संपादन करतील आणि राज्यासह देशाचा मान वाढवतील. निवडण्यात आलेल्या पात्र खेळाडूंनी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळविली आहेत. त्यामुळे त्यांनी यशाची कमान अशीच चढती ठेवावी आणि राज्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, निवडण्यात आलेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य वितरणाचा कार्यक्रम भव्य स्वरुपात करण्याचा सरकारचा विचार होता. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी पद्धतीने करावा लागत आहे. हे खेळाडू ऑलिंपिकमध्ये पदक जिंकून आल्यानंतर राज्यासह देशाला अभिमान वाटेल अशा स्वरुपाचा समारंभ आयोजित करण्यात येईल. खेळाडूंसाठी सरकार नेहमी सकारात्मक भूमिका घेत आहे. शासकीय सेवेत आरक्षण, तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर क्रीडा संकूले बांधण्यात येत आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात खेळाडू पुढे आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भविष्यातही क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासराठी सरकार नेहमी प्रयत्नशील राहणार आहे. खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, असे श्री.पवार यांनी सांगितले.

क्रीडा राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे म्हणाल्या, महिला व मुलींना खेळामध्ये प्रोत्साहन देण्याकरिता  ‘गो-गर्ल -गो’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच सर्व क्षेत्रातील खेळांडूना प्रोत्साहन देण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे आता राज्यात जागतिकस्तरावरील प्रशिक्षक निर्माण होतील. भविष्यात सुवर्ण पदकांची लयलूट करणारे खेळाडू निर्माण होतील. राज्यात स्वतंत्र क्रीडा विभाग स्थापण्यासाठीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली, यावर मुख्यमंत्र्यांनी नक्कीच यावर विचार करण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी शुटींग-२५ मीटरच्या खेळाडू राही सरनोबत यांनी मनोगतात सांगितले की, आम्ही सर्व खेळाडू पदके जिंकण्यासाठी परिश्रम घेत आहोत. सरकारही पाठीशी असल्याने आम्ही कठोर परिश्रम घेऊन पदके जिंकून राज्याचा नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करु.

यावेळी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनीही मनोगत व्यक्त केले. क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी उपस्थितांचे आभार मानले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Olympic-Qualified-Athletes-State-Glory---Chief-Minister-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळे आणि पर्यटकांसाठी आदर्श कार्यप्रणाली जारी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Ideal-operating-procedures-for-tourist-destinations-and-tourists-outside-the-containment-zone</link>
            <description>मुंबई 29 : कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून सोमवारी आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तथा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना एसओपीनुसार कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत २१ डिसेंबर २०२० रोजीच्या राज्य शासनाच्या सुचनांनुसार पर्यटनस्थळे आदी सुरु करण्यास संमती दिली आहे. पण हे करताना कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-29/mantraalay.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई 29 : कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून सोमवारी आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तथा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना एसओपीनुसार कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत २१ डिसेंबर २०२० रोजीच्या राज्य शासनाच्या सुचनांनुसार पर्यटनस्थळे आदी सुरु करण्यास संमती दिली आहे. पण हे करताना कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने यासंदर्भातील विस्तृत आदर्श कार्यप्रणाली पर्यटन संचालनालयामार्फत जारी करण्यात आली. तथापि, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांनी पर्यटनस्थळांसंदर्भात काही निर्बंध, सूचना जारी केलेल्या असतील तर त्या बंधनकारक असतील, असे एसओपीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी काय करावे आणि काय करु नये यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटनस्थळांवर मास्कचा वापर, सॅनियाटयजरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आदींचे पालन करावे. गर्दी टाळण्यासाठी सुविधा उपलब्ध असल्यास पर्यटनस्थळांचे ऑनलाईन तिकीट बुकींग करावे, पर्यटनस्थळांवर फक्त लक्षणे विरहीत पर्यटकांनाच परवानगी असेल, ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, १० वर्षाखालील मुले, गंभीर आजार असणाऱ्या व्यक्ती आदींनी घरीच थांबावे, पर्यटकांनी शक्यतो चलन वापरण्याचे टाळून डिजीटल पेमेंटवर भर द्यावा, अशा विविध सूचना पर्यटकांसाठी देण्यात आल्या आहेत.

पर्यटनस्थळांवर कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती काळजी घेण्याबाबत पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन आणि संबंधीत विविध विभागांतील प्रतिनिधींची कोव्हीड १९ टीम बनविण्यात यावी, या टीमने पर्यटनस्थळांवर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, पर्यटनस्थळांवर किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा यासंदर्भात निर्णय घ्यावा. समुहभेटी, गाईडेट टुर्स, सार्वजनिक कार्यक्रम, विशेष किंवा खाजगी कार्यक्रम आदींवर व्यवस्थापन नियंत्रण करु शकते.

पर्यटनस्थळांवरील विविध आस्थापनांचे कर्मचारी यांनीही कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती काळजी घ्यावयाची आहे. याशिवाय पर्यटनस्थळांची आगमन ठिकाणे, कॉमन एरिया, तेथील स्वच्छता, शौचालये, रेस्टॉरंटमधील भांड्यांची स्वच्छता आदी विविध विषयक मार्गदर्शन देण्यात आले आहे. तसेच अन्नपदार्थ आणि पेयांचा पुरवठा करताना घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन देण्यात आले आहे. संबंधीत आस्थापनांनी मार्गदर्शक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करावे, असे कळविण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Ideal-operating-procedures-for-tourist-destinations-and-tourists-outside-the-containment-zone</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशाचे संरक्षण करण्याची प्रत्येक भारतीयाची जबाबदारी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-responsibility-of-every-Indian-to-protect-the-country---Governor-Bhagat-Singh-Koshyari</link>
            <description>मुंबई: अनेक युगे वाईट शक्ती आणि चांगली शक्ती यांचे युद्ध सुरू होते, ते आजही वेगवेगळ्या स्वरूपात सुरू आहे. जगातील चांगल्या लोकांविरूद्ध दहशतवादी आणि आर्थिक गैरव्यवहार करणारे लोक कार्यरत आहेत. आपण ज्या समाजातून येतो त्याच समाजातून हे लोकही येत असतात. यासाठी त्यांचे वाईट विचार संपवणे महत्त्वाचे आहे. समाजाला एक चांगला विचार देणे गरजेचे असून, प्रत्येक भारतीयांना देशाचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे ही जाणीव झाली पाहिजे, असे विचार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

(जीसीटीसी-ग्लोबल काउंटर टेरेरिझम कौंन्सील) जागतिक दहशतवादविरोधी परिषदेने अवैधरित्या पैशाचा व्यवहार (मनी लाँडरिंग) आणि आर्थिक दहशतवाद या विषयावर जागतिक वेबिनारचे आयोजन केले आहे. ही परिषद जोखीम अनुपालन व्यावसायिक संघटना (आरसीपीए) आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांवर भारतीय संशोधन परिषद (आयसीआरआयईआर) आणि इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ (आयएसआयएल) यांच्या संयु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-28/bsk.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: अनेक युगे वाईट शक्ती आणि चांगली शक्ती यांचे युद्ध सुरू होते, ते आजही वेगवेगळ्या स्वरूपात सुरू आहे. जगातील चांगल्या लोकांविरूद्ध दहशतवादी आणि आर्थिक गैरव्यवहार करणारे लोक कार्यरत आहेत. आपण ज्या समाजातून येतो त्याच समाजातून हे लोकही येत असतात. यासाठी त्यांचे वाईट विचार संपवणे महत्त्वाचे आहे. समाजाला एक चांगला विचार देणे गरजेचे असून, प्रत्येक भारतीयांना देशाचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे ही जाणीव झाली पाहिजे, असे विचार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

(जीसीटीसी-ग्लोबल काउंटर टेरेरिझम कौंन्सील) जागतिक दहशतवादविरोधी परिषदेने अवैधरित्या पैशाचा व्यवहार (मनी लाँडरिंग) आणि आर्थिक दहशतवाद या विषयावर जागतिक वेबिनारचे आयोजन केले आहे. ही परिषद जोखीम अनुपालन व्यावसायिक संघटना (आरसीपीए) आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांवर भारतीय संशोधन परिषद (आयसीआरआयईआर) आणि इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ (आयएसआयएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. हा वेबिनार दोन दिवसीय असून, या वेबिनारचे उद्घाटन महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. त्यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते.

या वेबिनारमध्ये सेवानिवृत्त आयपीएस आणि ॲन्टी मनी लाँडरिंग आणि फायनान्स टेरेरिझम २०२० चे अध्यक्ष  कर्नल सिंग, सेवानिवृत्त आयएफएस आणि ग्लोबल काऊंटर कौन्सीलचे सल्लागार बोर्डचे अध्यक्ष डॉ.कनवाल सिबल, निवृत्त आएएस आणि ग्लोबल काऊंटर टेरेरिझम कौंन्सीलचे डॉ. शेखर दत्त, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकिल आणि खासदार विवेक तानखा आदीं तज्ज्ञांनी यावेळी या वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी ग्लोबल काऊंटर टेरेरिझम कौंन्सील (जीसीटीसी)चा इतिहास, कार्य, उद्दीष्टे आणि भविष्यातील उपाययोजना याबाबत माहिती दिली.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, ज्या संघटना किंवा संस्था दहशतवाद वाढविण्यासाठी आर्थिक सहकार्य करतात यामध्ये उच्च विद्याविभुषीत लोक कार्यरत असल्याचे दिसून येते, यामुळे त्यांचे विचार कसे बदलवावे आणि समाजाला एका वेगळ्या विचारापर्यंत घेऊन जाण्याचे कार्य कसे करता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कारण उच्च शिक्षीतांमध्येही जाती-धर्म-पंथ-विचार यावरून गैरसमजुती पसरवल्या तर त्यांचे रूपांतर राक्षसी प्रवृत्तीमध्ये होऊ शकते असे दिसते. यामुळे चांगले विचार समाजाला देऊन त्याचा प्रसार करण्यासाठी तंत्रज्ञान वापरणे गरजेचे असल्याचेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

राज्यपाल पुढे म्हणाले, काश्मीर पासून मुंबई ते अमेरिकापर्यंत सगळ्यांनाच या दहशतवादाचा सामना करावा लागला आहे. या दहशतवादी कारवाया करण्यासाठी पैसाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने ही जागतिक समस्या झाली आहे. या आर्थिक दहशतवादावर निर्बंध लादण्यासाठी जागतिकस्तरावरही नियम आखण्यात आले आहेत. आपली ही जीसीटीसी संघटना जागतिकस्तरावर कार्य करणारी संघटना आहे. आपण आपल्या दोन दिवसीय परिषदेत केवळ एक किंवा दोन देशांतील दहशतवादाचा विचार न करता जागतिकस्तरावरचा विचार केला तर उपाययोजनांपर्यंत आपण पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. भारतातील अनेक तज्ज्ञ या संघटनेत आहेत, हे तज्ज्ञ शासकीय सेवेतून निवृत्त होऊनही या दहशतवाद या विषयावर अतिशय गंभीरपणे चर्चा करून उपाय आखण्याचे प्रयत्न करीत असल्याने जीसीटीएसचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यास राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी शुभेच्छा दिल्या.

वेबिनारच्या पहिल्या दिवशी पैशांचा गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) आणि आर्थिक दहशतवाद याबाबत भारतातील अधिकृत आणि नियामक चौकटीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील बेनी चटर्जी, भारतीय रिझर्व्ह बँकचे जनरल मॅनेजर विवेक श्रीवास्तव, नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीचे वरिष्ठ वकिल सुरेंद्र सिंह, अंमलबजावणी संचालनालयाचे माजी उपकायदेशीर सल्लागार ए.सी.सिंग यांनी यावेळी आपली मते मांडली. वीआयटी लॉ युनिव्हसीटीचे डीन डॉ.चक्का बॅनर्जी यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-responsibility-of-every-Indian-to-protect-the-country---Governor-Bhagat-Singh-Koshyari</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ३१ डिसेंबर व नववर्षासंदर्भात नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Guidelines-for-citizens-regarding-31st-December-and-New-Year</link>
            <description>मुंबई : मदत व पुनर्वसन विभागाने एका आदेशान्वये राज्यात दि. २२ डिसेंबर, २०२० ते ५ जानेवारी, २०२१ या कालावधीत रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता त्याचप्रमाणे वरील आदेशान्वये दिलेल्या सूचना विचारात घेता ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

१. कोरोनाच्या अनुषंगाने दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. १ जानेवारी २०२१ रोज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-28/mahapolice.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मदत व पुनर्वसन विभागाने एका आदेशान्वये राज्यात दि. २२ डिसेंबर, २०२० ते ५ जानेवारी, २०२१ या कालावधीत रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता त्याचप्रमाणे वरील आदेशान्वये दिलेल्या सूचना विचारात घेता ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

१. कोरोनाच्या अनुषंगाने दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. १ जानेवारी २०२१ रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.

२. ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

३. विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.

४. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

५. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

६. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

७. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.

८. कोविड-१९ या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

९. तसेच या परिपत्रकानंतर ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. अशा सूचना गृह विभागामार्फत निर्गमित करण्यात आल्या असून नागरिकांनी यांचे पालन करावे, असे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Guidelines-for-citizens-regarding-31st-December-and-New-Year</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘स्वान्तसुखाय केलेले समाज कार्य आत्मानंद देते’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Self-satisfied-social-work-gives-self-satisfaction---Governor-</link>
            <description>मुंबई 28 : कुठल्या पदासाठी, पैश्यांसाठी अथवा मानसन्मानासाठी केलेल्या कार्यापेक्षा स्वान्तसुखाय केलेले समाज कार्य आत्मानंद सुख देते. कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही यास्तव मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा मानून आरोग्य सेवकांनी यापुढे देखील आपले सेवाकार्य सुरूच ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज वैद्यकीय क्षेत्रातील करोना योद्ध्यांना केले.  देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के इतके असून हे कार्य साध्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-28/aatmanand.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई 28 : कुठल्या पदासाठी, पैश्यांसाठी अथवा मानसन्मानासाठी केलेल्या कार्यापेक्षा स्वान्तसुखाय केलेले समाज कार्य आत्मानंद सुख देते. कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही यास्तव मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा मानून आरोग्य सेवकांनी यापुढे देखील आपले सेवाकार्य सुरूच ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज वैद्यकीय क्षेत्रातील करोना योद्ध्यांना केले.  देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के इतके असून हे कार्य साध्य करणाऱ्या करोना वीर व वीरनारींच्या कार्याची दखल इतिहास निश्चितपणे घेईल असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीतर्फे राजभवन येथे कोरोना वीरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉक्टर्स,  दंतवैद्य,  विशेषज्ञ, फार्मसिस्ट, लॅब तंत्रज्ञ यांसह खासगी आरोग्य क्षेत्रातील  50 कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

नुष्य सेवा ही साक्षात परमेश्वराची सेवा आहे, ही सेवा करण्याचे भाग्य वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लाभले. देशातील खासगी डॉक्टरांनी व इतर आरोग्य सेवकांनी या संकट प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा दिल्यामुळेच भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे, असे गौरवोद्‌गार राज्यपालांनी यावेळी काढले.

यावेळी महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे निमंत्रक डॉ.अजित गोपछडे, मुंबई प्रदेश निमंत्रक डॉ. स्नेहा काळे, कान, नाक घसा तज्‍ज्ञ डॉ. राहुल कुलकर्णी यांसह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते डॉ. मेघना चौगुले लिखित ‘नॅचरोपॅथी ऑफ ब्रेन ट्यूमर्स विथ रेडिओलोजिक कोरिलेट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ.स्वप्नील मंत्री, डॉ.सचिन बागडिया, डॉ.गोविंद भदाणे, डॉ.सुनील आवारी, राकेश जैन, संजय धोत्रे,  डॉ.बाळासाहेब हरपाळे, डॉ.उज्‍ज्वला हाके, डॉ.अनुप मारार, डॉ.हृषीकेश नाईक, डॉ. विपुल जोशी, डॉ.चिन्मय देसाई आदींचा राज्यपालांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Self-satisfied-social-work-gives-self-satisfaction---Governor-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 26 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आत्मनिर्भर भारताचे ध्येय साकारण्यासाठी देशाला टिळकांच्या कर्मयोगाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-country-needs-Tilak-Karma-Yoga-to-achieve-the-goal-of-Atmanirbhar-Bharat---Governor-</link>
            <description>मुंबई :- लोकमान्य टिळकांनी त्यांच्या गीतारहस्य या ग्रंथात भगवद्‌गीतेचा अर्थ कर्मयोगानुसार सांगितला आहे. त्यांनी भगवद्‌गीतेवर केलेल्या भाषणांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या संपूर्ण पिढीला प्रेरित केले. आज कर्म करण्याची मोठी आवश्यकता आहे. यासाठी परिश्रम, त्याग करणे गरजेचे आहे.आत्मनिर्भर भारताचे धेय साकारण्यासाठी देशाला टिळकांच्या कर्मयोगाची गरज आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रकवी रामधारी सिंह दि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-26/aatmnirbahr.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :- लोकमान्य टिळकांनी त्यांच्या गीतारहस्य या ग्रंथात भगवद्‌गीतेचा अर्थ कर्मयोगानुसार सांगितला आहे. त्यांनी भगवद्‌गीतेवर केलेल्या भाषणांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या संपूर्ण पिढीला प्रेरित केले. आज कर्म करण्याची मोठी आवश्यकता आहे. यासाठी परिश्रम, त्याग करणे गरजेचे आहे.आत्मनिर्भर भारताचे धेय साकारण्यासाठी देशाला टिळकांच्या कर्मयोगाची गरज आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यास यांच्या वतीने मैसूर असोसिएशन सभागृह, माटुंगा येथे गीता जयंती कार्यक्रमाचे आयोजन   करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, भगवद्‌गीतेमध्ये भक्तियोग, संन्यास योग, कर्मयोग आणि ज्ञान योगाबद्दल सांगितले आहे. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांना  भगवद्‌गीतेने प्रेरणा दिली. गीता ग्रंथ वाचत असताना प्रत्येक वेळी नवीन अनुभव येत असतो. गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. आजच्या कलयुगामध्ये कर्मयोगाची नितांत गरज आहे.

दिनकर स्मृती न्यास संस्थेचे कार्य अतिशय चांगले आहे. यापुढेही या संस्थेने आपले कार्य निरंतरपणे चालू ठेवावे. या संस्थेच्या पुढील कार्यासाठी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी 5 लाख रुपये देणगी दिल्याची घोषणा यावेळी केली .

कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन तसेच दीपप्रज्वलन करुन करण्यात आली.

यावेळी संस्थेच्या वतीने राज्यपाल श्री. कोश्यारी यांना भगवद्‌गीतेचा  हिंदी अनुवाद असलेला ग्रंथ  भेट म्हणून देण्यात आली. रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यासचे  नीरज कुमार,वरिष्ठ रंगकर्मी मुजीब खान , मुंबई विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख रतन कुमार पाण्डेय,उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आर पी सिंह ,चित्रपट निर्देशक पंकज नारायण, लोकमान्य टिळक स्वराज भूमी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश सिलम यावेळी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-country-needs-Tilak-Karma-Yoga-to-achieve-the-goal-of-Atmanirbhar-Bharat---Governor-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शेतकरी आंदोलनावरुन अमेरिकेची नाराजी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/US-resentment-over-peasant-movement</link>
            <description>दिल्ली - दिल्लीत गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची अमेरिकेतही दखल घेतली जात आहे. अमेरिकेतील सात प्रभावी काँग्रेस सदस्यांनी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांना पत्र लिहिलं असून हा मुद्दा भारतासमोर उपस्थित करण्याची मागणी केली आहे. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन काँग्रेस सदस्य प्रमिला जयपाल यांचाही समावेश आहे.

भारताने याआधी शेतकरी आंदोलनावर भाष्य करणाऱ्या परदेशी नेत्यांना उत्तर दिलं आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे हे भाष्य केलं जात असून त्याची गरज नसल्याचं भारताने</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-25/shetkari-aandolan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दिल्ली - दिल्लीत गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची अमेरिकेतही दखल घेतली जात आहे. अमेरिकेतील सात प्रभावी काँग्रेस सदस्यांनी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांना पत्र लिहिलं असून हा मुद्दा भारतासमोर उपस्थित करण्याची मागणी केली आहे. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन काँग्रेस सदस्य प्रमिला जयपाल यांचाही समावेश आहे.

भारताने याआधी शेतकरी आंदोलनावर भाष्य करणाऱ्या परदेशी नेत्यांना उत्तर दिलं आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे हे भाष्य केलं जात असून त्याची गरज नसल्याचं भारताने ठणकावून सांगितलं होतं. हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं भारताने स्पष्ट सांगितलं होतं. “काही देशांच्या नेत्यांनी चुकीच्या माहितीवर अनावश्यक मते व्यक्त केली आहेत,” असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी याआधी सांगितलं होतं.

अमेरिकेत स्थायिक असणाऱ्या भारतीय अमेरिकन नागरिकांवर याचा जास्त प्रभाव पडत असला तरी हा मुद्दा पंजाबशी संबंधित शीख अमेरिकिन नागरिकांच्या चिंतेचा मुद्दा आहे असं काँग्रेस सदस्यांना माईक पोम्पिओ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

“अनेक भारतीय अमेरिकन नागरिकांना याचा फटका बसत आहे. त्यांचे कुटुंबीय तसंच वडिलोपार्जित जमीन पंजाबमध्ये आहे. त्यांना आपल्या कुटुबीयांची चिंता आहे. या गंभीर परिस्थितीत आपण परदेशात राजकीय वक्तव्याच्या स्वातंत्र्याबाबत अमेरिकेची बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी भारतीय समकक्षांशी संपर्क साधावा,” असं आवाहन पत्रात करण्यात आलं आहे. यावेळी पत्रात भारताला मदत करण्याचाही उल्लेख आहे.

“राजकीय आंदोलनांची अमेरिकेला कल्पना असून सामाजिक शांतता भंग करणाऱ्या या परिस्थितीत भारताला मदतीचा हात देऊ शकतो,” असंही पत्रात सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने गुरुवारी शेतकरी संघटनांना पुन्हा चच्रेचे निमंत्रण दिलं. आठवडय़ाभरात केंद्राने शेतकरी नेत्यांना दुसऱ्यांदा पत्र पाठवलं आहे. कृषी मंत्रालयाने रविवारी (२० डिसेंबर) पंजाबमधील शेतकरी संघटना, संयुक्त किसान मोर्चातील शेतकरी नेत्यांना बठकीचे निमंत्रण दिलं होतं. मात्र, ठोस पर्याय असल्याशिवाय चर्चा न करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी पत्राद्वारे बुधवारी केंद्राला कळवला होता. त्यावर केंद्र सरकारने गुरुवारी तातडीने पुन्हा निमंत्रणाचे पत्र पाठवून शेतकरी नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/US-resentment-over-peasant-movement</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात - क्रीडामंत्री सुनिल केदार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-first-international-sports-university-in-the-country---Sports-Minister-Sunil-Kedar</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आले आणि त्यास दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली, असल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेसह अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

क्रीडामंत्री श्री.केदार म्हणाले, विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी स्पोर्टस सायन्स, स्पोर्टस टेक्नॉलॉजी व  स्पोर्टस कोचिंग व ट्रेनिंग हे ३ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक अभ्यासक्रमात ५० विद्यार्थी प्रवेश संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील वर्षामध्ये मागणीनुसार व आवश्यकतेनुसार आणखी अभ्यासक्रम सुरु करता येतील.यामुळे शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-25/sunilK.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आले आणि त्यास दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली, असल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेसह अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

क्रीडामंत्री श्री.केदार म्हणाले, विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी स्पोर्टस सायन्स, स्पोर्टस टेक्नॉलॉजी व  स्पोर्टस कोचिंग व ट्रेनिंग हे ३ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक अभ्यासक्रमात ५० विद्यार्थी प्रवेश संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील वर्षामध्ये मागणीनुसार व आवश्यकतेनुसार आणखी अभ्यासक्रम सुरु करता येतील.यामुळे शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम व कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक मनुष्यबळ देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. शारीरिक शिक्षण, क्रीडा शिक्षण यामध्ये संशोधन व विकास चांगल्या प्रकारे होईल असेही श्री. केदार यांनी सांगितले. 

विद्यापीठाकरिता स्वतंत्र इमारत बांधकामास एकुण ४००.०० कोटी रु.खर्च अपेक्षित

राज्यात सध्या पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुल सुरु आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. या सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने होत असते. यामुळे हे विद्यापीठ सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे व नंतरच्या कालावधीत या विद्यापीठाकरिता स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येईल. यासाठी अनावर्ती खर्च रु. २००.०० कोटी व विद्यापीठ कॉर्पस फंडसाठी २००.०० कोटी रु.याप्रमाणे एकुण ४००.०० कोटी रु.खर्च अपेक्षित असल्याचे श्री केदार यांनी सांगितले.

मूलभूत सुविधासंह अद्ययावत असलेल बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल यासाठी योग्य आणि केंद्र शासनाच्या मानकांची पूर्तता करणारे आहे. या पार्श्वभूमीवर बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी तात्काळ कार्यवाही सुरू करण्यास वाव असल्याने या ठिकाणास प्राधान्य देण्यात आले आहे. टप्प्या- टप्प्यात मराठवाडा व विदर्भातही विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. 

लक्ष ऑलिम्पिक सामन्यांचे

अनेक देश क्रीडा क्षेत्राकडे व्यापक दृष्टीकोन ठेवून शालेय शिक्षणाबरोबर खेळाला महत्व देत आहेत. यामध्ये जपान, कोरीया, जर्मन, न्युझीलंड आदी देश वेगाने प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत. याचप्रमाणे महाराष्ट्राचाही विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यामागे ऑलिम्पिक सामन्यांचे लक्ष ठेवण्यात आले आहे. ऑलिम्पिकसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जास्तीत जास्त सुवर्णपदके मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकही या ठिकाणी आमंत्रित करण्यात येतील आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळणार

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे (Sports Science, Sports Management इ.) विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार प्रशिक्षक तसेच, खेळाडू निर्माण व्हावेत, हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश असल्याचेही श्री.केदार यांनी सागितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-first-international-sports-university-in-the-country---Sports-Minister-Sunil-Kedar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोविडच्या पार्श्वभूमीवर नाताळ साधेपणाने साजरा करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Home-Minister-Anil-Deshmukh-appeal-to-celebrate-Christmas-with-simplicity-on-the-backdrop-of-Kovid</link>
            <description>मुंबई : कोविड-19 मुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नाताळ सण साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) राखले जाईल याची प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-25/anildesmukh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोविड-19 मुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नाताळ सण साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) राखले जाईल याची प्रामुख्याने काळजी घ्यावी. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

नाताळ सणाच्या दरम्यान चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अशा काही वस्तू ठेवल्या जातात. त्या पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. त्या ठिकाणीदेखील शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा (Choirsters) समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करुन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.

घरातील 60 वर्षावरील नातेवाईक तसेच 10 वर्षाखालील बालके यांच्या सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो त्यांनी घराबाहेर जाणे टाळावे व नाताळ घरामध्येच साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची (Online Masses) सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी. ज्याचा लाभ घरी असणाऱ्या व्यक्तींनाही होईल. त्याचप्रमाण कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्याची आतषबाजी करु नये. ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोर पालन करावे.

31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना (Thanks Giving Mass) ही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी 7.00 वाजता किंवा त्यापूर्वी घेण्याचे नियोजन करता येईल का हे पाहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Home-Minister-Anil-Deshmukh-appeal-to-celebrate-Christmas-with-simplicity-on-the-backdrop-of-Kovid</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माध्यम प्रतिनिधींना ‘कोविड योद्धा’ सन्मान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-Uddhav-Thackeray-honors-media-representatives-with---Kovid-Yodha</link>
            <description>मुंबई, दि. २४ : कोविड-१९ च्या संकटकाळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मानित केले.

वर्षा निवासस्थान येथे झालेल्या कार्यक्रमास परिवहन मंत्री ॲड.अनिल प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-25/kovidyodhasamman.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई, दि. २४ : कोविड-१९ च्या संकटकाळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मानित केले.

वर्षा निवासस्थान येथे झालेल्या कार्यक्रमास परिवहन मंत्री ॲड.अनिल परब व आमदार रविंद्र वायकर व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी  झी मीडियाचे दीपक भातुसे, कृष्णांत पाटील, ‘एबीपी माझा’च्या रश्मी पुराणिक, अक्षय भाटकर, निलेश बुधावले, न्यूज १८ लोकमतच्या स्वाती लोखंडे, ज्योत्स्ना गंगणे, उदय जाधव, साम टीव्ही च्या वैदेही काणेकर या माध्यम प्रतिनिधींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मानित केले. कोविड-१९ च्या संकटकाळात सर्वच माध्यम प्रतिनिधींचे योगदान मोलाचे ठरत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी केला.

यावेळी न्यूज रुम लाईव्ह या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. संपादक कमलेश सुतार यांनी प्रस्ताविक केले. उदय जाधव यांनी कोविड योद्ध्या सन्मान या संदर्भात प्रास्ताविक केले व आभार मानले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-Uddhav-Thackeray-honors-media-representatives-with---Kovid-Yodha</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Work-begins-to-explore-alternative-sites-for-metro-car-sheds---Urban-Development-Minister-Eknath-Shinde</link>
            <description>मुंबई : राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक असून केंद्र शासन आणि राज्य शासन एकत्र येऊन मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण करणे सोपे होईल. कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध होत असल्याने कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु असल्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-24/eshinde.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक असून केंद्र शासन आणि राज्य शासन एकत्र येऊन मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण करणे सोपे होईल. कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध होत असल्याने कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत नगरविकास मंत्री श्री.शिंदे यांनी मेट्रो कारशेडबाबत राज्य शासनाची भूमिका मांडली. यावेळी आमदार मनीषा कायंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील उपस्थित होते.

नगरविकासमंत्री श्री.शिंदे म्हणाले, लोकांच्या हिताला प्राधान्य देताना विकास प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक असते. मेट्रो कारशेडबाबत केंद्र शासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र या प्रकल्पासाठी केंद्र शासन सध्या अनुकूलता दाखवत नसल्याने राज्य शासनामार्फत मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु आहे. कांजूरमार्गची 40 हेक्टरची जागा ओसाड आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन कारशेड कांजूरमार्गला करण्याचे प्रस्तावित होते. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्याने मेट्रो 3,4 आणि 6 या लाईन्सचे एकत्रीकरण शक्य होणार आहे. तीनही लाईनचे कारडेपो एकत्र केले तर या जंक्शनमधून अंबरनाथ-बदलापूरपर्यंत लाईन नेणे शक्य होणार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Work-begins-to-explore-alternative-sites-for-metro-car-sheds---Urban-Development-Minister-Eknath-Shinde</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सरकारी धानखरेदी केंद्रांवर परराज्यातून धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – उपमुख्यमंत्री अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/File-charges-against-those-who-bring-paddy-from-abroad-for-sale-at-government-paddy-procurement-centers---Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar</link>
            <description>मुंबई : राज्य सरकारने सुरु केलेली धानखरेदी केंद्रे ही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी असून या केंद्रांवर परराज्यातले धान विक्रीसाठी येऊ नये, त्यातून राज्याचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणासारख्या परराज्यांच्या सीमांवरील नाक्यांवर कडक तपासणी मोहीम राबवावी. परराज्यातून किंवा व्यापाऱ्यांकडून राज्यातील केंद्रांवर अवैध मार्गाने धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूरचे विभागीय आयुक्त, पोलिस महानिरिक्षक, संबंधित चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांची बैठक आयोजित केली. बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पणनचे प्रधान सचिव अनुपकुमार उपस्थित होते. नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-24/upmmantry.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्य सरकारने सुरु केलेली धानखरेदी केंद्रे ही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी असून या केंद्रांवर परराज्यातले धान विक्रीसाठी येऊ नये, त्यातून राज्याचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणासारख्या परराज्यांच्या सीमांवरील नाक्यांवर कडक तपासणी मोहीम राबवावी. परराज्यातून किंवा व्यापाऱ्यांकडून राज्यातील केंद्रांवर अवैध मार्गाने धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूरचे विभागीय आयुक्त, पोलिस महानिरिक्षक, संबंधित चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांची बैठक आयोजित केली. बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पणनचे प्रधान सचिव अनुपकुमार उपस्थित होते. नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार व संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी व्हीसीद्वारे सहभागी झाले होते.

राज्याच्या तिजोरीवर कोरोनामुळे ताण असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्यात खरीप व रब्बी हंगामासाठी धानखरेदी योजना सुरु आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीसह प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. महाराष्ट्रात धानाचा दर जास्त असल्याने परराराज्यातील शेतकरी आणि व्यापारी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांतील केंद्रांवर अवैध मार्गाने धान विक्रीसाठी आणतात. हे धान खरेदी केल्यास सरकारचे आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर यावेळी राज्यातील धान खरेदीचा आढावा घेण्यात आला धान विक्रीसाठी आणणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही श्री.पवार यांनी दिले.

अवैध धानवाहतूक करणारी वाहने जप्त करावीत. धानाच्या नोंदी काटेकोर व्हाव्यात, परराज्यातील धान राज्यात येणार नाही यासाठी संबंधित विभागीय आयुक्त व पोलिस महानिरिक्षकांनी भरारी पथके नेमून आवश्यक कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, धान खरेदी केंद्रावर फक्त राज्यातील शेतकऱ्यांचेच धान आले पाहिजे. धानाचे ट्रक भरुन येत असतील तर त्यांची तपासणी व चौकशी झालीच पाहिजे. खरेदी केंद्रावर खराब, रंगहीन, ओले, कोंब फुटलेले, अपरिपक्व, भेसळयुक्त धानाची खरेदी झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

खरेदी केंद्रांवर धान न आणता नोंदी करण्याच्या गैरप्रकारांवर कारवाई करावी. केंद्रावर खरेदी झालेलं धान भरडाईसाठी मिलवर गेलच पाहिजे. भरडाई करणाऱ्या मिल प्रत्यक्ष चालू असल्या पाहिजेत. मिल बंद आणि कागदोपत्री तांदूळ तयार; अशा कागदोपत्री नोंदी खपवून घेतल्या जाणार नाहीत. सर्व खरेदी केंद्रे, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रातील गोदामे व मिलच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व त्यांचे लाईव्ह परीक्षण केले जावे, असे निर्देशही श्री.पवार यांनी दिले.

नागपूर महसूल विभागातील खासगी गोदामांवर देखील करडी नजर ठेवावी. जुना खराब तांदूळ, किडलेला तांदूळ शासनाच्या माथी मारुन नवीन हंगामातला दर्जेदार तांदूळ हडप करण्याचे गैरप्रकार हाणून पाडावेत, असे स्पष्ट निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले. मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी केल्यावर ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा ऑनलाईन जमा करण्याची कार्यवाहीही तात्काळ झाली पाहिजे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिल्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/File-charges-against-those-who-bring-paddy-from-abroad-for-sale-at-government-paddy-procurement-centers---Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकासप्रकल्प वेळेत पूर्ण करावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/CIDCO-and-NMC-should-complete-development-projects-of-Navi-Mumbai-in-time-through-coordination---Chief-Minister-Uddhav-Thackeray</link>
            <description>मुंबई : पाम बिच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, गवळी देव वन पर्यटन प्रकल्प, ऐरोलीतील धर्मवीर आनंद दिघे मैदान यासारखे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करुन नागरिकांना त्याचा लाभ द्यावा तसेच सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

नवी मुंबईतील विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी घेतला.

नवी मुंबईतील घणसोली येथे राखीव भुखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस कॉम्प्लेक्स बांधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यासंदर्भातील तांत्रिक बाजू पूर्ण करुन नवी मुंबई महापालिकेने सिडकोकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.

घ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-24/utkrye.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पाम बिच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, गवळी देव वन पर्यटन प्रकल्प, ऐरोलीतील धर्मवीर आनंद दिघे मैदान यासारखे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करुन नागरिकांना त्याचा लाभ द्यावा तसेच सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

नवी मुंबईतील विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी घेतला.

नवी मुंबईतील घणसोली येथे राखीव भुखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस कॉम्प्लेक्स बांधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यासंदर्भातील तांत्रिक बाजू पूर्ण करुन नवी मुंबई महापालिकेने सिडकोकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.

घणसोली, ऐरोली उर्वरित रस्त्यावर खाडीपूल बांधण्याबाबतच्या प्रकल्पाचा आढावा यावेळी घेण्यात आला. यासंदर्भात सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन संस्थांनी समन्वयातून तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. हा महत्त्वाचा प्रकल्प असून प्रलंबित रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल. सीआरझेड आणि कांदळवन महत्त्वाचा विषय असून कांदळवन सुरक्षित ठेऊन पुढे जाता येईल अशा पद्धतीने काम करण्याचे निर्देश श्री.ठाकरे यांनी दिले.

ऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करावा. तुर्भे रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या सेक्टर 20 मधील भुयारी मार्गाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात यावे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात  गवळी देव ते सुलाई देवी वन पर्यटनस्थळाला निधी द्यावा. रोपवेची आवश्यकता आहे का याची तपासणी करावी, असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले. कळवा ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्प, नवी मुंबईतील भुमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न याबाबतही चर्चा झाली. या संदर्भात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

नवी मुंबईला जोडणारा आणि ठाणे-बेलापूर रस्त्याला पर्यायी ठरणाऱ्या कोस्टल रोडला जोडणाऱ्या प्रकल्पाच्या कामाबाबत यावेळी चर्चा झाली. संपूर्ण नवी मुंबई विमानतळ आणि इतर शहरांना जोडणारा कोस्टल रोड हा प्रकल्प पूर्ण झाल्यास त्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होईल, असे नगरविकास मंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

नवी मुंबईतील 13 रेल्वे स्थानके सिडकोने बांधली आहेत. त्या ठिकाणी लिफ्ट आणि सरकते जिने करण्यासाठी सिडकोने पुढाकार घेण्याबाबत खासदार श्री. विचारे यांनी मागणी केली.

यावेळी नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री.बांगर यांनी नवी मुंबईच्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत सादरीकरण केले.

या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर. राजीव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/CIDCO-and-NMC-should-complete-development-projects-of-Navi-Mumbai-in-time-through-coordination---Chief-Minister-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा – राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Reach-Mahatma-Phule-Backward-Classes-Development-Corporation-schemes-to-the-masses---Minister-of-State-Dr-Vishwajit-Kadam</link>
            <description>मुंबई, : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध तसेच सफाई कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राबविण्यात याव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम  यांनी दिले.
राज्यमंत्री डॉ.कदम यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-24/visjeetkadam.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई, : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध तसेच सफाई कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राबविण्यात याव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम  यांनी दिले.
राज्यमंत्री डॉ.कदम यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची आढावा बैठक झाली. यावेळी डॉ. कदम म्हणाले की, गरजू घटकांचा विचार करून महात्मा फुले महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आखणी करावी. तसेच या योजनांची एकत्रित माहिती तयार करून ती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. प्रत्येक जिल्ह्यातील योग्य पात्र लाभार्थी निवडून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांना होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्यक्ष लाभार्थींची संख्या वाढवून वंचित घटकांच्या जीवनमानामध्ये आमूलाग्र बदल होण्यास मदत होईल.
यावेळी महामंडळातंर्गत राबविण्यात येणारे विविध नविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम, 50 % अनुदान योजना, बीज भांडवल योजना, महिला समृद्धी, महिला किसान योजना, उच्च शिक्षण कर्ज योजना आदी योजनांना गती देण्यात यावी. तसेच तसेच महामंडळाच्या माध्यमातून वंचित घटकांपर्यंत प्रत्यक्ष योजनांचा लाभ पोहोचवावा, असेही डॉ.कदम यावेळी म्हणाले. या बैठकीमध्ये महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रम व योजनासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव एस. जे. पाटील. तसेच व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गेडाम, उपमहाव्यवस्थापक सॅमसन जाधव, उपमहाव्यवस्थापक सौदामिनी भोसले आदीसह संबंधित विभागाचे तसेच महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Reach-Mahatma-Phule-Backward-Classes-Development-Corporation-schemes-to-the-masses---Minister-of-State-Dr-Vishwajit-Kadam</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 24 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ७४ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/74-crore-16-lakh-seized-from-state-excise-department</link>
            <description>मुंबई: राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एप्रिल 2020 ते 22 डिसेंबर 2020 पर्यंत नऊ महिन्याच्या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत 32,238 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 19,462 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 74 कोटी 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याबरोबरच 2,663 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
हातभट्टी दारु निर्मिती/ विक्री वाहतुकीचे आतापर्यंत नऊ महिन्यांच्या कालावधीत 18,786 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 7,028 आरोपींना अटक करण्यात आली आहे तर 34 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैधपणे परराज्यातील मद्य विक्री बाबत आतापर्यंत एकूण 765 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 656 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर 13 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मद्यार्काच्या अवैध वाहतुकीबाबत एकूण 182 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 214 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर चार कोटी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-24/utpadan-shulk.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एप्रिल 2020 ते 22 डिसेंबर 2020 पर्यंत नऊ महिन्याच्या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत 32,238 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 19,462 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 74 कोटी 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याबरोबरच 2,663 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
हातभट्टी दारु निर्मिती/ विक्री वाहतुकीचे आतापर्यंत नऊ महिन्यांच्या कालावधीत 18,786 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 7,028 आरोपींना अटक करण्यात आली आहे तर 34 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैधपणे परराज्यातील मद्य विक्री बाबत आतापर्यंत एकूण 765 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 656 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर 13 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मद्यार्काच्या अवैध वाहतुकीबाबत एकूण 182 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 214 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर चार कोटी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच बनावट मद्य विक्रीचे एकूण 71 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 79 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर दोन कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
22 डिसेंबर 2020 पर्यंत परराज्यातील अवैध मद्य जप्त करण्यात आलेले आहे. 4 डिसेंबर 2020 रोजी नाशिक येथे हरियाणा आणि गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण 1,076 बॉक्स आणि एक ट्रक असा एकूण 93 लाख 63 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
6 डिसेंबर 2020 रोजी नंदुरबार येथे मध्यप्रदेश राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण 500 बॉक्स आणि एक ट्रक असा एकूण 43 लाख 92 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 3 आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तसेच 6 डिसेंबर 2020 रोजी धुळे येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे व बिअरचे एकूण 1250 बॉक्स आणि दोन वाहने असा एकूण 65 लाख 30 हजार  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करुन त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
17 डिसेंबर 2020 रोजी सोलापूर येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण 150 बॉक्स आणि मद्य बाटल्यावरील 20,000 बनावट लेबल असा एकूण 11 लाख 81 हजार 010 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
18 डिसेंबर 2020 रोजी पुणे येथे विविध मद्याच्या एकूण 710 बॉक्स,बिअरचे 190 बॉक्स आणि 1 ट्रक असा एकूण 56 लाख 48  हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 3 आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आले आहे.
23 डिसेंबर 2020 रोजी कणकवली येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे 2,700 ब.लि. मद्य आणि एक टेम्पो असा एकूण 21 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
15 डिसेंबर 2020 रोजी अंधेरी आणि वांद्रे येथून विविध ब्रॅण्डच्या परदेशी स्कॉच मद्याच्या एकूण 97 सिलबंद बाटल्या आणि तीन वाहने असा एकूण 10 लाख 23 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सहा आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
16 डिसेंबर 2020 रोजी चेंबूर येथून बनावट विदेशी मद्याच्या एकूण 348 बाटल्या असा एकूण 22 लाख 04 हजार 392 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
17 डिसेंबर 2020 रोजी बनावट विदेशी मद्याच्या 20 बॉटल आणि एक रिक्षा असा एकूण दोन लाख 25 हजार  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हातभट्टी, परराज्यातील अवैध मद्य, अवैध मद्यार्क निर्मिती, वाहतूक आणि विक्री विरुद्ध तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरु आहे. तक्रारदार आपली तक्रार टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सॲप क्रमांक – ८४२२००११३३ आणि ईमेल excisecontrolroom@gmail.com यावर करु शकतात. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/74-crore-16-lakh-seized-from-state-excise-department</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आता सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-Birthday-of-Krantijyoti-Savitribai-Phule-will-now-be-celebrated-as-Savitribai-Phule-Women-Education-Day</link>
            <description>मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी  हा जन्मदिवस हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज याबाबत मंत्रि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-23/savitribai-fhule.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी  हा जन्मदिवस हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
स्त्री शिक्षणातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, निबंध, वक्तृत्व, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांत, शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.
त्यांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येईल, ऑनलाईन तसेच ऑफलाईन चर्चासत्र आयोजित केले जातील आणि समाजमाध्यमांवर मीसावित्री, महिला शिक्षण दिन असे हॅशटॅग वापरून नव्या पिढीला यात सामावून घेतले जाईल. अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-Birthday-of-Krantijyoti-Savitribai-Phule-will-now-be-celebrated-as-Savitribai-Phule-Women-Education-Day</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 11 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ थंडीच्या मोसमात अवकाळी पावसाचा फटका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-onset-of-unseasonal-rains-during-the-cold-season</link>
            <description>नवी मुंबई- डिसेंबर हा गुलाबी थंडीचा महिना, मात्र, राज्यात आज या थंडीच्या मोसमात विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला. नवी मुंबईत सकाळपासून पावसाच्या रिमझीम सरी बरसत आहेत. चाकरमान्या मंडळींची य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-11/awkali-paus.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी मुंबई- डिसेंबर हा गुलाबी थंडीचा महिना, मात्र, राज्यात आज या थंडीच्या मोसमात विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला. नवी मुंबईत सकाळपासून पावसाच्या रिमझीम सरी बरसत आहेत. चाकरमान्या मंडळींची यामुळे चांग़लीच भंबेरी उडाली. वसई, पालघर, पालघर, वाडा, डहाणू, विक्रमगड या परिसरात हा अनुभव आला. 
भाजीपाला आणि आंबा यांना या पावसाचा फटका बसला. या अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील आंबा पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर पडली आहे. 
गुरुवारीच अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. कमी दाबाचा पट्‍टा अरबी समुद्रात निर्माण झाल्याने हा पाऊस होत असल्याचे वेधशाळा सूत्रांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातही ढगाळ वातावरण असून, हवेतील गारवा वाढला आहे. दरम्यान, हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात येत्या ७२ तासांमध्ये गारपिटीची शक्यता वर्तविली आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-onset-of-unseasonal-rains-during-the-cold-season</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 11 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ युपीएचे सिंहासन पवारांनी सांभाळल्यास आनंदच! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Happy-if-Pawar-takes-over-UPA-throne</link>
            <description>मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे युपीए अध्यक्षपद स्वीकारणार असल्याची चर्चा जोरात आहे. या पृष्ठभूमीवर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाची प्रतिक्रिया आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे जर, युपीएचे अध्यक्ष झाले, तर आमच्यासाठी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-12-11/sp&sr.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे युपीए अध्यक्षपद स्वीकारणार असल्याची चर्चा जोरात आहे. या पृष्ठभूमीवर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाची प्रतिक्रिया आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे जर, युपीएचे अध्यक्ष झाले, तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पवारांच्याच नेतृत्वात आम्ही सगळे कार्य करीत आहोत. ते महाराष्ट्राचे आणि या  देशाचे खूप मोठे नेते आहेत.परंतु, युपीए अध्यक्षपदाबाबत जी चर्चा सुरू आहे, तसा कुठलाही प्रस्ताव अद्याप आलेला नाही, असे खासदार संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 
दरम्यान, याबाबतच्या चर्चा शरद पवार यांनी फेटाळून लावल्या आहेत. याकडे लक्ष वेधता, खा. राऊत म्हणाले, युपीए अध्यक्षपदाचा असा कुठलाही प्रस्ताव आला, तर आम्ही समर्थन करु! नव्या राजकीय वातावरणात विरोधकांना एकत्र येऊन काही निर्णय करावे लागतील. काँग्रेस मोठा पक्ष असूनही, लोकसभेत विरोधीपक्ष नेतेपद मिळवू शकलेला नाही. त्यामुळे युपीएला ताकद द्यावी लागेल. महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली, तशी आघाडी होण्याबाबत निर्णय होईल, असेही यावेळी राऊत म्हणाले.
 
विशेष म्हणजे, देशात सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यावरून लक्ष हटविण्यासाठी ही बातमी पेरली जात आहे, अशी प्रतिकिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी दिली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Happy-if-Pawar-takes-over-UPA-throne</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 24 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची धाड  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/ED-raids-MLA-Pratap-Saranaik-house</link>
            <description>मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक पोहोचलं आहे. याशिवाय त्यांचे मुल पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता दाखल झाले आहेत. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरात शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-11-24/pratap.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक पोहोचलं आहे. याशिवाय त्यांचे मुल पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता दाखल झाले आहेत. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरात शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून प्रतिक्रिया देऊ, असं पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आहे.

दिल्लीच्या टीमच्या नेतृत्त्वात ही कारवाई सुरु आहे.  2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. यामुळे भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं.  याचाच वचपा काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ईडीच्या माध्यमातून शिवसेना नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची चर्चा रंगली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/ED-raids-MLA-Pratap-Saranaik-house</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 20 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून सोमवारी भाजपा करणार आंदोलन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-will-stage-agitation-on-Monday-on-the-issue-of-increased-electricity-bill</link>
            <description>मुंबई - वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरुन राज्यातील राजकारण आता चांगलच तापलं आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सामान्यांना वाढीव वीज बिलातून थेट दिलासा देणारा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्ष भाजपाने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाकडून सोमवारी (२३ नोव्हेंबर) राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
करोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीज बिलांमुळे सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यात माजलेल्या सरकारने वीज बिल माफ कर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-11-20/28DEBJP.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरुन राज्यातील राजकारण आता चांगलच तापलं आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सामान्यांना वाढीव वीज बिलातून थेट दिलासा देणारा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्ष भाजपाने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाकडून सोमवारी (२३ नोव्हेंबर) राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
करोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीज बिलांमुळे सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यात माजलेल्या सरकारने वीज बिल माफ करणार नाही असं म्हटलंय. त्यांचा हाच माज उतरवण्यासाठी जनतेकरीता वीजबिल सवलतीसाठी भाजपाने वीजबिल होळी आंदोलन पुकारलं आहे. असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
तर या अगोदर कोरोनाकाळातील वीजबिलांमध्ये सवलत देण्याचे जाहीर करून घूमजाव करणे, हा लाखो ग्राहकांचा विश्वासघात आहे. असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलेला आहे.
लोकांमधील असंतोषाची दखल घेत वीज बिलात सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र या सवलतीपोटी राज्य सरकारवर किमान दोन हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याने आणि राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हा निधी देण्याबाबत वित्त विभागाने आखडता हात घेतला. त्यामुळे ही सवलत देता येणार नसल्याची कबुली दोनच दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांना द्यावी लागली होती.
राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीज बिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी भाजपातर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.
लॉकडाउनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकासआघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागिरकांना ती भरावी लगातील, असे स्पष्ट सांगितलं आहे. तर, दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिलं वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकासआघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा वीज बिलांच्या होळीचे आंदोलन राज्यात सर्वत्र करणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-will-stage-agitation-on-Monday-on-the-issue-of-increased-electricity-bill</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 12 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुख्यमंत्रीपदाला शोभणारे एकही काम केले नाही – नारायण राणे  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Narayan-Rane-has-not-done-anything-to-beautify-the-post-of-Chief-Minister</link>
            <description>मुंबई – कोरोनाच्या काळात सर्वजण फिल्डवर जाऊन काम करत आहेत. मंत्री, विरोधीपक्ष नेता हे गावोगाव जाऊन फिरत आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. परंतु, मुख्यमंत्री घरीच राऊन हे करू नका, ते करू नका सांगत आहे. मुख्यमंत्रीपदाला शोभणारे एकही </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-11-12/Narayan-Rane-Uddhav-thackeray.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – कोरोनाच्या काळात सर्वजण फिल्डवर जाऊन काम करत आहेत. मंत्री, विरोधीपक्ष नेता हे गावोगाव जाऊन फिरत आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. परंतु, मुख्यमंत्री घरीच राऊन हे करू नका, ते करू नका सांगत आहे. मुख्यमंत्रीपदाला शोभणारे एकही काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले नाही, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. ते एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होते. 
ऐन दिवाळीच्या प्रसंगी फटाकेबंदी केली त्याचा मी विरोध करतो. दिवाळीच्या सणांमध्ये घरातील लहान मोठे सर्वजण हे फटाके फोडून आनंद साजरा करतात. त्यांच्या आनंदावर विरजण का पाडतात, असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी केला. 
बिहार निवडणूकीत भाजपाने चांगले यश मिळवले. हा विजय म्हणजे मोदींचा विजय आहे. बिहारच्या जनतेने मोदींच्या विकासकामांना दिलेली पावती आहे. भाजपाने हा विजय पंतप्रधान मोदी, जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वात मिळवला आहे. यात देवेंद्र फडणवीसांचे योगदान मोठे आहे. बिहार निवडणूकीनंतर आता महाराष्ट्रातही ठाकरे सरकारचे बारा वाजणार असल्याचे संकेत नारायण राणे यांनी दिले आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Narayan-Rane-has-not-done-anything-to-beautify-the-post-of-Chief-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 12 Nov 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपूर्वी निर्णय नाही : ग्राहकांची निराशा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/No-decision-before-Diwali-on-increased-electricity-bills</link>
            <description>मुंबई – वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपूर्वी निर्णय घेऊ, असे आश्वासन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. परंतु, अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नाही. दिवाळीपूर्वी वाढीव वीजबिलांबाबत निर्णय होणार नसल्याने ग्राहकांची निराशा होताना दिसून येत आहे. या आठवड्यात मंत्रीमंडळाची कुठलिही बैठक नसल्याने ग्राह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-11-12/935166-689147-power.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपूर्वी निर्णय घेऊ, असे आश्वासन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. परंतु, अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नाही. दिवाळीपूर्वी वाढीव वीजबिलांबाबत निर्णय होणार नसल्याने ग्राहकांची निराशा होताना दिसून येत आहे. या आठवड्यात मंत्रीमंडळाची कुठलिही बैठक नसल्याने ग्राहकांच्या आशा मावळल्या आहेत.
लॉकडाऊनच्या काळात वीज बिल ग्राहकांना लागून बिलं आली होती. यावरून मनसेने आंदोलन देखील केलं होतं. राज्य सरकारने वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठकाही घेतल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका घेऊन वीजबिलांबाबत काय सवलत देता येईल, याची चाचपणी देखील केली होती. पण राज्यावरील आर्थिक संकट पाहता ही सवलत देता येईल का हाच प्रश्न होताच. त्यामुळे वीज बिल सवलतीचा प्रश्न प्रलंबित राहिला. या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील या प्रश्नाबाबतराज्यपाल यांना भेटून आले.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील दोन नोव्हेंबर रोजी दिवाळी आधी वीज बिल सवलती बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. असे संकेत दिले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असता. आज दिवाळीचा पहिला दिवस, या आठवड्यात कॅबिनेट बैठकही होत नाही, त्यामुळे वीज बिल सवलतीचा प्रस्ताव ही आलेला नाही. म्हणून दिवाळीत देखील वीज बिलांबाबत दिलासा नाही असंच चित्र आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/No-decision-before-Diwali-on-increased-electricity-bills</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 29 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  राज ठाकरे राज भवनात !  अनेक मुद्द्यांवर राज्यपालांशी चर्चा करणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Raj-Thackeray-at-Raj-Bhavan-Will-discuss-a-number-of-issues-with-the-Governor</link>
            <description>मुंबई – राज्यातील वाढीव बिल, दुध उत्पादकांच्या समस्या, अकरावी प्रवेश, मंदिर सुरू करणे यासारख्या अनेक महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज भवनात दाखल झाले आहे. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-29/Raj-Thackeray-Governor-Koshyari.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – राज्यातील वाढीव बिल, दुध उत्पादकांच्या समस्या, अकरावी प्रवेश, मंदिर सुरू करणे यासारख्या अनेक महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज भवनात दाखल झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. 
गेल्या काही काळात राज्यातील जीम असोसिएशनचे प्रतिनिधी, ग्रंथालय असोसिएशन, मुंबईचे डबेवाले, त्र्यंबकेश्वरमधील पुजारी वर्ग यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या होत्या. याचाच पाठपुरावा करण्यासाठी राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 
काही दिवसांपूर्वी मंदिर प्रश्नांवरून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात पत्रव्यवहार रंगला होता. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि राज्यपाल यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठऱत आहे.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Raj-Thackeray-at-Raj-Bhavan-Will-discuss-a-number-of-issues-with-the-Governor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 19 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आजपासून मेट्रोही मुंबईकरांच्या सेवेत  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/From-today-Metro-is-also-in-the-service-of-Mumbaikars</link>
            <description>मुंबई :  कोरोना काळात सहा महिन्यांहून अधिक काळासाठी ठप्प असणारी मेट्रो सेवा पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. मार्च महिन्यामध्ये देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून ही सेवा बंदच होती. ज्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या नियमावलीसह मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. 

महाराष्ट्र शासनाने नुकताच मुंबईतील मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतर सर्व पाहणी कर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-19/mmbaimetro.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  कोरोना काळात सहा महिन्यांहून अधिक काळासाठी ठप्प असणारी मेट्रो सेवा पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. मार्च महिन्यामध्ये देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून ही सेवा बंदच होती. ज्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या नियमावलीसह मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. 

महाराष्ट्र शासनाने नुकताच मुंबईतील मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतर सर्व पाहणी करून सोमवारपासून मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत आली. सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत ही सेवा घाटकोपर- वर्सोवा मार्गावर सुरु राहणार आहे. पण, यावेळी मात्र अनेक प्रतिबंधात्मक उपायांचे काटेरोरपणे पालन केले जाणार आहे. यापूर्वी मेट्रोतून एका वेळी  १२०० ते १३०० प्रवाशांना प्रवास करता येत होता. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आकडा आता कमी करुन सुरक्षेच्या कारणास्तव २५० ते ३०० प्रवाशांवर आणण्यात आला आहे. शिवाय मेट्रोच्या आतील तापमान हे २५-२७ अंशांवर ठेवण्यात येणार आहे. या प्रवासादरम्यान प्रवाशांनी ई तिकीट, स्मार्ट कार्ड किंवा क्यूआर कोडवर आधारित तिकीटांचा वापर करावा असं सांगत प्लास्टीक टोकन देण्यात येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 

प्रवाशांसाठी मेट्रो सेवेतर्फे आखण्यात आलेले नियम ....

- तब्येत ठीक नसल्यास प्रवास टाळा. 

- ६५ वर्षांवरील आणि १० वर्षांखालील प्रवाशांनी गरज असेल, तरच प्रवास करावा. 

- गर्दीचा प्रवास टाळा. 

- निर्धारित प्रवेशद्वारांचाच वापर करा. 

- प्रत्येक प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनींग करुन घ्या. 

- मेट्रोमध्ये येताना, स्थानकावर आणि मेट्रोच्या आत जात असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. 

- प्रवास करताना जास्तीचं सामान आणि धातूचं सामान सोबत आणणं टाळा. 

- स्मार्ट कार्ड, क्यूआर कोड, मोबाईल तिकीटांचा वापर करा. 

- आरोग्य सेतू ऍपचा वापर करा ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/From-today-Metro-is-also-in-the-service-of-Mumbaikars</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 15 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांच्या गाडीला अचानक आग लागल्यामुळे होरपळून मृत्यू  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Car-NCP-leader-Sanjay-Shinde--caught-fire-and-he-died-on-the-spot</link>
            <description>मुंबई : राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांच्या गाडीला अचानक आग लागली. गाडी बाजुला घेत त्यांनी उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी लॉक झाल्याने ते कारमध्येच अडकले. पेटलेल्या कारमधून बाहेर पडता न आल्याने त्यांचा गाडीत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-15/sanjayqashinde.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांच्या गाडीला अचानक आग लागली. गाडी बाजुला घेत त्यांनी उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी लॉक झाल्याने ते कारमध्येच अडकले. पेटलेल्या कारमधून बाहेर पडता न आल्याने त्यांचा गाडीतच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. 
राज्यातील नाशिकमधील ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. संजय शिंदे यांच्या कारला मुंबई-आग्रा महामार्गावरुन जात असताना आग लागली. दरम्यान, पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ त्यांच्या कारमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात आले. त्यातच गाडीत असणाऱ्या सॅनिटायझरने पेट घेतल्याचे बोलले जात आहे. या आगीत संजय शिंदे यांना मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली.
संजय शिंदे हे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष निर्यात करणारे व्यापारी होते. मंगळवारी दुपारी पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ ही दुर्घटना घडली. शिंदे किटकनाशके खरेदी करण्यासाठी पिंपळगाव येथे जात असताना कारला अचानक आग लागली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Car-NCP-leader-Sanjay-Shinde--caught-fire-and-he-died-on-the-spot</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 14 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मेट्रो रेल्वे, उद्याने, आणि ग्रंथालये उद्यापासून सुरु करण्यास परवानगी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Metro-trains-parks-and-libraries-allowed-to-start-tomorrow</link>
            <description>मुंबई : पुनश्च हरिओम अर्थात मिशन बिगिन अगेन अंतर्गत आज राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या अनेक नव्या गोष्टींना सुरू करण्याची परवानगी दिली आहे. उद्यापासून म्हणजेच १५ ऑक्टोबरपासून  मुंबईतील मेट्रो रेल्वे, उद्याने, करमणुकी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-14/metro-paart.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पुनश्च हरिओम अर्थात मिशन बिगिन अगेन अंतर्गत आज राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या अनेक नव्या गोष्टींना सुरू करण्याची परवानगी दिली आहे. उद्यापासून म्हणजेच १५ ऑक्टोबरपासून  मुंबईतील मेट्रो रेल्वे, उद्याने, करमणुकीची खुली सार्वजनिक ठिकाणे व ग्रंथालये खुली करण्यास परवानगी देणारी अधीसूचना जारी केली आहे.
 
याव्यतिरिक्त प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील बिझनेस टू बिझनेस प्रदर्शने, आठवडी बाजार, गुरांचे बाजार, यांना देखील शासनाने उद्यापासून उघडण्यास परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या रेल्वेमधून उतरणाऱ्या प्रवाशांना स्टॅम्पिंग करण्यात येणार असून त्यांना कोविड-१९ चे नियम पाळावे लागणार आहेत. या नवीन नियमांबरोबरच सध्या प्रतिबंध असलेले इतर उद्योग व्यवसाय बंदच ठेवण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्था मात्र ३१ ऑक्टोबर पर्यंत बंदच राहणार आहेत. मात्र पदव्युत्तर व संशोधनात्मक शिक्षण घेणाऱ्या (पीएचडी) विद्यार्थ्यांना ग्रंथालयांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Metro-trains-parks-and-libraries-allowed-to-start-tomorrow</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 14 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महापौर किशोरी पेडणेकर यांचे अधिकाऱ्यांविरोधात ठिय्या आंदोलन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mayor-Kishori-Pednekar-sit-in-agitation-against-officials</link>
            <description>मुंबई :  प्रभाग समितीची निवडणूकीच्याच दिवशी प्रशासनाचे अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे संतापलेल्या महापौरांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-14/kishori-pednekar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  प्रभाग समितीची निवडणूकीच्याच दिवशी प्रशासनाचे अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे संतापलेल्या महापौरांनी दालनात अधिकाऱ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी इतर नगरसेवकांसह महापौर दालनात अधिकाऱ्यांविरोधात आज आंदोलन केले.
सहाय्यक आयुक्त आणि इतर अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे प्रभाग समितीची निवडणुकीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अधिकारी गैरहजर का राहिले आहेत याचे कारण मात्र समजू शकले नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mayor-Kishori-Pednekar-sit-in-agitation-against-officials</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-reply-to-the-letter-of-Governor-</link>
            <description>मुंबई : आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचं हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही'. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला उत्तर दिले आहे.

जनतेच्या भावना आणि श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणं हे सर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-13/kandU.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचं हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही'. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला उत्तर दिले आहे.

जनतेच्या भावना आणि श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणं हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणं चुकीचं तसंच तो एकदम उठवणंही अयोग्यच, ही बाब मुख्यमंत्र्यांनी यात स्पष्ट केली आहे. राज्यपालांच्या पत्राला आणि विशेष म्हणजे हिंदुत्त्व, धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, धर्मनिरपेक्षता स्वीकारली का, अशा रोखानं सूर आळवणाऱ्या राज्यपालांना केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे सेक्युलर असे आपले म्हणणे आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यात उपस्थित केला. ज्या घटनेनुसार राज्यपाल पदाची शपथ घेतली त्या घटनेचा गाभा असणारी धर्मनिरपेक्षता मान्य नाही का, अशा शब्दांतही मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना उत्तर दिलं आहे. 

इतकंच नव्हे तर, राज्यपालांच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करत सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल अशी हमी देखील त्यांनी दिली. राज्यातील मंदिरं पुन्हा उघडण्याचा मुद्दा अधोरेखित करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एकपत्र लिहिलं. पत्रात त्यांनी थेट शिवसेनेच्या हिंदुत्त्वाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित करत आता त्यांनी धर्मनिरपेक्षता स्वीकारली आहे का, असा सवाल केला. ज्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्रास उत्तर देत माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, अशी ठाम भूमिका मांडली आहे. 

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रास दिलेलं उत्तर पाहता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष डोकं वर काढत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-reply-to-the-letter-of-Governor-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केईएम रूग्णालयात आता प्लाझ्मा बँक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Plasma-Bank-now-at-KEM-Hospital</link>
            <description>मुंबई : कोरोनाबाधितांसाठी केईएम रूग्णालयात प्लाझ्मा बँक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांचा महागड्या इंजेक्शन्सचा खर्च टळणार आहे.येत्या दोन आठवड्यात ही प्लाझ्मा बँक सुरू होईल अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-13/kem-hospital.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाबाधितांसाठी केईएम रूग्णालयात प्लाझ्मा बँक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांचा महागड्या इंजेक्शन्सचा खर्च टळणार आहे.येत्या दोन आठवड्यात ही प्लाझ्मा बँक सुरू होईल अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. 

  कोरोनामुक्त रूग्णांच्या शरिरातील रक्तातून अँटीबॉडीज मिळवून त्याचा वापर कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी करण्यात येत आहे. मध्यम आणि तीव्र स्वरूपाची लक्षणं असलेल्या रूग्णांसाठी ही प्लाझ्मा थेरपी जीवनदान देत आहे. यामुळे महागड्या टॉसिलिझुमॅब आणि रेमडेसिवीर या इंजेक्शन्ससाठी गोरगरीबांचा खर्च वाचेल. अवघ्या साडेसात हजारात उपलब्ध होणारी प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरणार आहे. तसेच दात्यांकडून सामाजिक बांधिलकीही जपली जाणार आहे.

पालिकेच्या नायर, सायन, केईएम रूग्णालयात प्लाझ्मा केंद्र सुरू करण्यात आलं होतं. पण या ठिकाणच्या मर्यादीत क्षमतेमुळे गरजू रूग्णांना आवश्यक त्या प्रमाणात प्लाझ्मा उपलब्ध होण्यासाठी केईएममध्ये आता प्लाझ्मा बँकच सुरू करण्यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Plasma-Bank-now-at-KEM-Hospital</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हिंदुत्त्वाचा विसर पडला का, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Has-Hindutva-been-forgotten-Governorletter-to-Chief-Minister</link>
            <description>मुंबई : ज्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा द्वेष तुम्ही करत होतात तिच भूमिका आता घेतली का, असा प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रातून उपस्थित केला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व सावधगिरी बाळगत मंदिरं पुन्हा उघडण्यास परवानगी देण्यात यावी याची विचा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-13/bagatsingh-koshyari.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : ज्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा द्वेष तुम्ही करत होतात तिच भूमिका आता घेतली का, असा प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रातून उपस्थित केला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व सावधगिरी बाळगत मंदिरं पुन्हा उघडण्यास परवानगी देण्यात यावी याची विचारणा त्यांनी या पत्रातून केली. 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे सोमवारी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करण्याची मागणी केली.  

बार, रेस्टॉरंट आणि समुद्रकिनारे खुले केले आहेत तर दुसरीकडे देव- देवतांना मात्र लॉकडाऊनमध्ये रहावं लागत आहे, असा उपरोधिक टोला राज्यपालांनी लगावला आहे. दरम्यान, राज्यपालांनी हे पत्र लिहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य बऱ्याच ठिकाणी मंदिरं पुन्हा उघडण्यासाठी आंदोलनं केली गेल्याचं पाहायला मिळाली. भाजपच्या नेतृत्त्वाखाली विविध ठिकाणी ही आंदोलनं केल्याचं पाहायला मिळालं. अतिशय खरमरीत रोखानं लिहिलेल्या या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला. मुख्य म्हणजे राज्यपालांच्या या पत्रामुळं पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राज्यपाल अशा संघर्षानं डोकं वर काढलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Has-Hindutva-been-forgotten-Governorletter-to-Chief-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ख्रिस गेल चा रुग्णालयात पण वेगळा अंदाज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Chris-Gayle-in-hospital</link>
            <description>मुंबई : IPL 2020 चा महासंग्राम सुरु झाल्यापासून पंजाबच्या संघातील तुफानी फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू ख्रिस गेल याला रुग्णालयात दाखल केलं आहे. गेलला रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याला नेमकं झालं काय, असा प्रश्न इथं क्रीडारसिकांना पडत </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-13/Cgel.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : IPL 2020 चा महासंग्राम सुरु झाल्यापासून पंजाबच्या संघातील तुफानी फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू ख्रिस गेल याला रुग्णालयात दाखल केलं आहे. गेलला रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याला नेमकं झालं काय, असा प्रश्न इथं क्रीडारसिकांना पडत असतानाच खुद्द गेलनंच सोशल मीडियावर थेट रुग्णालयातून त्याचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये त्याचा भलताच स्वॅग पाहायला मिळाला. 

खोडकर गेलने त्याचीच झलक पोस्ट करत फोटोला कॅप्शन देत आपण या #UniverseBoss असल्याचं त्यानं लिहिलं. 'मी तुम्हाला एक सांगू शकतो, की केव्हाही न लढता मी हार मानणार नाही. #UniverseBoss आहे मी. हे केव्हाही बदलणार नाही. तुम्ही माझ्याकडून शिकू शकता. पण, असंही नाही की, मी जे करतो तेच तुम्हीही करावं किंवा माझ्याच पावलावर पाऊल ठेवावं', असं त्यानं फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

फूड पॉइजनिंग झाल्यामुळं गेल सध्या संघाबाहेर आहे. पण, उपचार घेत असतानाही त्यानं क्रीडारसिकांना आपण किती आनंदात आहोत अगदी न विसरता सांगितलं आहे. एका अर्थी त्यानंच चिंता दूर केली आहे असं म्हणायला हरकत नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Chris-Gayle-in-hospital</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ऊर्जामंत्र्यांनी मुंबई काळोखात बुडवली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-Energy-Minister-plunged-Mumbai-into-darkness</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेले उद्योग-धंदे हळूहळू पुर्वपदावर येत असताना अशातच आज सकाळपासून संपूर्ण शहर काळोखात बुडालेले आहे या परिस्थिती राज्याचे ऊर्जामंत्री जबाबदार आहेत असा आरोप भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख व ऊर्जाखात्याचे माजी सल्लागार संचालक ऊर्जातज्ज्ञ विश्वास पाठक यांनी केला आहे. 

 पाठक म्हणा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-13/vishvas-patha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेले उद्योग-धंदे हळूहळू पुर्वपदावर येत असताना अशातच आज सकाळपासून संपूर्ण शहर काळोखात बुडालेले आहे या परिस्थिती राज्याचे ऊर्जामंत्री जबाबदार आहेत असा आरोप भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख व ऊर्जाखात्याचे माजी सल्लागार संचालक ऊर्जातज्ज्ञ विश्वास पाठक यांनी केला आहे. 

 पाठक म्हणाले की, सकाळपासून मुंबईत वीज गायब आहे. यामुळे केवळ उद्योग क्षेत्राचे नुकसान झालेले नसुन अनेक कोरोना उपचार केंद्रावरही त्याचा परिणाम झालेला आहे. व्हेंटिलेटर असलेल्या रूग्णांचे हाल झाले आहेत, ऑनलाईन परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांना पुन्हा एकदा त्रासाला सामोरे जावं लागत आहे, अनेक प्रवासी हे लोकलमध्येच अडकून पडलेले आहेत.  राज्याच्या ऊर्जामंत्र्यांने 24 तास सतर्क राहून आपली भूमिका निभावली पाहिजे. आपली यंत्रणा ही सुरळीत पणे कशी कार्यरत राहिल यावर लक्ष असणे अत्यावश्यक असते.  तेव्हा ऊर्जामंत्र्यांनी इतर राज्यात लक्ष देण्याऐवजी आपल्या खात्याच्या कारभारावर लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, मंत्र्यांना यंत्रणेवर लक्ष देण्याऐवजी खात्यातल्या बदल्यामध्ये मंत्र्यांना जास्त रूची आहे. आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांची बदली करून घेणे, जूनी कंत्राटे रद्द करून जवळच्या लोकांना कंत्राटं देणे, अधिकाऱ्यांवर वचक नसणे या सगळ्या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांना हा ‘काळा दिवस’ पाहावा लागत आहे. 

कोरोना महामारीच्या सुरूवातीला जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी 5 जुलैला थोड्या वेळासाठी वीज बंद करण्याचे आवाहन केले होते. तेव्हा ऊर्जामंत्र्यांनी ग्रीड पॉवर विषयी चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला होतो. तेव्हा तत्वज्ञान शिकवणारे मंत्री आज गप्प का असा सवाल करताना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पाठक यांनी केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-Energy-Minister-plunged-Mumbai-into-darkness</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे बैठक घेतली. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-Uddhav-Thackeray-held-a-meeting-at-Varsha-on-the-issue-of-power-outage-in-Mumbai-metropolitan-area</link>
            <description>मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज  वर्षा येथे बैठ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-13/powercuut-meeting.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज  वर्षा येथे बैठक घेतली.
या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे  हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, ऊर्जा प्रधान  सचिव असीमकुमार गुप्ता तसेच बेस्ट, टाटा, अदानी या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-Uddhav-Thackeray-held-a-meeting-at-Varsha-on-the-issue-of-power-outage-in-Mumbai-metropolitan-area</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गुणांची अट शिथिल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Requirement-of-marks-for-admission-to-Engineering-and-Pharmacology-course-relaxed</link>
            <description>मुंबई : अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. यावर्षी सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-13/Uday-samant.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. यावर्षी सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पात्रतेच्या निकषांमध्ये यंदा बदल करण्यात आल्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. बारावीचे पात्रता गुण पाच टक्क्य़ांनी कमी केले आहेत. अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुण मिळणे आणि प्रवेश पात्रता परीक्षा देणे आवश्यक होते. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीला ४५ टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत. तर राखीव गटांसाठी ४० टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत. त्यामुळे याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे असल्याचे सामंत यांनी सांगितले. या निर्णयामुळे सीईटी परीक्षेमध्ये किमान एक गुण आणि बारावीला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४५ टक्के गुण व मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४० टक्के असतील तर ते आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Requirement-of-marks-for-admission-to-Engineering-and-Pharmacology-course-relaxed</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Chance-of-torrential-to-very-heavy-rains-in-the-state</link>
            <description>मुंबई : परतीचा मान्सून या आठवडाभर राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेचे डीवाय डायरेक्टर जनरल ऑफ मेटेरॉलॉजी के.एस.होसालीकर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
गेल्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-12/heavyrain.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : परतीचा मान्सून या आठवडाभर राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेचे डीवाय डायरेक्टर जनरल ऑफ मेटेरॉलॉजी के.एस.होसालीकर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र वातावरण बदलल्याने पुन्हा परतीच्या पावसाची शक्यता आहे. 11 ते 17 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात कोकणसह इतर भागात पाऊस पूर्णपणे सक्रीय राहण्याची शक्यता वर्तवली आहे.  ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहून काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
या पावसाचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. काढणीला आलेली पिके हाताबाहेर जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्याचबरोबर भाजीपाला आणि इतर फळपिकांनाही त्याचा मोठा फटका बसेल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Chance-of-torrential-to-very-heavy-rains-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उमेद अभियानांतर्गत सुरु असलेल्या सर्व योजना पूर्ववत सुरू राहणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/All-the-schemes-started-under-Umed-Abhiyan-will-continue</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अभियानांतर्गत महिलांचे स्वयंसहाय्यता गट तसेच महिला सक्षमीकरणासाठी सध्या सुरु असलेल्या सर्व योजना केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असल्याने त्या पुर्ववत सुरु राहणार आहेत. अशी माहिती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण जैन यांनी दिली आहे. 

याबाबत माहिती देताना जैन म्हणाले की, अभियानातील कार्यरत कोणत्याही </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-12/umed.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अभियानांतर्गत महिलांचे स्वयंसहाय्यता गट तसेच महिला सक्षमीकरणासाठी सध्या सुरु असलेल्या सर्व योजना केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असल्याने त्या पुर्ववत सुरु राहणार आहेत. अशी माहिती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण जैन यांनी दिली आहे. 

याबाबत माहिती देताना जैन म्हणाले की, अभियानातील कार्यरत कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्यात येणार नाही. तसेच त्यांचे वेतन देखील कमी केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान वेतन मिळावे, त्यांच्या वेतनातून ग्रॅज्युटी, ईएसआयसी इत्यादीचे कायदेशीर पालन व्हावे यासाठी अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना बाह्यस्थ संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे. याबद्दल कोणतेही गैरसमज करून न घेता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन  अभियानांतर्गत कार्यरत सर्व स्वयंसहाय्यता गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ व अभियनासंबंधित सर्व महिलांना जैन यांनी केले आहे. 

 यासाठी अभियानांतर्गत 10 सप्टेंबर 2020 किंवा त्यानंतर करार संपलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा सीएससी ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लि., नवी दिल्ली या बाह्यस्थ संस्थेमार्फत घेण्यात येणार आहेत. यासाठी सीएससी संस्थेस कार्यादेश देण्यात असून टप्याटप्याने कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा बाह्यस्थ संस्थेमार्फत वर्ग करण्यात येणार आहेत.

हे अभियान राज्यातील 34 जिल्हे व 351 तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे. 38 हजार 581 गावांमध्ये अभियानाच्या माध्यमातून काम करण्यात येत असून आतापर्यत 4.72 लक्ष स्वयंसहाय्यता गट निर्माण झालेले आहेत. सुमारे 52 लक्ष कुटुंबे अभियानाशी जोडली गेली आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/All-the-schemes-started-under-Umed-Abhiyan-will-continue</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जिभेची तलवारबाजी जनता सहन करेलच असं नाही: शिवसेनेचा टोला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/People-will-not-tolerate-sword-fighting---Shiv-Sena</link>
            <description>मुंबई : जिभेची तलवारबाजी जनता फार काळ सहन करेल अशी स्थिती नसल्याची बाब शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनाच्या अग्रलेखात मांडला आहे. जातीय आरक्षणासाठी तलवारी उपसण्याची भाषा सुरु आहे. अशी भाषा करणारी मंडळी तालेवार आहेत, असं म्हणत आता शमीच्या झाडावर असणारी शस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-12/shivsena.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : जिभेची तलवारबाजी जनता फार काळ सहन करेल अशी स्थिती नसल्याची बाब शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनाच्या अग्रलेखात मांडला आहे. जातीय आरक्षणासाठी तलवारी उपसण्याची भाषा सुरु आहे. अशी भाषा करणारी मंडळी तालेवार आहेत, असं म्हणत आता शमीच्या झाडावर असणारी शस्त्र नेमकी कोण काढणार आणि ती कोणावर चालवली जाणार याकडेच साऱ्यांचं लक्ष असेल, असे म्हणत दोन्ही राजांवर सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे. 

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळताच उदयनराजे आणि संभाजी राजे आक्रमक भूमिकेत आहेत. एमपीएससी परीक्षा पुढं ढकलल्या नाहीत तर, वेळ आल्यास तलवारी काढू अशा वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

राज्यातील एकंदर परिस्थिती बिकट झाली आहे. जनतेवर आर्थिक बोजा आहे. आता जनता जिभेची तलवारबाजी सहन करणार नाही, हा मुद्दा शिवसेनेकडून मांडला आहे. कोरोना काळात उदभवलेलं आर्थिक संकट आणि त्यामुळ सर्वसामान्यांवर ओढावलेल्या हलाखीच्या परिस्थितीची काही उदाहरणं देत या प्रश्नांवर बोलण्यास कोणीही तयार नसल्याचं म्हणत नाराजी देखील व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाच्या मुद्याला स्थगिती देण्यात आल्यानंतर हा मुद्दा चांगलाच पेटला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/People-will-not-tolerate-sword-fighting---Shiv-Sena</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 09 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जेट्टी सुविधांच्या प्रकल्पांना मिळणार गती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Jetty-facility-projects-will-gain-momentum</link>
            <description>जेट्टी सुविधांच्या प्रकल्पांना गती मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-09/jetty-facility.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जेट्टी सुविधांच्या प्रकल्पांना गती मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी अशा सूचना महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या मुंबई येथील मुख्यालयात बोर्डाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Jetty-facility-projects-will-gain-momentum</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 09 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्राणीपाल गुरुनाथ नार्वेकर यांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Animal-Keeper-Gurunath-Narvekar-honored-at-national-level</link>
            <description>भायखळा येथील राणीबागेत प्राण्यांच्या देखभालीचे काम करणाऱ्या प्राणी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-09/pranipal-gurnath-narvekar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[भायखळा येथील राणीबागेत प्राण्यांच्या देखभालीचे काम करणाऱ्या प्राणीपाल गुरुनाथ नार्वेकर यांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे. देशभरातील प्राणी संग्रहालयातीन केवळ ४ प्राणीपालांना या पुरस्कार देण्यात आला. त्यात मुंबईच्या गुरुनाथ नार्वेकर यांच्या नावाचा समावेश आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Animal-Keeper-Gurunath-Narvekar-honored-at-national-level</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 09 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर रितेशने सोडले मांसाहार, ब्लॅक कॉफी आणि एअरेटेड ड्रिंक्स  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Ritesh-quits-meat-black-coffee-and-aerated-drinks-after-taking-organ-donation-decision</link>
            <description>'कौन बनेगा करोडपती'च्या करमवीर स्पेशल एपिसोडसाठी अभिनेता डॉ. सुनील श्रॉफ यांच्यासाठी खेळताना रितेशने अवयव दान करण्याच्या </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-09/Riteish-Deshmukh-decision.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA['कौन बनेगा करोडपती'च्या करमवीर स्पेशल एपिसोडसाठी अभिनेता डॉ. सुनील श्रॉफ यांच्यासाठी खेळताना रितेशने अवयव दान करण्याच्या निर्णयाबाबत पुन्हा एकदा सांगितले आहे.

यावेळी रितेश म्हणाला, पत्नी जेनेलिया आणि मी अवयव दान करण्याबाबत विचार करत होतो. या लॉकडाऊनमध्ये आम्हाला यावर अधिक विचार करायला वेळ मिळाला. दुर्दैवाने यासाठी कुठे गेले पाहिजे किंवा या बद्दलची प्रोसेस काय असते याबद्दल पुरेशी माहिती नव्हती. एके दिवशी दोघांनी एक व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला की, आम्हाला अवयव दान करायचे आहे.'' ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Ritesh-quits-meat-black-coffee-and-aerated-drinks-after-taking-organ-donation-decision</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 09 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महिला व बालकांसंदर्भातील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींबाबत सामाजिक उत्तरदायित्व मोहीम राबविण्याची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Social-responsibility-campaign-on-cyber-crime-complaints-against-women-and-children</link>
            <description>कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सायबर क्राईममध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-09/gorhe_neelam.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सायबर क्राईममध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यात प्रामुख्याने तरुण मुले आणि मुली अडकले जाऊन टोकाच्या भूमिका घेत आहेत. महिला आणि बालकांसंदर्भातील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींबाबत सामाजिक उत्तरदायित्व मोहीम राबवावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Social-responsibility-campaign-on-cyber-crime-complaints-against-women-and-children</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सामान्यांना परवडेल अशा किंमतीत मास्क मिळणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-common-man-will-get-the-mask-at-an-affordable-price</link>
            <description>   मुंबई :  कोरानाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांसाठी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मास्क घालणे, अंतर राखणे असे वारंवार ऐकायला आणि पाह्यला मिळत आहे. कोरोना काळात आवश्यक असलेले मास्कचा काळाबाजारही काही काळ झाला. परंतु, आता शासनाने सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत मास्क मिळणा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-08/n95-shutterstock-scaled.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[   मुंबई :  कोरानाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांसाठी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मास्क घालणे, अंतर राखणे असे वारंवार ऐकायला आणि पाह्यला मिळत आहे. कोरोना काळात आवश्यक असलेले मास्कचा काळाबाजारही काही काळ झाला. परंतु, आता शासनाने सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत मास्क मिळणार असल्याचा विश्वास दिल्याने सर्व सामान्यांना दिलासा मिळत आहे. 
मास्क आणि सॅनिटायझरची मागणी कोरोनाकाळात प्रचंड वाढली आहे. यासाठी मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीही वाढल्या. सर्वसामान्यांसाठी दर नियंत्रित करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेथाली संयुक्त बैठक घेण्यात आली. याबैठकीमध्ये आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. 
नेमलेल्या समितीने मास्क आणि सॅनिटायझरच्या वाढत्या किंमतीवर वचक बसविण्यासाठी अहवाल राज्य सरकारकडे सोपविला आहे. एन ९५ मास्कचे दर १९ ते ५० रूपयांपर्यंत असतील. तर डबल आणि ट्रीपल लेअर मास्क हे अगदी मोजक्याच किंमतीत उपलब्ध असणार आहे. या अहवालावर लवकरच निर्णय होणार असून याची अंमलबजावणी करणे सर्वांना बंधनकारक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-common-man-will-get-the-mask-at-an-affordable-price</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यातील शाळा दिवाळीनंतर : मुख्यमंत्र्यांचे संकेत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Schools-starts-in-the-state-after-Diwali-</link>
            <description>
मुंबई : 

केंद्र सरकारने देशात येत्या १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. राज्यातील शाळा १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता याबाबत दिवाळीनंतर निर्णय घ्यावा,अशी चर्चा बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातील शाळा येत्या १५ ऑक्टोब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-08/schools-coronavirus-1590998858-1591973086.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
मुंबई : 

केंद्र सरकारने देशात येत्या १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. राज्यातील शाळा १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता याबाबत दिवाळीनंतर निर्णय घ्यावा,अशी चर्चा बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातील शाळा येत्या १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनाही त्यांनी जारी केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र राज्यातील सध्याचा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रातील शाळा  येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सध्या शाळा सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा,अशी चर्चा बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. राज्यात सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरु आहे. याबाबतचा आढावा घेण्यासंदर्भातील निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले.त्यामुळे तुर्तास शाळा या दिवाळीनंतर सुरु करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरु होण्याबाबत विचार होऊ शकतो, तसेच सध्याच्या परिस्थितीत ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु करण्याबाबत विचार सुरु आहे असल्याचे सांगण्यात येते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Schools-starts-in-the-state-after-Diwali-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'दिशा' कायदा आगामी अधिवेशनात संमत करणार - अनिल देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Disha-Act-will-be-passed-in-the-next-session</link>
            <description>राज्यातील माता भगिनींसाठी सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा 'दिशा' कायदा येत्या अध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-07/Anil-Deshmukh-disha act.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यातील माता भगिनींसाठी सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा 'दिशा' कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेणार, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित दिशा कायदा अंमलबजावणी तसेच महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Disha-Act-will-be-passed-in-the-next-session</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यातील लिपिक संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबविणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Recruitment-process-for-clerical-posts-in-the-state-To-be-implemented-through-MPSC</link>
            <description>मुंबई :

 राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

 	महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

 यावेळी भरणे म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट अ आणि ब संवर्गासाठी, पोलीस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आदी काही गट क मधील पदांसाठी तसेच बृहन्मुंबईतील लिपिक संवर्गासाठीही एमपीएससीमार्फत भर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-07/selection-907-500x500.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

 राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

 	महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

 यावेळी भरणे म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट अ आणि ब संवर्गासाठी, पोलीस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आदी काही गट क मधील पदांसाठी तसेच बृहन्मुंबईतील लिपिक संवर्गासाठीही एमपीएससीमार्फत भरती प्रक्रिया राब‍िण्यात येते. तथापि, राज्यातील उर्वरित जिल्ह्यात बहुतांश गट ब अराजपत्रित आणि गट क मधील पदांची भरतीप्रक्रिया स्थानिक पातळीवर होते. त्यामुळे उमेदवारांना प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागल्याने खर्च वाढतो. 

 	भरणे पुढे म्हणाले की, एमपीएससीच्या माध्यमातून केंद्रीकृत पद्धतीने एकाच वेळी या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवावी अशी मागणी उमेदवारांकडून येत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सर्वच गट ब आणि गट क संवर्गातील पदांची भरती एमपीएससीच्या माध्यमातून राबविता येईल काय याबाबत चाचपणी करण्यात येईल. तथापि, प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला लिपिक संवर्गासाठी एमपीएससीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांना वेगवेगळ्या विभागांच्या परीक्षेसाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही तसेच त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक तसेच शारीरिक त्रास वाचू शकेल, असेही ते म्हणाले.

 	आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी देणाऱ्या उमेदवारांच्या अनुषंगाने बैठकीच्या आयोजनाबाबत मागणी केली होती. या बैठकीमध्ये एमपीएससी मुख्यालयाच्या बेलापूर येथील प्रस्तावित इमारत उभारणीबाबतही चर्चा करण्यात आली. लवकरच या इमारतीसाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. एमपीएससीच्या सदस्य नियुक्तीसाठी अर्ज प्राप्त झाले असून त्याची छाननी आणि नियुक्तीप्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया गतीने पार पाडण्यासाठी सदस्यांची सर्व पदे लवकरात लवकर भरणे आवश्यक आहे, असे भरणे म्हणाले. मंत्रालयीन संवर्गातील प्रलंबित पदोन्नत्यांच्या अनुषंगानेही त्वरीत कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीस आमदार रोहित पवार, संजय शिंदे, अतुल बेनके यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव राहुल कुलकर्णी, श्रीमती गीता कुलकर्णी, श्रीमती सु. मो. महाडिक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सु. ह. अवताडे आदी यावेळी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Recruitment-process-for-clerical-posts-in-the-state-To-be-implemented-through-MPSC</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'कोविड कवच ॲप'चा ऑनलाईन शुभारंभ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-launch-of-Covid--App</link>
            <description>
मुंबई  : 


कोविड -१९ रुग्णांबाबतची सर्व माहिती मिळण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘कोविड कवच मोबाईल ॲप’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी मंत्रालयात ऑनलाईन पध्दतीने ‘कोविड कवच मोबाईल ॲप’चे उद्घाटन करण्यात आले.

वैद्यकीय शिक्षण म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-07/1585513326_573046_1585513376_noticia_normal_recorte1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
मुंबई  : 


कोविड -१९ रुग्णांबाबतची सर्व माहिती मिळण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘कोविड कवच मोबाईल ॲप’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी मंत्रालयात ऑनलाईन पध्दतीने ‘कोविड कवच मोबाईल ॲप’चे उद्घाटन करण्यात आले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात कोविड-19 रुग्णांची संख्या वाढलेली असली तरी गेल्या काही दिवसात कोविड -19 चे रुग्ण कमी होण्यास तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत आहे. ‘कोविड कवच मोबाईल ॲप’चा फायदा अधिकाधिक कोविड-19 चे रुग्ण कमी करण्यासाठी कसा करता येईल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

अनेकदा कोविड -19 झालेल्यांना पुन्हा कोविड होण्याचा धोका असतो किंवा कोविड -19 मुळे दुसरे काही आजार होण्याची शक्यता दिसून येते अशा वेळी ‘कोविड कवच मोबाईल ॲप’ रुग्णांची माहिती ठेवण्यासाठी तसेच रुग्णांचे निरीक्षण करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. या ॲपचा अधिकाधिक उपयोग कोविड रुग्णांचा ट्रॅक ठेवणे, कोविडबाधित रुग्णांचे निदान करणे आणि त्यांना वेळेत उपचार देणे यासाठी होणे आवश्यक असून यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सर्व अधिष्ठाता, डॉक्टरांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

यावेळी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सर्व अधिष्ठाता उपस्थित होते. जीवन ज्योत कॅन्सर अँड रिलीफ केअर ट्रस्टचे हरकचंद सावला, शस्त्र लॅब्सचे सुनील नायर, शस्त्र लॅबचे हेल्थकेअर कन्सल्टंट विजयकुमार अय्यर, शिवांगी कुंभार यांच्या प्रयत्नाने कोविड कवच हे ॲप तयार करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-launch-of-Covid--App</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई पोलिसांची सोशल मीडियावर ८० हजार फेक अकाऊंट      ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/80000-fake-accounts-of-Mumbai-Police-on-social-media</link>
            <description>मुंबई : 

  सोशल मीडियावर पोलिसांच्या विरोधात प्रोपोगंडा तयार करण्यात आला आहे. IT ऍक्टनुसार सायबर सेल या सर्व फेक अकाऊंटची पूर्ण चौकशी करण्यात येणार  आहेत. या प्रकरणात आयटी ऍक्ट ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती मुंबई पोलीस CP परमबीर सिंह यांनी सांगितले. 

पोलिसांची प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-06/mumbai-police-fake-acc.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 

  सोशल मीडियावर पोलिसांच्या विरोधात प्रोपोगंडा तयार करण्यात आला आहे. IT ऍक्टनुसार सायबर सेल या सर्व फेक अकाऊंटची पूर्ण चौकशी करण्यात येणार  आहेत. या प्रकरणात आयटी ऍक्ट ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती मुंबई पोलीस CP परमबीर सिंह यांनी सांगितले. 

पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मिडियावर ८० हजार फेक अकाऊंट बनविण्यात आले आहे. सायबर विभागाने या सर्व फेक अकाऊंटची यादी तयार केली आहे. यातील काही अकाऊंट २०१० मध्ये तयार केले आहेत. या सर्व ऍक्टिव अकाऊंटच्या माध्यमातून #justiceforSushant आणि #SSR हे दोन हॅशटॅग ट्रेंड करण्यात आले. हे फेक अकाऊंट भारतात नाही तर दुसऱ्या देशात म्हणजे इंडोनेशिया, टर्की. थायलंड, फ्रान्स, इटली या देशातून हॅंडल केले जात होते. याप्रकरणी काँग्रेस नेता आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी ट्विट करून,'मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या ८० हजार फेक सोशल मीडिया अकाऊंटची चौकशी झाली पाहिजे', अशी मागणी केली आहे. 

परमबीर सिंह यांनी यावर निशाणा साधला आहे. हा खुलासा झाल्यानंतर मुंबई पोलिसांवर प्रश्न विचारणाऱ्यांवर आता शिवसेनेसोबतच काँग्रेसने देखील टीका केली आहे.  फॉरेन्सिक तपासात एम्सच्या ७ सदस्यांच्या पॅनलने सीबीआयला दिलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केलं आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/80000-fake-accounts-of-Mumbai-Police-on-social-media</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी काटेकोर नियमांचे पालन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Adherence-to-strict-rules-to-prevent-black-market-of-remedicivir-injection</link>
            <description>मुंबई : 

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार गरजूंना हे औषध सहज उपलब्ध व्हावे, यासाठी काटेकोरपणे दक्षता बाळगण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे सह-आयुक्त जे.बी.मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन वापर करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. सध्या महाराष्ट्रात या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवडा होणार नाही, याबाब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-06/_113251971_hetero_donation_1-12.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार गरजूंना हे औषध सहज उपलब्ध व्हावे, यासाठी काटेकोरपणे दक्षता बाळगण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे सह-आयुक्त जे.बी.मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन वापर करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. सध्या महाराष्ट्रात या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवडा होणार नाही, याबाबत योग्य ते नियंत्रण ठेवले जात असल्याचेही मंत्री यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. या औषधाच्या विक्री, वितरण व साठ्यावर आणि काळ्या बाजारावर अन्न व औषध प्रशासन विभाग नियंत्रण ठेवत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन या औषधाच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठ्याबाबतची माहिती प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असून त्यावर प्रशासनातर्फे नियंत्रण ठेवले जात आहे. हे इंजेक्शन वापरण्याची परवानगी फक्त रूग्णालय आणि वैद्यकीय संस्था यांनाच दिली आहे. 

या इंजेक्शनचा काळाबाजर करण्याऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत अनेक ठिकाणी छापे ठाकले आहे. आरोपींना पोलिसांमार्फत अटक करण्यात आलेली आहे. प्रशासनामार्फत अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात २४X७ नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. काही तक्रार किंवा समस्या असल्यास त्यासाठी प्रशासनाने ०२२-२६५९२३६४ हा नंबर दिला आहे तसेच टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ वर आपली तक्रार समस्या सोडविण्यात येणार आहे. तरी रेमडेसिविर इंजेक्शन कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा औषधाचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध प्रशासन जिल्हा कार्यालयास अथवा नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधल्यास औषध मिळूवन देण्यास निश्चित मदत केली जाणार आहे. तसेच काळाबाजार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही सह आयुक्त मंत्री यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Adherence-to-strict-rules-to-prevent-black-market-of-remedicivir-injection</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  देशातील पहिल्या 'एलजीबीटी' सेलची स्थापना; राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उपक्रम  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-Establishment-of-first-LGBT-cell-in-the-country-An-initiative-of-the-NCP</link>
            <description>मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसने अभिनव उपक्रम साकारत देशातील पहिल्या एलजीबीटी सेलची स्थापना केली आहे. या सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली. प्रिया पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणारे १४ जण त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 
समाजात एलजीबीटी लोक चौकटीत यायला बघत असतात. त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-05/WhatsApp Image 2020-10-05 at 3.02.36 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसने अभिनव उपक्रम साकारत देशातील पहिल्या एलजीबीटी सेलची स्थापना केली आहे. या सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली. प्रिया पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणारे १४ जण त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 
समाजात एलजीबीटी लोक चौकटीत यायला बघत असतात. त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. याचा विचार राष्ट्रवादीने केला आहे शिवाय राष्ट्रवादीने निवडणूक काळात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पाऊल टाकले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यांतर्गत एलजीबीटी वेल्फेअर बोर्डसाठी प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसने युवती संघटना स्थापन केली आणि आता 'एलजीबीटी' सेलची स्थापना केली आहे. देशातील असा पहिला पक्ष आहे. मिशन मोडमध्ये वेल्फेअर बोर्ड सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आला आहे असे खासदार सुप्रियाताई सुळे यावेळी म्हणाल्या. 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'एलजीबीटी सेल' च्या राज्यप्रमुखपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती जाहीर केली. या सेलची इतर कार्यकारिणी खालीलप्रमाणे उपाध्यक्ष अनिता वाडेकर, जनरल सेक्रेटरी माधुरी सरोदे शर्मा, स्नेहल कांबळे, सेक्रेटरी उर्मी जाधव, सुबोध कासारे, कोषाध्यक्ष सावियो मास्करीनास, सदस्य अभिजित ठाकूर, प्रियुष दळवी, श्रेयांक आजमेरा, साहिल शेख, साध्य पवार, रोहन पुजारी, दिव्या लक्ष्मनन. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रिया पाटील उपस्थित होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-Establishment-of-first-LGBT-cell-in-the-country-An-initiative-of-the-NCP</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात लवकरच होमिओपॅथी महाविद्यालय लवकरच सुरू होणार ?  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Homeopathy-college-to-start-soon-in-the-state</link>
            <description>महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेज तर्फे ‘केशरबाई सोनाजी क्षीरसागर’ उर्फ ‘केशरबाई काकू’ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, होमिओपॅथ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-05/5811e918dd0895c9058b4c04.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेज तर्फे ‘केशरबाई सोनाजी क्षीरसागर’ उर्फ ‘केशरबाई काकू’ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, होमिओपॅथिक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.रामजी सिंग, आमदार विक्रम काळे, काकू नाना प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. कालिदास थिगळे यांच्यासहित होमिओपॅथी वैद्यक क्षेत्रातील अनेक नामवंत डॉक्टर व मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना कै. केशरबाई काकूंचे अथक परिश्रम व त्यांनी समाजाप्रती केलेल्या प्रचंड कार्याला उजाळा देताना देशमुख म्हणाले, केशरबाई काकूंनी बीड येथे सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेजची स्थापना केली. कोविड -१९ महामारीच्या काळात जगभर सर्व उपचार पद्धती कोरोना रुग्णांवर शक्य ते सर्व उत्तम उपचार करत आहेत. त्यात होमिओपॅथीदेखील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे होमिओपॅथी ही अहिंसक व सर्वांना परवडेल अशी उपचार पद्धती आहे. असेही देशमुख यांनी म्हटले.
एकीकडे भारतातील एकूण होमिओपॅथी वैद्यकीय कॉलेजपैकी एक चतुर्थांश कॉलेज ही एकट्या महाराष्ट्रात असून राज्यात अजून एकही शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय कॉलेज नाही यावर त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त करून उपस्थितांना खात्री दिली की त्यांच्या येत्या कार्यकाळात राज्य शासनाद्वारे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील व गरज पडेल तिथे केंद्र सरकारची मदतदेखील घेतली जाईल असेही देशमुख म्हणाले. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Homeopathy-college-to-start-soon-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईची लाईफ लाईन लोकल सुरू करण्याची मनसेचा मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MNS-demands-to-start-Mumbai--local</link>
            <description>
मुंबई :

राज्य सरकारमध्ये मूर्ख लोकांची मांदियाळी भरली आहे. सरकारने दुकाने, बार, हॉटेल, मॉल्स, कंपन्यांसह अनेक उपक्रम सुरू केले आहेत, परंतु या कामाच्या ठिकाणी लोकांनी कसे जायचे? असा सवाल करत मनसेने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-05/jpg (2).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
मुंबई :

राज्य सरकारमध्ये मूर्ख लोकांची मांदियाळी भरली आहे. सरकारने दुकाने, बार, हॉटेल, मॉल्स, कंपन्यांसह अनेक उपक्रम सुरू केले आहेत, परंतु या कामाच्या ठिकाणी लोकांनी कसे जायचे? असा सवाल करत मनसेने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

 सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याच्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या विधानानंतर रविवारी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लोकल सुरू करण्यावरून संताप व्यक्त केला आहे.

देशपांडे म्हणाले की,  सरकार फक्त घोषणा करत आहे. कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. विचार करण्याचे धाडस सरकारमध्ये नाही. लोकल सुरू होण्यावरून न्यायालयाने सरकारचे कान टोचले आहेत. मात्र अजूनही सरकारला काही फरक पडलेला नाही. असे देशपांडे म्हणाले.

स्वतः घरी बसलेत त्याप्रमाणे सामान्य लोक देखील घरीच बसून राहावेत अशी इच्छा आहे, असे म्हणत देशपांडे यांनी नाव न घेता सरकारवर निशाणा साधला आहे. तर लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे कोणताही प्रस्ताव देण्यात आला नसल्याचे शनिवारी रेल्वेमंत्री गोयल यांनी स्पष्ट केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MNS-demands-to-start-Mumbai--local</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची “जाग” आयुष्यभरासाठी जपू या- मुख्यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Lets-take-care-of-the-environment-and-wildlife</link>
            <description> वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-01/uddhav-thackery-pti.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाप्रती येणारी सजगता, जाग ही केवळ सप्ताह साजरा करण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभरासाठी जपू या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Lets-take-care-of-the-environment-and-wildlife</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मोहीम केवळ शासनाची नाही तर लोकांची – मुख्यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-campaign-is-not-just-for-the-government-but-for-the-people</link>
            <description>राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात ८ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत आरोग्य सर्वे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-01/cm-uddhav-thackeray.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात ८ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत आरोग्य सर्वेक्षण झाले आहे. एकूण सुमारे २४ लाख कुटुंबाना पथकांनी भेटी दिल्या असल्याचे ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी या मोहिमेच्या जिल्हा परिषदामार्फत होत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या मोहिमेला अधिक परिणामकारक करा तसेच अधिकाधिक लोकांना यात सहभागी करून घ्या असे सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-campaign-is-not-just-for-the-government-but-for-the-people</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सातारा जिल्ह्याच्या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-launch-of-Patient-Management-System-by-Cooperative-Minister-Balasaheb-Patil</link>
            <description>सातारा जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णांसाठी जिल्ह्यात केंद्रीय र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-01/balasaheb-patil-online-inaugiration.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सातारा जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णांसाठी जिल्ह्यात केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-launch-of-Patient-Management-System-by-Cooperative-Minister-Balasaheb-Patil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोविड सेंटर्ससाठी मार्गदर्शक सूचना जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Guidelines-for-Covid-Centres-released</link>
            <description>राज्यात कोविड सेंटर्समध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-01/covid-centres-guidlines.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यात कोविड सेंटर्समध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत आरोग्य विभागाने रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Guidelines-for-Covid-Centres-released</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईतील प्रवेश महागला : टोल दरवाढ विरोधात मनसे आक्रमक  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Admission-in-Mumbai-is-expensive--MNS-is-aggressive-against-toll-hike</link>
            <description>मुंबई – मुंबईत आता प्रवेश करणे महाग होणार आहे. मुंबईत प्रवेश करताना द्यावा लागणारा टोल टॅक्स आता ५ ते २५ रूपयांना वाढला आहे. शासनाने याबाबत निर्णय जारी केला आहे. दरम्यान टोल दरवाढी विरोधात मनसे आक्रमक झाली असून आज मनसे कार्यकर्त्यांनी एरो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-01/download (2).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – मुंबईत आता प्रवेश करणे महाग होणार आहे. मुंबईत प्रवेश करताना द्यावा लागणारा टोल टॅक्स आता ५ ते २५ रूपयांना वाढला आहे. शासनाने याबाबत निर्णय जारी केला आहे. दरम्यान टोल दरवाढी विरोधात मनसे आक्रमक झाली असून आज मनसे कार्यकर्त्यांनी एरोलीमध्ये टोल दरवाढी विरोधात आंदोलन केले. 
यावेळी त्यांनी टोलवर उभ्या असलेल्या गाड्यांना विना टोल देताच सोडल्या. काही वेळेनंतर पोलीसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना बाजुला करून गाड्यांना टोल भरण्यास सांगितले. मुंबईतील टोल दरवाढीविरोधात मनसेने टोल नाक्यावर आंदोलन केले. नवी मुंबईतल्या ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन करून टोल रद्द करण्याची मागणी मनसेनं केली आहे. टोल मासिक पासाचे दरही वाढतील. त्यामुळे महागाईत अधिकच भर पडेल. एकीकडे रोज वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना सर्वसामान्य मुंबईकरांना आता मुंबईत प्रवेश करण्यासाठी वाढीव दराने टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले, असे मनसेकडून सांगण्यात आले. आता सौम्य आंदोलन करत आहोत. जर टोल दरवाढ थांबविली नाही, तर भविष्यात आंदोलन तीव्र करू असा इशारा मनसेने दिला आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Admission-in-Mumbai-is-expensive--MNS-is-aggressive-against-toll-hike</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सोयाबीन खरेदीची ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-registration-of-soybean-purchase-starts-from-today</link>
            <description>हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-01/new-balasaheb-patil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर खरेदीला सुरुवात १५ ऑक्टोबरपासून होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-registration-of-soybean-purchase-starts-from-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्य पोलीस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती      ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-IPS-cadre-promotion-to-16-officers-in-State-Police-Service</link>
            <description>मुंबई : राज्य पोलीस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केलेत. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-01/4MA_20PO_20SE.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्य पोलीस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केलेत. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अखिल भारतीय पोलीस सेवेत दरवर्षी २५ टक्के जागा स्थानिक राज्य पोलीस सेवेतून भरल्या जातात. त्यासाठी प्रत्येक राज्य आपल्या राज्याच्या कोटय़ानुसार पात्र उमेदवारांचे प्रस्ताव केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवतात. त्यानंतर लोकसेवा आयोग पात्र उमेदवारांची निवड करून अंतिम यादी केंद्र सरकराला कळवते. राज्य पोलीस सेवेत अधीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर त्यांची आयपीएस पदोन्नती होते.

आयपीएस पदोन्नती झालेल्यांची नावे
एस. जी. वायसे पाटील, ए. एम. बारगळ, एन. टी. ठाकूर, एस. एल. सरदेशपांडे, नितीन प्रभाकर पवार, डी. पी. प्रधान, एम. एम. मोहिते (शीला डी सैल), पांडुरंग पाटील, टी.सी दोशी, डी.बी पाटील(वाघमोडे) एस.एस. बुरसे, सुनीता साळुंखे- ठाकरे, एस. एन.परोपकारी, एस. एस. घारगे, रवींद्रसिंग परदेशी आणि पुरुषोत्तम कराड यांची निवड झाली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-IPS-cadre-promotion-to-16-officers-in-State-Police-Service</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 30 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर, अमरावती, मराठवाडा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा पुढे ढकलल्या  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Nagpur-Amravati-Marathwada-University-final-year-exams-postponed</link>
            <description>मुंबई – आधीच कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परिक्षेला उशीर झाला होता. अशातच कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे नागपूर, अमरावती आणि औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाच्या परिक्षा पुढे ढकलल्या असल्याची बातमी पुढे आली आहे. यामुळे विद्यार्थ्यां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-30/rtm-nu-results-summer-2019-released.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – आधीच कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परिक्षेला उशीर झाला होता. अशातच कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे नागपूर, अमरावती आणि औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाच्या परिक्षा पुढे ढकलल्या असल्याची बातमी पुढे आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणखी काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे. 
अमरावती विद्यापीठाच्या परिक्षा १ ऑक्टोबर पासुन सुरू होणार होत्या. परंतु, कर्मचाऱ्यांनी लेखणी आंदोलन बंद केल्यामुळे विद्यापीठाच्या परिक्षा पुढे १५ दिवस म्हणजे १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे आणखी काही विद्यार्थ्यांना परिक्षांसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र धोक्यात येणार नाही ना, याची चिंता पालकांना वाटत आहे. 
नागपूर विद्यापीठातही कर्मचारी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. याबाबत विद्यापीठाने कालच परिपत्रक काढले होते. ऑनलाईन परिक्षेसाठी विद्यापीठाने एक ऍपदेखील विकसित केले होते. आता परिक्षा रद्द केल्याने आणखी किती काळ विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागणार आहे, हे बघावे लागणार आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Nagpur-Amravati-Marathwada-University-final-year-exams-postponed</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ३ महिन्यात १२ वेळा गांजा खरेदी केला; धर्मा प्रॉडक्शनच्या डायरेक्टरची कबुली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Purchased-cannabis-12-times-in-3-months</link>
            <description>ड्रग्स प्रकरणी धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितिजने एक मोठा खुलासा केला</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-29/dharma-production-director.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ड्रग्स प्रकरणी धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितिजने एक मोठा खुलासा केला आहे. तीन महिन्यात १ डझन गांजा खरेदी केल्याची कबुली त्याने दिली आहे. ५० ग्रॅम गांजा खरेदी करण्यासाठी तो ३ हजार ५०० रूपये मोजत होता. क्षितिजच्या घरात एनसीबीनं छापेमारी केली होती. यात त्याच्या घरात गांजा आढळला होता. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Purchased-cannabis-12-times-in-3-months</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात कोविड काळात २ लाख ७१ हजार गुन्हे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-2-lakh-71-thousand-crimes-in-Covid-period-</link>
            <description>लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख ७१ हजार गुन्हे,तसेच १३४७ वाहनांवर अवैध </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-29/crime_representative_image.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख ७१ हजार गुन्हे,तसेच १३४७ वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल तर २८ कोटी ५५ लाख मरुपयांची दंड आकारणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
            राज्यात २२ मार्च ते २८ सप्टेंबर पर्यंत कलम १८८ नुसार २,७०,६०० गुन्हे नोंद झाले असून ३७,४४२ व्यक्तींना अटक करण्यात आली.९६,४६६ वाहने जप्त केली. यातील विविध गुन्हांसाठी  २८ कोटी ५५ लाख ६०  हजार ९१४ रु. दंड आकारण्यात आला.
    ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-2-lakh-71-thousand-crimes-in-Covid-period-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अनुसूचित जमाती व वननिवासी लोकांना लगतच्या वनक्षेत्रात आवासासाठी जमीन उपलब्ध होणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-Land-will-be-available-for-the-Scheduled-Tribes-and-forest-dwellers-to-live-in-forest-area</link>
            <description>राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-29/schedule-tribe-people.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ मध्ये बदल करीत अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी कुटुंबांना निवासालगतच्या वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-Land-will-be-available-for-the-Scheduled-Tribes-and-forest-dwellers-to-live-in-forest-area</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 29 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महापालिकेच्या सुधार समिती सदस्य निवडीवरून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस दिसून येत आहे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-NCP-suffers-from-election-of-NMC-reform-committee-members</link>
            <description>महापालिकेच्या सुधार समिती सदस्य निवडीवरून मुंबई राष्ट्रवादी काँ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-29/NCP-mumbai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महापालिकेच्या सुधार समिती सदस्य निवडीवरून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस दिसून येत आहे. मुंबई अध्यक्ष आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिलेल्या यादीतील नावांवर फुली मारून गटनेत्या राखी जाधव यांनी दुस-यांचीच वर्णी लावल्याने पक्षात नाराजी नाट्य रंगले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-NCP-suffers-from-election-of-NMC-reform-committee-members</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ फिगर पेक्षा टॅलेंट जास्त महत्वाचं, झी युवावर बघा वजनदार डान्सिंग क्वीन्सचा टॅलेंटचा प्रवास ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Dancing-Queens-show-on-Zee-Yuva</link>
            <description>महाराष्ट्रातला वजनदार डान्स रिऍलिटी शो 'डान्सिंग क्वीन' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. एक अनोखी संकल्पना घेऊन या कार्यक्रमाने सर्व स्टिरिओटाइप तोडून एक दमदार कार्यक्रम सादर केला आहे. या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी सोबत पहिल्यांदाच परीक्ष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/sonali-malishka-news.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्रातला वजनदार डान्स रिऍलिटी शो 'डान्सिंग क्वीन' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. एक अनोखी संकल्पना घेऊन या कार्यक्रमाने सर्व स्टिरिओटाइप तोडून एक दमदार कार्यक्रम सादर केला आहे. या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी सोबत पहिल्यांदाच परीक्षकाच्या खुर्चीत मुंबईची मुलगी मलिष्का दिसणार आहे. अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार असून यात एकूण सोळा वजनदार स्पर्धक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. यातील स्पर्धक जितके वजनदार आहेत त्याहून जास्त त्यांचे परफॉर्मन्सेस दमदार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी देणाऱ्या या कार्यक्रमातील स्पर्धक आणि परीक्षक यांच्यासोबत अधिक जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या सर्व वजनदार स्पर्धकांचा डान्सिंग क्वीनच्या मंचापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नाहीये. त्यामुळे त्यांच्या डान्सची सुरुवात कशी झाली आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी झी युवा वाहिनी सोमवार आणि मंगळवार रात्री ८.३०  'डान्सिंग क्वीन अनलॉक'  हा खास कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Dancing-Queens-show-on-Zee-Yuva</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस, 92 व्या वर्षात केले पदार्पण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Today-is-the-birthday-of-Bharat-Ratna-Lata-Mangeshkar</link>
            <description>सात दशकांपासून सुरांची जादू कायम ठेवणाऱ्या, देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना आपल्या मोहक आवाजाने स्वरबद्ध करणाऱ्या लता दीदींनी आज  92 </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/lata_mangeshkar_bday.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सात दशकांपासून सुरांची जादू कायम ठेवणाऱ्या, देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना आपल्या मोहक आवाजाने स्वरबद्ध करणाऱ्या लता दीदींनी आज  92 व्या वर्षात पदार्पण केले. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये मध्य प्रदेशमधील इंदूर येथे झाला. लता दिदींचे खरे नाव हेमा होते पण, दीनानाथ मंगेशकर यांच्या ' भावबंध' या नाटकातील 'लतिका' या पात्राच्या नावावरुन हेमा नाव बदलून 'लता' ठेवले. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Today-is-the-birthday-of-Bharat-Ratna-Lata-Mangeshkar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Secretary-of-State-Sanjay-Kumar-corona-postive</link>
            <description>राज्याचे प्रधान सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण झाली</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/Sanjay-Kumar-corona-positive.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्याचे प्रधान सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही महिन्यात मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या दालनातील अधिकारी आणि मंत्र्यांनाही कोरानाची लागण झालेली आहे. त्यानंतर आता संजयकुमार यांनाही कोरोना झाला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Secretary-of-State-Sanjay-Kumar-corona-postive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चौकशीदरम्यान तीनवेळा रडली दीपिका  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-Deepika-cried-three-times-during-the-interrogation</link>
            <description>NCB च्या शनिवारी झालेल्या चौकशीदरम्यान द</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/deepika-padukone.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[NCB च्या शनिवारी झालेल्या चौकशीदरम्यान दीपिका पादुकोण तीनवेळा रडू कोसळले. यावर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी भावनिक कार्डचा वापर करू नका अशा कडक शब्दांत तिला सुनावले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-Deepika-cried-three-times-during-the-interrogation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र शाखांनी एकत्रित संशोधन कार्य करावे : राज्यपाल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Ayurveda-and-modern-medicine-should-do-research-together-Governor</link>
            <description>आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र दोघांचीही स्वतंत्र बलस्थाने आहेत. या शाखांनी एकत्रितपणे संशो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/governer-of-maharashtra.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र दोघांचीही स्वतंत्र बलस्थाने आहेत. या शाखांनी एकत्रितपणे संशोधन कार्य केल्यास कर्करुग्णांना तसेच इतर रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. सध्या जगाला भेडसावत असलेल्या कोरोना संसर्गावर देखील आयुर्वेदाच्या माध्यमातून संशोधन होऊन उपचार शोधला जाईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Ayurveda-and-modern-medicine-should-do-research-together-Governor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सरकार आपल्या कृतीमुळे कोसळणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-government-will-collapse-because-of-its-own-actions</link>
            <description>शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सोबत झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाल्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/devendra-fadnavis.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सोबत झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाल्यानंतर या भेटीबाबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अखेर खुलासा केला आहे. राज्यातील आघाडीचे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल,सरकार बनवण्याची घाई भाजपला नाही. रविवारच्या भेटीचा राजकीय अर्थ काढला गेला’, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-government-will-collapse-because-of-its-own-actions</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देवेंद्र फडणवीस हे आमचे कायमचे शत्रू नाहीत  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Devendra-Fadnavis-is-not-our-enemy</link>
            <description>माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/raut-fadnavis-meets.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीमुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून चर्चा केली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सुद्धा उपस्थितीत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Devendra-Fadnavis-is-not-our-enemy</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाउन मध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांना लाईट बिले पाठवलीच नाहीत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/No-light-bills-were-sent-to-the-ministers-bungalows-in-the-lockdown</link>
            <description>मुंबई शहराला वीज पुरवठा करणा-या बेस्ट वीज कंपनीने सामान्य नागरिकांना लॉकडाउनमध्ये जादा रक्कमे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/mscb-mahavitaran.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई शहराला वीज पुरवठा करणा-या बेस्ट वीज कंपनीने सामान्य नागरिकांना लॉकडाउनमध्ये जादा रक्कमेची लाईट बिले पाठविल्याची घटना ताजी असतानाच त्याच बेस्ट प्रशासनाने राज्यातील मंत्र्यांना लॉकडाउन कालावधीतील ४ ते ५ महिन्याची लाईट बिले  पाठविली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/No-light-bills-were-sent-to-the-ministers-bungalows-in-the-lockdown</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि एमटीडीसी रेसिडन्सीमध्ये विविध सुविधा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Various-facilities-at-Grape-Park-Resort-and-MTDC-Residency</link>
            <description>महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) नाशिकमधील गंगापूर धरण येथे सुमारे 14.48 हेक्टर क्षेत्रावर पर्यटन सुविधा तयार करण्यात आल्या आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/Grape_Park_resort.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) नाशिकमधील गंगापूर धरण येथे सुमारे 14.48 हेक्टर क्षेत्रावर पर्यटन सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यातील एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्टद्वारे पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या रिसॉर्टमध्ये 4 ट्वीन व्हिला (प्रत्येकी 3 कक्ष), 28 पर्यटक कक्ष, उपहारगृह, जलतरण तलाव, सभागृह, स्वागतकक्ष, प्रतिक्षा कक्ष व इतर मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत. तसेच याच परिसरात असलेल्या बोट क्लबमधील 11 बोटी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येत आहेत. या पर्यटन संकुलाचे रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई-उद्घाटन करण्यात आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Various-facilities-at-Grape-Park-Resort-and-MTDC-Residency</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 28 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू – मुख्यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/We-will-make-Maharashtra-the-number-one-tourist-state-CM</link>
            <description>जागतिक पर्यटन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण परिसरातील ‘एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट’ आणि बोट</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-28/maharashtra-tourism-state.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जागतिक पर्यटन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण परिसरातील ‘एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट’ आणि बोट क्लबचे तसेच खारघर येथील ‘एमटीडीसी रेसिडन्सी’ या पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले. तसेच राज्यातील पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे, कृषी पर्यटन, युनेस्को जागतिक वारसास्थळे, राज्यातील विमानतळे, महामार्ग, महत्त्वाचे हॉटेल्स, रिसॉर्टस्, न्याहरी-निवास, जिल्हा पर्यटन आदींची माहिती देणाऱ्या ‘महाराष्ट्र टुरीजम- समथिंग फॉर एव्हरीवन’ या महाराष्ट्र पर्यटन डेटा बँक पुस्तकाचे यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/We-will-make-Maharashtra-the-number-one-tourist-state-CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 26 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सुटी सिगारेट व बिडी विकायला महाराष्ट्रात बंदी! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-bans-on-sale-of-cigarettes-and-bidis</link>
            <description>महाराष्ट्रात करोना वेगाने पसरत असताना आरोग्य विभागाने आता कोणत्याही पान बिडी दुकानात अथवा राज्यात कुठेही सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी घातली आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-26/Cigarette-and-Bidi-banned.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[महाराष्ट्रात करोना वेगाने पसरत असताना आरोग्य विभागाने आता कोणत्याही पान बिडी दुकानात अथवा राज्यात कुठेही सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश आरोग्य विभागाने जारी केला असून पोलीस व महापालिका यांनी या आदेशाची तातडीने व कठोरपणे अमलबजावणी करावी अशी अपेक्षा आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.महाराष्ट्रात शाळा – कॉलेजमधील तरुणाई मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे सिगारेट पासून गुटख्याच्या अहारी गेले आहे. वेळोवेळी राज्यातील अनेक सरकारांनी दारुबंदी, सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी अनेकदा बैठका घेतल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-bans-on-sale-of-cigarettes-and-bidis</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे मातृशक्तीचा सन्मान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Honor-of-Matrishakti-by-Governor-at-Raj-Bhavan</link>
            <description>विविध क्षेत्रात आपल्या नेतृत्व गुणांचा अविट ठसा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-25/governor-honour.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[विविध क्षेत्रात आपल्या नेतृत्व गुणांचा अविट ठसा उमटविणार्‍या महिलांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी राजभवन येथे ‘प्रेरणादायी नेतृत्व‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Honor-of-Matrishakti-by-Governor-at-Raj-Bhavan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना रुग्णांची वाढती संख्या धोक्याचा इशारा - हायकोर्ट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Rising-number-of-corona-patients-threatens</link>
            <description> राज्यात  कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही एक प्रकारे धोक्याचा इशारा आहे. राज्यातील प्रार्थना स्थळ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-25/corona-risen.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ राज्यात  कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही एक प्रकारे धोक्याचा इशारा आहे. राज्यातील प्रार्थना स्थळे खुली करण्याची विनंती करणार्‍या याचिकेवर  मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती  गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने तूर्तास तरी प्रार्थनास्थळे खुली न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील प्रार्थनास्थळे ही बंदच राहणार आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Rising-number-of-corona-patients-threatens</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची रचना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Formation-of-Late-Gopinathrao-Munde-Ustod-Kamgar-Kalyan-Mandal</link>
            <description>एका ऊसतोड मजुराच्या पोटी जन्माला आलो असल्याने मला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांची जाण आहे, कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-25/dhananjay_munde-ustod-kamgar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[एका ऊसतोड मजुराच्या पोटी जन्माला आलो असल्याने मला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांची जाण आहे, कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढून ऊसतोड कामगारांच्या आर्थिक उत्कर्षासाठी निर्माण करण्यात आलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची रचना करून त्याचे धोरण (पॉलिसी) येत्या काही दिवसातच निश्चित करण्यात येईल. यावेळी ऊसतोड कामगारांच्या विविध संघटना, अन्य सामाजिक संघटना आदींना निमंत्रित करून सर्वांचे विचार व प्राप्त परिस्थितीचा विचार करून एक धोरण ठरवले जाईल असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Formation-of-Late-Gopinathrao-Munde-Ustod-Kamgar-Kalyan-Mandal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हाफकिन संस्थेचा तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण याबाबतचा आराखडा येत्या ३ आठवड्यात  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Haffkine-Institutes-investigation-research-training-plan-in-next-3-weeks</link>
            <description>देशातील पहिली जीवशास्त्रीय संशोधन संस्था म्हणून हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-25/Amit-Deshmukh-haffkin-institute.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देशातील पहिली जीवशास्त्रीय संशोधन संस्था म्हणून हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेचा नावलौकिक आहे. हा नावलौकिक टिकवून ठेवताना कोविड- 19 बाबतची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता संस्थेचा तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण याबाबतचा आराखडा येत्या 3 आठवड्यात सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Haffkine-Institutes-investigation-research-training-plan-in-next-3-weeks</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत १५ ठराव :  ४८ खासदारांचे पुतळे जाळण्याचा इशारा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/15-Resolutions-in-Maratha-Reservation-Round-Table-Conference-Warning-to-burn-statues-of-48-MPs</link>
            <description>कोल्हापूर – मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक होताना दिसून येत आहे. कोल्हापुरात गोलमेज परिषदेला सुरुवात झाली असून यामध्ये राज्यभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आहे. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे, मेगा भरतीला स्थगिती द्यावी यासह 15 ठराव या गोलमेज परिषदेत मांडण्यात आले आहेत.


राज्यभरातील मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या परिषदेत मांडण्यात आलेल्या 15 ठरावाव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-23/deshdoot_2020-09_8539776d-7653-4ef3-9dda-3ac69a6d3f38_a3bedac5-fb4b-4531-98b2-2c7bff68c814.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कोल्हापूर – मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक होताना दिसून येत आहे. कोल्हापुरात गोलमेज परिषदेला सुरुवात झाली असून यामध्ये राज्यभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आहे. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे, मेगा भरतीला स्थगिती द्यावी यासह 15 ठराव या गोलमेज परिषदेत मांडण्यात आले आहेत.


राज्यभरातील मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या परिषदेत मांडण्यात आलेल्या 15 ठरावावर यावर चर्चा केली जात आहे. तसंच सरकारने योग्य पावलं उचलली नाहीत, तर याच परिषदेत 48 खासदार आणि 181 मराठा आमदारांचे पुतळे जाळण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


गोलमेज परिषदेत कोणते ठराव मांडले?


1. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे


2. मराठा समाजाच्या मुलामुलींचे चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा


3. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा


4. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी


5. सारथी संस्थेला 1000 कोटींची आर्थिक तरतूद करावी


6. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटींची तरतूद करावी


7. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी


8. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे


9. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी


10. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे


11. स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी


12. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे


13. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी


14. कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी


15. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 500 कोटींची तरतूद करावी ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/15-Resolutions-in-Maratha-Reservation-Round-Table-Conference-Warning-to-burn-statues-of-48-MPs</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शरद पवार यांच्याकडून तात्काळ १ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Immediate-1000-Remedesivir-injections-from-Sharad-Pawar</link>
            <description>राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्री</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-23/sharad-pawar-remed.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तात्काळ १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असतानाच अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Immediate-1000-Remedesivir-injections-from-Sharad-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खासदार संभाजीराजे आक्रमक, राज्याने केलेल्या घोषणा अपूऱ्या  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MP-Sambhaji-Raje-is-aggressive-the-announcements-made-by-the-state-are-insufficient</link>
            <description>मुंबई – महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत केलेल्या घोषणा अपूऱ्या असल्याची खंत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. एका खासगी मराठी वाहिनीशी बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाने फेरविचार करावा यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी वेळ मागितला होता, परंतु त्यांनी भेटीची वेळ दिली नसल्याचेही सांगितले. 
मंत्रीमंडळ बैठ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-23/maxresdefault.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत केलेल्या घोषणा अपूऱ्या असल्याची खंत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. एका खासगी मराठी वाहिनीशी बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाने फेरविचार करावा यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी वेळ मागितला होता, परंतु त्यांनी भेटीची वेळ दिली नसल्याचेही सांगितले. 
मंत्रीमंडळ बैठकीत मराठा समाजासाठी नऊ निर्णय घेण्यात आले त्याबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन आहे. पण मी पूर्णपणे समाधानी नाही हे परखडपणे मांडायचं आहे. सारथी, अण्णासाहेब विकास महामंडळ यांच्यासाठी मदत जाहीर केली असली तरी मला आकडे काही पटलेले नाहीत. ३२ टक्के मराठा समाजासाठी १३० कोटी अपुरे आहेत. किमान १००० कोटी तरी द्यायला हवेत,अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, करोना महामारी समजू शकतो पण मराठा समाजाला काही ठोस द्यायचं असेल, सारथीला आपल्या पायावर उभं करायचं असेल तर इतक्या कमी पैशात काही होणार नाही”. मराठा आरक्षणावर सगळ्यांनी एकत्र बसून एक धोरण तयार करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे.
हा कोणत्या एका पक्षाचा अजेंडा नाही हे माझं प्रामाणिक मत आहे. सगळ्या पक्षातील खासदार यावेत असं मला वाटतं. पंतप्रधानांच्या भेटीसाठी भाजपासोबत शिवसेना, राष्ट्रवादी यांनीही पुढाकार घेतला असून आनंदाची बाब आहे. शरद पवारांनी पंतप्रधानांची वेळ मिळेल तेव्हा आमचे सर्व खासदार येतील असं सांगितलं असून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील यांनीही खासदार येतील असं म्हटलं आहे. अजून वेळ मिळालेली नाही. करोनामुळे कदाचित पंतप्रधान भेटत नसतील. पण मराठा समाजातर्फे पंतप्रधानांनी आमचं म्हणणं ऐकावं अशी विनंती केली आहे,” अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MP-Sambhaji-Raje-is-aggressive-the-announcements-made-by-the-state-are-insufficient</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 23 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईत पावसाचा धो-धो. २६ वर्षाचा विक्रम मोडला. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Rain-showers-in-Mumbai-The-record-of-26-years-was-broken</link>
            <description>मुंबई: मुंबईत गेल्या 24 तासात मुसळधार पावसाने अक्षरशः मुंबईकरांना झोडपले. मुंबईत पडलेल्या पावसाने २६ वर्षाचा विक्रम मोडित काढला आहे.  मुंबईमध्ये गेल्या २४ तासात २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली. तर बेलापूर व नेरूळ भागात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. तर रात्री 12 ते सकाळी 7 या वेळेत साधारणतः  210 मिमी इतका मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

24 तासात नेरूळ 288.50 मिमी  आणि बेलापूर विभागात 278.40 मिमी सर्वाधिक पाऊस पडला.  नऊ ठिकाणी पाणी साचले तर दोन ठिकाणी झाडे कोसळली. तर मोरबे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून पातळीत 86.40 मीटरपर्यंत वाढ झाली.

गेल्या आठवड्यापासून नवी मुंबईत परतीच्या पावसाने सुरूवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. तर सर्व रस्ते वाहतूक मंदगतीने  सुरू आहे. अनेक मार्गावर सिंग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती.  शहरातील  नऊ सखल भागात पाणी साचण्याची घटना घडली. तर दोन ठिकाणी झाडे कोसळली असून एका ठिकाणी आग लागण्याची घटना घडली.  द</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-23/cf9ca6a7-a3b8-488c-afaa-2a954b3cfcd5.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: मुंबईत गेल्या 24 तासात मुसळधार पावसाने अक्षरशः मुंबईकरांना झोडपले. मुंबईत पडलेल्या पावसाने २६ वर्षाचा विक्रम मोडित काढला आहे.  मुंबईमध्ये गेल्या २४ तासात २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली. तर बेलापूर व नेरूळ भागात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. तर रात्री 12 ते सकाळी 7 या वेळेत साधारणतः  210 मिमी इतका मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

24 तासात नेरूळ 288.50 मिमी  आणि बेलापूर विभागात 278.40 मिमी सर्वाधिक पाऊस पडला.  नऊ ठिकाणी पाणी साचले तर दोन ठिकाणी झाडे कोसळली. तर मोरबे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून पातळीत 86.40 मीटरपर्यंत वाढ झाली.

गेल्या आठवड्यापासून नवी मुंबईत परतीच्या पावसाने सुरूवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. तर सर्व रस्ते वाहतूक मंदगतीने  सुरू आहे. अनेक मार्गावर सिंग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती.  शहरातील  नऊ सखल भागात पाणी साचण्याची घटना घडली. तर दोन ठिकाणी झाडे कोसळली असून एका ठिकाणी आग लागण्याची घटना घडली.  दिवसभर ज्या भागात पाणी साचले त्यामुळे पालिका कर्मचारी दिवसभर ब्लाॅक झालेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न करत होते. सहायक आयुक्त,  घनकचरा विभागातील कर्मचारी, कामगार दिवसभर ठिकठिकाणी नियुक्त केले होते. 
24 तासात बेलापूर 278.40 मिमी,  नेरूळ 288.50 मिमी,  वाशी 186.30 मिमी आणि कोपरखैरणे 182.30 मिमी,  ऐरोली 178.80 मिमी  पावसाची नोंद झाली आहे. शहरात सरासरी 222.86 मिमी पाऊस झाला. तर आतापर्यंत एकूण 3202.74 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मोरबे धरण क्षेत्रात 2800.20 मिमी पावसाची नोंद  झाली. रोज किमान 84.40 मिमी तर धरणाची पातळी 86.40 मिमी पाऊस झाला. यामुळे नवी मुंबईकरांची पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार नाही. 
एपीएमसी मार्केटमध्ये ही किरकोळ ग्राहक,व्यापारी फिरकले नाहीत. तर बाजारपेठ सुरू असताना खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. अनेक भागात वीजेचा लपंडाव मात्र सुरूच होतात.


-------------------------

मुंबईमध्ये मंगळवार २२ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून सुरू असलेला पाऊस दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पहाटेपर्यंत सुरू होता. सुमारे दहा ते बारा तास मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे मुंबईच्या सखल भागात मोठ्या प्रमाणत पाणी भरले होते. पूर्व उपनगरात झालेल्या पावसामुळे लाल बहादूर शास्त्री मार्ग,कुर्ला चेंबूर, भांडुप , सायन परिसरात मोठ्या प्रमाणत पाणी भरले होते. चेंबूरमधील पोस्टल कॉलनी परिसरात अगदी दुपारपर्यंत पाणी भरलेले होते. रात्रभर हा परिसर तीन ते चार फूट पाण्याखाली गेला होता. या ठिकाणच्या इमारतीचे खालचे मजले आणि घरे पाण्यात बुडाली होती. तर नागरिकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वाट काढताना दमछाक करावी लागत होती.तर अनेक गाड्या या पाण्यात बंद पडत होत्या.या ठिकाणी पालिकेने लावलेला पंप कुचकामी ठरला असून या एका पंपाने इथला पाणी उपसा नीट होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून या भागात मोठ्या प्रमाणत पाणी भरते. अशीच स्थिती मुंबईच्या अंधेरी सब वे परिसराची होती.अंधेरी सब वे रात्रभर झालेल्या पावसाने पहाटे पर्यंत वाहतुकीसाठी बंद होता. याठिकाणी अगदी चार ते पाच फूट पाणी भरले होते. या पाण्यात अगदी काही रिक्षा वाहून गेल्या होत्या. तसेच बेस्टच्या बस देखील या पाण्यात अडकून पडल्या होत्या. अनेक वाहने या पाण्यात बंद पडल्याने त्यांना धक्का मारत पाण्याबाहेर काढावे लागत होते. अखेर सकाळी पावसाने थोडी उसंत घेतल्यावर इथले पाणी कमी झाले आणि पुन्हा सब वे वाहतूक साठी खुला करण्यात आला.तसेच या पावसाने लोकल व्यवस्था देखील विस्कळीत झाली होती. दादर तर सायन रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणत पाणी भरले होते. सायन रेल्वे स्थानकात अगदी रुळावरील पाणी फलाटपर्यंत भरले होते.यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. मुंबईत झालेल्या या धुवाधार पावसाने बुधवारी बाहेर पडलेल्या मुंबईकराना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे बुधवार 23 सप्टेंबर रोजी मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व कार्यालये, आस्थापना  बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
 नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहनही पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी  केले  आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Rain-showers-in-Mumbai-The-record-of-26-years-was-broken</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच : भाजपची याचिका फेटाळली! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Opposition-post-in-Mumbai-Municipal-Corporation-goes-to-Congress-BJP-petition-rejected</link>
            <description>मुंबई :

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच राहणार आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी भाजपने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे काँग्रेसचे रवी राजा हेच विरोधी पक्षनेते राहतील यावर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-21/856639-bmc-istock-080719.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच राहणार आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी भाजपने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे काँग्रेसचे रवी राजा हेच विरोधी पक्षनेते राहतील यावर शिक्कामोर्तब झाला आहे. 

विरोधी पक्षनेते पदावर दावा करत भाजपने उच्च न्यायालयात धाव घेतली. आज भाजपचा दावा फेटाळत मुंबई महापालिकेचे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडेच राहणार यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे. महापालिकेच्या नियमाप्रमाणे काँग्रेसला देण्यात आलेले विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडेच राहणार की भाजपाकडे जाणार याबाबतचा निकाल न्यायालय देणार असल्याने राजकीय पक्षांच्या नजरा उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागल्या होत्या. त्यावर आता फुलस्टॉप लागला आहे.

मुंबई महापालिकेत मागील 25 वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने राज्यात सत्ता समीकरणे बदलल्यावर महापालिकेत विरोधाची भूमिका घेतली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Opposition-post-in-Mumbai-Municipal-Corporation-goes-to-Congress-BJP-petition-rejected</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली : 10 जणांचा मृत्यू  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Three-floor-building-collapses-in-Bhiwandi-10-killed</link>
            <description>मुंबई :

ठाणे जिल्ह्यातील भिंवडीमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. सोमवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या भयंकर घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. 

इमारत दुर्घटनेनंतर तातडीनं ठाणे महानगरपालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मदत कार्य वेगानं सुरू करण्यात आलं. 

ही इमारत ४३ वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारती</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-21/WhatsApp Image 2020-09-20 at 10.52.16 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

ठाणे जिल्ह्यातील भिंवडीमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. सोमवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या भयंकर घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. 

इमारत दुर्घटनेनंतर तातडीनं ठाणे महानगरपालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मदत कार्य वेगानं सुरू करण्यात आलं. 

ही इमारत ४३ वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारतीतील ४० फ्लॅट्समध्ये १५० रहिवाशी वास्तव्यास होते. ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती, असं भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांनी संबंधीत ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. . आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिल्या. दुर्घटनेमध्ये मृत्यू  झालेल्यांच्या  कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली जाईल असे त्यांनी जाहीर केले.

आतापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:
१) हेदर सलमानी( पु/२०वर्ष)
२) रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
३) मोहम्मद अली(पु/६० वर्ष)
४) शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)
५) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)
६) कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)
७) रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)
८) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)
९) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)
१०) जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)
११) उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)


मृत व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:
१) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
२)फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
३)आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
४)बब्बू(पु/२७वर्ष)
५) फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)
६) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)
७) उजेब जुबेर (पु/६ वर्ष)
८) असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)
९) अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)
१०) सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष) ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Three-floor-building-collapses-in-Bhiwandi-10-killed</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मनसेचं सविनय कायदेभंग आंदोलन : सरचिटणीस संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MNS-civil-disobedience-movement-Sandeep-Deshpande-local-journey-to-General-Secretary</link>
            <description>मुंबई – सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरू करा, अन्यथा आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन करू असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. आज संदीप देशपांडे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत लोकल प्रवास केला. तर मनसे नते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ठ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-21/Local-travel-by-Sandeep-Deshpande-Civil-disobedience-of-MNS.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरू करा, अन्यथा आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन करू असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. आज संदीप देशपांडे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत लोकल प्रवास केला. तर मनसे नते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ठाणे स्टेशनवर अटक केली. ठाणे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त पाह्यला मिळाला. 
सविनय कायदेभंगचा इशारा दिल्यानंतर रेल्वे पोलीसांनी संदीप देशपांडे यांनी रेल्वेने प्रवास कराल तर कायदेशीर कारवाई करू, अशी नोटीसही पाठविण्यात आली. परंतु, त्यानंतरही संदीप देशपांडे यांनी लोकलने प्रवास केला. लोकल ही सर्वसामान्यांसाठी सुरू करावी, कल्याण- डोंबिवली येथून चाकरमानी हे तीन चार तास प्रवास करून ऑफिसला जातात, याचा त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना होणारा त्रास सरकारच्या लक्षात येत नाही, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कायदेभंग करून विनापरवानगी विनातिकीट लोकलने प्रवास करू असा इशारा देण्यात आला होता. 
मनसेने पुकारलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाला प्रवासी महासंघाने पाठिंबा दिला आहे. कर्जत कसारा वरून जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होतोयं, लवकरात लवकर लोकल सुरू करण्यात यावी, अशी मागणी करत प्रवासी संघटनांनी मनसेच्या या कायदेभंगाला पाठिंबा दिला आहे.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MNS-civil-disobedience-movement-Sandeep-Deshpande-local-journey-to-General-Secretary</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरीत करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध होणार कडक कारवाई ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Strict-action-will-be-taken-against-shopkeepers-distributing-substandard-foodgrains</link>
            <description> मुंबई व ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरीत करण्याबाबत व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-19/chgagan-bhujbal-orders.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ मुंबई व ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरीत करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत.  असे असताना सुद्धा काही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी काही स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असल्याची दखल अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ  यांनी घेऊन यासंदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Strict-action-will-be-taken-against-shopkeepers-distributing-substandard-foodgrains</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यापीठांनी ‘बांबू मिशन’ यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी राज्यपालांच्या सूचना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Governors-suggestions-for-universities-to-take-initiative-to-make-Bamboo-Mission-a-success</link>
            <description>बांबू केवळ गवत किंवा वृक्ष नसून गरीब, शेतकरी व आदिवासी जनतेला स्वयं रोजगार देणारे महत्वपूर्ण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-19/governer-suggestions-universities.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बांबू केवळ गवत किंवा वृक्ष नसून गरीब, शेतकरी व आदिवासी जनतेला स्वयं रोजगार देणारे महत्वपूर्ण साधन आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तसेच ग्रामीण भारताच्या आर्थिक उत्थानासाठी बांबू हा महत्वाचा घटक असल्याचे सांगून राज्यातील विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बांबू मिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Governors-suggestions-for-universities-to-take-initiative-to-make-Bamboo-Mission-a-success</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मंत्रालयात 100 टक्के उपस्थितीबाबत फेरविचार करण्याची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-Demand-for-reconsideration-of-100-per-cent-attendance-in-the-Ministry</link>
            <description>
मुंबई : 

आतापर्यंत तब्बल पंधरा मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे जीव गमावल्याची धक्कादायक माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाने दिली आहे. यामुळे 100 टक्के उपस्थितीबाबत फेरविचार करण्याची मागणी महासंघाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अनलॉकमुळे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती 100 टक्के करण्यात आली. वर्ग 'अ' आणि 'ब' मध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसच्या वरचा सर्व स्टाफ येतो तर क्लेरीकल आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-19/mantralaya_5502574_835x547-m.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
मुंबई : 

आतापर्यंत तब्बल पंधरा मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे जीव गमावल्याची धक्कादायक माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाने दिली आहे. यामुळे 100 टक्के उपस्थितीबाबत फेरविचार करण्याची मागणी महासंघाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अनलॉकमुळे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती 100 टक्के करण्यात आली. वर्ग 'अ' आणि 'ब' मध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसच्या वरचा सर्व स्टाफ येतो तर क्लेरीकल आणि शिपाई स्टाफ वर्ग 'क' आणि 'ड' या सवर्गांत येतात. त्यामुळे सध्या 6 ते 7 हजार कार्यालयीन स्टाफ मंत्रालयाच्या दोन इमारतीत किमान 8 ते 10 तासासाठी उपस्थित असल्याने संसर्ग झपाट्याने वाढत आहे जी चिंतेची बाब आहे. आतापर्यंत बहुतांश सचिव आणि निम्मं मंत्रिमंडळ कोरोनाचा विळख्यात आहे. त्यामुळे राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयात कोरोनाचा शिरकाव आटोक्यात आणणं अत्यंत गरजेचं आहे.

कोरोनाचा अटकाव करण्यासाठी सज्ज असलेल्या राज्यात कोरोनाने 11 लाखांचा आकडा पार केला आहे. हा आकडा आटोक्यात आणण्यासाठी राज्याची प्रशासकीय यंत्रणा पूर्ण ताकदीनं काम करत आहे. मात्र आता त्याच यंत्रणेच्या केंद्रस्थानी मंत्रालयात कोरोनाने घाला घातला आहे. कोरोनाच्या या वाढत्या विळख्यात मंत्रालयातील सध्या दोन मंत्र्यांची कार्यालयं सील झाली आहेत तर तब्बल 15 अधिकरी - कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सरकारची उदासीनता जबाबदार असल्याचं राजपत्रित अधिकारी महासंघाचं म्हणणं आहे.
 कोरोनाच्या दुसरा टप्पा नियंत्रणात ठेवणं सरकारसमोरचं मोठं आव्हान आहे. अशात युद्धाचं वॉर रूमच जर कोरोनाचं लक्ष झालं तर संपूर्ण व्यवस्था कोलमडायला वेळ लागणार नाही. तेव्हा 'वर्क फ्रॉम होम' आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता त्यांच्याच नाकाखाली काम करत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेची काय अवस्था आहे याकडेही जरा लक्ष द्यावं अशी अपेक्षा अधिकारी महासंघाकडून व्यक्त करण्यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-Demand-for-reconsideration-of-100-per-cent-attendance-in-the-Ministry</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई : लोकलच्या अतिरिक्त १५० फेऱ्या, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना दिलासा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Additional-150-rounds-of-local-relief-to-those-working-in-essential-services</link>
            <description>मुंबई – मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी सध्या लोकलची सेवा सुरू आहे. अशातच पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 
सध्यास्थितीत पश्चिम रेल्वेवर लोकलच्या ३५० फ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-19/shutterstock-715863751-1-1598509638.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी सध्या लोकलची सेवा सुरू आहे. अशातच पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 
सध्यास्थितीत पश्चिम रेल्वेवर लोकलच्या ३५० फेऱ्या आहेत. आता अतिरिक्त १५० फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आता पश्चिम रेल्वे मार्गावर ५०० लोकल फेऱ्या धावणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २१ सप्टेंबरपासून होणार आहे. 
सध्यस्थितीत लोकलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त सुरू करण्यात येणाऱ्या १५० लोकलपैकी ३० लोकल सकाळी गर्दीच्यावेळी तर २९ लोकल या संध्याकाळी गर्दीच्या वेळी धावणार आहे. लोकलमध्ये गर्दी न होता प्रवास सुकर व्हावा, या दृष्टीकोनातून प्रशासनाने निर्णय घेतला आहे. 
मात्र, प्रवास करतांना कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याचेही प्रशासनाद्वारे सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही लोकलमध्ये प्रवेश देण्यात येणार नाहीये, असेही सांगण्यात आले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Additional-150-rounds-of-local-relief-to-those-working-in-essential-services</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशाचं संरक्षण करताना साताऱ्याचा जवान शहीद  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Martyr-of-Satara-while-defending-the-country</link>
            <description>सातारा : देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र, महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आलं आहे. त्यांचे </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-19/savhin-jadhav.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सातारा : देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र, महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आलं आहे. त्यांचे पार्थिव आज त्यांच्या गावाकडे आणलं गेलं. दुसाळे गावातील सचिन संभाजी जाधव यांना भारत-चीन सीमेवरील लेह लडाख भागात वीरमरण आले. बुधवारी भारत चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले.
शहीद सचिन जाधव यांच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. शहीद सचिन जाधव यांचे पार्थिव रात्री उशिरा दिल्लीतून पुण्याला पोहोचले तिथून सचिन यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दुसाळेला पोहोचले. या ठिकाणी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Martyr-of-Satara-while-defending-the-country</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जयसिंगपुर येथे अद्ययावत कोविड सेंटरचे निर्माण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Construction-of-Covid-Centre-at-Jaysingpur</link>
            <description>राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून सुरू झालेला जयसिंगपूर पॅटर्न राज्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-19/Eknath-Shinde-inaugurates.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून सुरू झालेला जयसिंगपूर पॅटर्न राज्यात आदर्शवत ठरेल असे गौरवोद्गार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविड सेंटरच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी काढले. जयसिंगपूर येथे राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या सौजन्याने १० व्हेंटिलेटर आणि १०० ऑक्सिजन बेडच्या मोफत अद्ययावत कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Construction-of-Covid-Centre-at-Jaysingpur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 19 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला प्रकाश आंबेडकरांचा विरोध ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Prakash-Ambedkar-opposes-Dr-Babasaheb-Ambedkars-memorial</link>
            <description>मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची ग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-19/prakash-ambedkar_opposes_memorial.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची गरज नाही.त्याऐवजी बौद्धिक विचार केंद्र निर्माण व्हावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.प्रस्तावित स्मारकाबाबत आपला आधीपासूनच आक्षेप असून बाबासाहेबांच्या विचारांना साजेसे असे स्मारक बांधावे,असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Prakash-Ambedkar-opposes-Dr-Babasaheb-Ambedkars-memorial</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सैन्यदलाच्या के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारामुळे २३ गावांना अडचणीं ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-expansion-of-Armys-KK-Range-exercise-project-has-created-problems-for-23-villages</link>
            <description>मुंबई : सैन्य दलाच्या के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील २३ गा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-18/sharad-pawar-meets-rajnath-singh.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सैन्य दलाच्या के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील २३ गावांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गावांमधील लोकसंख्या ही आदिवासीबहुल असून त्यांचे उपजीविका व सुरक्षेचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पारनेरचे आमदार निलेश लंकेंसह शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-expansion-of-Armys-KK-Range-exercise-project-has-created-problems-for-23-villages</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-ground-breaking-ceremony-of-the-statue-of-Dr-Babasaheb-Ambedkar-was-canceled</link>
            <description>मुंबई - इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे आज सकाळपासून राजकीय वाद रंगला होता. महाविकासआघाडी सरकारमध्ये अहंकार निर्माण झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. तर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनीही सरकारने कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-18/indu-mill-babasaheb-statue-696x447.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे आज सकाळपासून राजकीय वाद रंगला होता. महाविकासआघाडी सरकारमध्ये अहंकार निर्माण झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. तर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनीही सरकारने कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अखेर आजचा हा पायाभरणी सोहळा रद्द करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. आज दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता. 

आता या सगळ्या गोंधळासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात आहे. या कार्यक्रमाला केवळ १६ जणच निमंत्रित होते कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरही केवळ महाविकासआघाडीतील नेत्यांची नावे नमूद करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही काल संध्याकाळपर्यंत या कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती. अजित पवार पुण्यात असताना त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. ज्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येते त्या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची काल संध्याकाळपर्यंत कल्पना नव्हती.

स्मारकाचा आराखडा बदलण्यापासून ते पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय मुंडे यांच्या खात्याने घेतला होता. शरद पवारांनी स्मारकाच्या बदललेल्या आराखड्याची इंदू मिल इथे जाऊन पाहणी केली होती. मात्र, शरद पवारांनीही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते.या स्मारकासाठी आंदोलन करणारे आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नव्हते, आनंदराज यांना आज सकाळी निमंत्रण देण्यात आले. या कार्यक्रमाचे निमंत्रण एमएमआरडीएतर्फे देण्यात आले होते, मात्र कुणाला आणि कधी निमंत्रण द्यायचे ही यादी मुख्यमंत्री कार्यालयाने अंतिम केली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-ground-breaking-ceremony-of-the-statue-of-Dr-Babasaheb-Ambedkar-was-canceled</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जमावबंदीच्या नावाखाली लोकशाही संपवण्याचा प्रयत्न -चंद्रकांत (दादा) पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Attempts-to-end-democracy-in-the-name-of-mobilization</link>
            <description>मराठा आरक्षण संदर्भात आपण अपयशी झालो आहोत हे राज्य सरकारला माहित आहे आणि म्हण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-18/chandrakant-dada-patil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मराठा आरक्षण संदर्भात आपण अपयशी झालो आहोत हे राज्य सरकारला माहित आहे आणि म्हणूनच मराठा समाज हा या असंतोषातून आंदोलन करेल याची भीती राज्य सरकारला वाटत असावी आणि म्हणून कोरोनाचे कारण पुढे करत राज्य सरकारने मुंबईत जमावबंदी लागू केली. असा आरोप भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Attempts-to-end-democracy-in-the-name-of-mobilization</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रवादीच्या महिलांनी पंतप्रधान आणि राज्यपालांना पाठवले पोस्टाद्वारे कांदे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/NCP-women-sent-onions-to-the-Prime-Minister-and-the-Governor-by-post</link>
            <description>मुंबई -

 महाराष्ट्रातील बळीराजाने पिकविलेला कांदा शेतकऱ्यांच्या लेकी म्हणून आज पुणे सिटी पोस्ट ऑफिस येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल यांना पाठवण्याचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केले. 


निवेदनाच्या माध्यमातून आणि कांदयाचे पार्सल पाठवून कांदा निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-18/WhatsApp Image 2020-09-18 at 4.20.52 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई -

 महाराष्ट्रातील बळीराजाने पिकविलेला कांदा शेतकऱ्यांच्या लेकी म्हणून आज पुणे सिटी पोस्ट ऑफिस येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल यांना पाठवण्याचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केले. 


निवेदनाच्या माध्यमातून आणि कांदयाचे पार्सल पाठवून कांदा निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या माध्यमातून केली आहे. 
       

आज राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. केंद्रसरकारला कांदा पाठवून आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला. 
      

जगभरात लाॅकडाऊन असताना, गारपीट, पाणी टंचाई, दुष्काळ, रोगराई या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत, अनेक आव्हानांचा सामना करीत शेतकरी वर्गाने कांदा उत्पादन घेतले, चार पैसे हातात मिळतील असं वाटत असतानाच लहरी केंद्रसरकारने तातडीने कांदा निर्यात बंदीबाबत निर्णय घेतला.या निर्णयामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे.


तर मुंबई जवळील उरण बंदरावर ५ लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे. जवळपास साडेबाराशे कोटींची उलाढाल थांबली आहे, हा कांदा खराब झाला तर याला जबाबदार कोण? सन्माननीय पंतप्रधानजी, देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी वल्गना करतात, त्याचवेळी शेतकरी विरोधात निर्णय घेतात मग शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार? असा खोचक सवालही रुपालीताई चाकणकर यांनी केला आहे. 


राज्यपालांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलिस व महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना चर्चेसाठी वेळ दिली तशीच वेळ माझ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना द्यावी व त्यांच्या अडचणी केंद्रापर्यंत पोहोचवाव्यात अशी मागणीही रुपालीताई चाकणकर यांनी केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/NCP-women-sent-onions-to-the-Prime-Minister-and-the-Governor-by-post</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळींचा आधारवड कोसळला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Death-of-Principal-Comrade-Dr-Vitthal-More</link>
            <description>प्राचार्य डॉ. विठ्ठल शहाजीराव मोरे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, परिवर्तनवादी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-18/doc-vitthal-more-death.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[प्राचार्य डॉ. विठ्ठल शहाजीराव मोरे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, परिवर्तनवादी चळवळीत विद्यार्थिदशेपासून कार्य करणारे विद्यार्थी ,शिक्षक, प्राध्यापक , शेतकरी, शेतमजूर, कामगार, अंगणवाडी कार्यकर्ते अशा विविध शोषित घटकांच्या न्यायहक्कासाठी संपूर्ण आयुष्य झगडणारे प्राचार्य डॉ विठ्ठल मोरे यांचे शुक्रवारी पहाटे ३.०० वाजता दुःखद निधन झाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Death-of-Principal-Comrade-Dr-Vitthal-More</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आता बॉलिवूडही मुंबईबाहेर नेण्याचे भाजपाचे षडयंत्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BJPs-conspiracy-to-take-Bollywood-out-of-Mumbai</link>
            <description>कंगनाबाई भाजपाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करत असून तीने आता सर्व मर्यादा पार केल्या आहेत.अभिनेत्री उर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-18/sachin_sawant_on_bollywood.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कंगनाबाई भाजपाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करत असून तीने आता सर्व मर्यादा पार केल्या आहेत.अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल असहनीय गलिच्छ भाषा वापरून स्वतःची लायकीही तीने दाखवून दिली आहे. महाराष्ट्राला उर्मिला मातोंडकर यांचा अभिमान असून त्यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दाचा जाहीर निषेध करत कंगनाच्या मुखातून वारंवार महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या भाजपाने १३ कोटी जनतेची तात्काळ माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BJPs-conspiracy-to-take-Bollywood-out-of-Mumbai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पनवेल महानगरपालिकेत कोविड-१९ च्या उपाययोजनेला प्राधान्य द्या- आदिती तटकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Give-priority-to-the-solution-of-Covid-19-in-Panvel-Municipal-Corporation</link>
            <description>राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वैद्यकीय सेवा आणि कोविड-१९ च्या उपाययोजनांना अध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-18/aditi-tatkare-panvel.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वैद्यकीय सेवा आणि कोविड-१९ च्या उपाययोजनांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिल्या.

मंत्रालयात गुरुवारी पनवेल महानगरपालिकेतील कोविड-१९ उपाययोजना संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार बाळाराम पाटील उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Give-priority-to-the-solution-of-Covid-19-in-Panvel-Municipal-Corporation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईत नवीन लॉकडाऊन नाही; पण आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू....  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/There-is-no-new-lockdown-in-Mumbai</link>
            <description>मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर सापडू लागल्याने मुंब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-17/lockdown-unlock.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर सापडू लागल्याने मुंबईत आज मध्यरात्रीपासून दोन आठवड्यासाठी १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार असून या काळात ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्र बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. ही जमावबंदी असून नवीन लॉकडाऊन नाही, असं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/There-is-no-new-lockdown-in-Mumbai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांसह २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Opposition-leader-Praveen-Darekar-and-25-other-activists-have-been-booked</link>
            <description>अंकुश सुरवडे या २८ वर्षीय तरूणाच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याच्या पार्श्व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-17/pravindarekar-booked.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अंकुश सुरवडे या २८ वर्षीय तरूणाच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याच्या पार्श्वभूमीवर  सायन रूग्णालयातील गलथान कारभाराविरुद्ध विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजपचे आमदार आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर दरेकर यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Opposition-leader-Praveen-Darekar-and-25-other-activists-have-been-booked</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुख्यमंत्र्यांनी घेतला ईज ऑफ डुईंग बिजनेस उपक्रमाचा आढावा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-Chief-Minister-reviewed-the-Ease-of-Doing-Business-initiative</link>
            <description>संपूर्ण देशात महाराष्ट्र सर्व गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. राज्याचा हा लौकीक कायम राखण्यात ईज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-17/uddhav-thackeray-is-business.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[संपूर्ण देशात महाराष्ट्र सर्व गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. राज्याचा हा लौकीक कायम राखण्यात ईज ऑफ डुईंग बिजनेस महत्वाची भूमिका बजावत आहे. आपले राज्य उद्योग क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे राहण्यासाठी ईज ऑफ डुईंग बिजनेस अधिक प्रभावीपणे राबवायला हवे. या करिता उद्योग विभागाने कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. गुरुवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या ईज ऑफ डुईंग बिजनेस आढावा बैठकीत ते बोलत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-Chief-Minister-reviewed-the-Ease-of-Doing-Business-initiative</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संभाजीराजेंनी केली भरती प्रक्रिया थांबवण्याची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Sambhaji-Raje-demanded-to-stop-the-recruitment-process</link>
            <description>राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परंतू या पोलीस भरतीच्या निर्णयावरून भाजप </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-17/sambhaji-raje-demands.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परंतू या पोलीस भरतीच्या निर्णयावरून भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारवर नाराजी दर्शवली आहे.सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना सरकारने पोलीस भरती करण्याचा निर्णय का घेतला ?, असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे. याबाबतत सरकारचे टाईमिंग चुकले आहे. आरक्षणासाठी झगडत असलेल्या मराठा समाजाला एकडे पाडण्याचा कुटील डाव तर नाही ? असे म्हणत संभाजीराजेंनी ही भरती प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Sambhaji-Raje-demanded-to-stop-the-recruitment-process</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मी ब्राह्मण म्हणून मला टार्गेट केलं जातंय ; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Serious-allegations-of-Devendra-Fadnavis</link>
            <description>माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारले तर चालते.काही लोकांकडून तसा प्रयत्न देखील होत आहे,असा गंभीर आरोप विर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-17/dfadnvis-serious-allegations.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारले तर चालते.काही लोकांकडून तसा प्रयत्न देखील होत आहे,असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हे विधान केले.मराठा समाजाच्या हितासाठी मी काय केले हे राज्यातील सर्व लोकांना माहित आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जातीचाच चक्क उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्याने एक वेगळीच चर्चा आता सुरू झाली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Serious-allegations-of-Devendra-Fadnavis</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शहापूर मतदारसंघातील नामपाडा व गारगाई प्रकल्पाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत -जयंत पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Problems-of-Nampada-and-Gargai-projects-should-be-resolved-immediately</link>
            <description>ठाणे जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघातील जलसंपदा विभागातंर्गतच्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-17/WhatsApp Image 2020-09-17 at 6.40.16 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ठाणे जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघातील जलसंपदा विभागातंर्गतच्या नामपाडा लघुपाटबंधारे व  गारगाई प्रकल्पांच्या अडीअडचणी संदर्भात तातडीने कार्यवाही करुन हे प्रकल्प मार्गी लावावेत असे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Problems-of-Nampada-and-Gargai-projects-should-be-resolved-immediately</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिवसभरात ४ हजार  १५३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Home-delivery-service-to-4,153-customers-in-a-day</link>
            <description>
राज्यात १५ मे पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. बुधव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-17/95920745_103820694659004.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
राज्यात १५ मे पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. बुधवारी दिवसभरात ४ हजार १५३  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि  मुंबई उपनगरात ३ हजार ८५८  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा  देण्यात  आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Home-delivery-service-to-4,153-customers-in-a-day</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कांदा निर्यात बंदी करुन मोदींनी कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर सर्जिकल स्ट्राईक केले - महेश तपासे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Modi-launches-surgical-strike-on-onion-growers</link>
            <description> केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेवून राज्यातील व देशातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर सर्जिकल स्ट्राईक </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-17/surgical-strike-on-onion-growers.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेवून राज्यातील व देशातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला. 


संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना आता कुठे तरी जागतिक स्तरावर कांद्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर केंद्रसरकारने कांदा निर्यात बंदी करुन शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाचा निषेध केला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Modi-launches-surgical-strike-on-onion-growers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Increases-In-Incidents-of-violence-against-women-</link>
            <description>मुंबई : राज्यातील कोविड सेंटर आणि इतरही ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून महिला सुरक्षेच्या विषयात राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे.सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात.तसेच कोविड आणि क्वारंटाईन केंद्रात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-17/dfadnvis.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील कोविड सेंटर आणि इतरही ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून महिला सुरक्षेच्या विषयात राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे.सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात.तसेच कोविड आणि क्वारंटाईन केंद्रात महिला सुरक्षेचे एसओपी तातडीने तयार करावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्यातील महिलांवर वाढलेले अत्याचार, त्यांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना इत्यादींबाबत यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रव्यवहार केला होता आणि एसओपी तयार करण्याची मागणी केली होती. पण, त्यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे हे पुन्हा पत्र फडणवीस यांनी पाठविले आहे. याबाबत कोणतेही खबरदारी घेताना राज्यातील सरकार दिसत नाही. अन्य विषयांवर हिरीरीने बोलणारे, दिवसांतून अनेक वेळा टीव्हीवर येणारे चेहरे या विषयांवर साधा निषेध करताना सुद्धा दिसून येत नाही, हे आजचे वास्तव आहे. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Increases-In-Incidents-of-violence-against-women-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 17 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे राज्यपालांना सादरीकरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Presentation-of-the-Department-of-School-Education-to-the-Governor-regarding-the-new-National-Education-Policy</link>
            <description>मुंबई -  नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसमोर सादरीकरण करण्यात आले.
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वंकष असून पूर्व प्राथमिक शिक्षणापासून तर पदव्युत्तर शिक्षणाबाबत त्यामध्ये विचार केला आहे. धोरणाच्या माध्यमातून नितीमूल्ये व संस्कार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-17/EgbltMVVoAEyBm9.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई -  नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसमोर सादरीकरण करण्यात आले.
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वंकष असून पूर्व प्राथमिक शिक्षणापासून तर पदव्युत्तर शिक्षणाबाबत त्यामध्ये विचार केला आहे. धोरणाच्या माध्यमातून नितीमूल्ये व संस्कार, मातृभाषेतून शिक्षण, भारतीय भाषांना चालना, आंतरशाखीय शिक्षण यांना चालना देण्यात आली आहे. धोरणाला व्यावहारिक रूप देऊन त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने शिक्षणतज्ञ, शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे अधिकारी तसेच इतर सर्व संबंधितांशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घ्यावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. राज्यात शून्य ते १० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जवळ जवळ ५००० शाळा आहेत याची नोंद घेऊन विभागाने राज्याच्या विविध भागात सुरु असलेल्या एकल विद्यालयांची तसेच अंगणवाड्यांची माहिती घ्यावी अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी यावेळी राज्यातील विद्यार्थी संख्या, पटसंख्या, शिक्षकांची संख्या, विद्यार्थी-शिक्षक अनुपात, शालेय शिक्षण विभागाची अर्थसंकल्पीय तरतूद, महत्त्वाच्या योजनांसाठी उपलब्ध नियतव्यय, नव्या शैक्षणिक धोरणातील आर्थिक परिणाम असलेल्या व नसलेल्या तरतुदी, धोरण राबविताना येणारी संभाव्य आव्हाने, कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या एकत्रीकरणाची गरज, इत्यादी विषयांवर सविस्तर माहिती दिली.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Presentation-of-the-Department-of-School-Education-to-the-Governor-regarding-the-new-National-Education-Policy</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शासनाचा संपूर्ण कारभार होणार मराठी भाषेत ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-entire-administration-of-the-government-will-be-in-Marathi-language</link>
            <description>
मुंबई : 

शासनाचा संपूर्ण कारभार मराठी भाषेतूनच असावा,असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धरला आहे. त्यामुळे ५५ वर्षांपूर्वीच्या कायद्यात लवकरच बदल केले जाण्याची चिन्हे आहेत.

त्यानुसार राज्यातील ज्या प्रशासकीय आणि न्यायिक क्षेत्रात १९६४ चा कायदा लागू नाही.त्या संबंधित क्षेत्रात कायदा लागू करण्याची तरतूद मराठी राजभाषा कायद्यातील फेररचनेत करण्यात येणार आहे. तसेच महसूल विभागाकडून देण्यात येणारी कागदपत्रे,निकाल हे मराठीमधू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-16/maharashtra_GOVT_MAY_23.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
मुंबई : 

शासनाचा संपूर्ण कारभार मराठी भाषेतूनच असावा,असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धरला आहे. त्यामुळे ५५ वर्षांपूर्वीच्या कायद्यात लवकरच बदल केले जाण्याची चिन्हे आहेत.

त्यानुसार राज्यातील ज्या प्रशासकीय आणि न्यायिक क्षेत्रात १९६४ चा कायदा लागू नाही.त्या संबंधित क्षेत्रात कायदा लागू करण्याची तरतूद मराठी राजभाषा कायद्यातील फेररचनेत करण्यात येणार आहे. तसेच महसूल विभागाकडून देण्यात येणारी कागदपत्रे,निकाल हे मराठीमधून देण्याची तरतूद यात केली जाणार आहे.मराठी राजभाषा कायद्यात फेररचना करून तो लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी आणला जाणार आहे.दरम्यान,महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या कार्यालयांनाही मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य असणार आहे.


मराठी भाषेचा अभिजात दर्जा जपण्यासाठी त्याचा अधिकाधिक वापर होणे गरजेचे आहे. याकरता प्रशासकीय कारभारात मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यासाठी पूर्वीच्या व सध्याच्या सरकारने प्रयत्न केलेले दिसले. मात्र असे असले तरी मराठी भाषेचा वापर राज्याच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता ५५ वर्षांपूर्वीच्या कायद्यात बदल करण्याच्या तयारीत आहे. १९६४ चा महाराष्ट्र राजभाषा कायदा अधिक कडक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्याचा संपूर्ण कारभार अर्धन्यायिक निर्णय, संकेतस्थळे व महामंडळाचा कारभार हा मराठीतूनच व्हायला हवा, याकरता राज्य सरकार पावले टाकत आहे.

महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे, असा कायदा १९६४ साली करण्यात आला.परंतु अनेकदा ही राजभाषा केवळ कागदावरच राहिली. सरकार अंतर्गत येणाऱ्या अनेक महामंडळांची कामे आजही इंग्रजी भाषेत होतात. त्यामुळे प्रशासकीय कारभारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करा, असे परिपत्रक अनेकदा जारी करूनही त्याची दखल घेतलेली दिसत नाही. एमआयडीसी महामंडळाचे संकेतस्थळ असो किंवा न्यायालयाशी संबंधित राज्य सरकारकडून सादर केली जाणारी प्रतिज्ञापत्रके आदी इंग्रजी भाषेतच असतात. त्यामुळे हा बदल लवकरच केला जाणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-entire-administration-of-the-government-will-be-in-Marathi-language</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अशी असणार माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/About-My-family-My-Responsibility-campaign</link>
            <description>मुंबई : कोरोना विषाणुला रोखण्यासाठी मोहीम. आशा स्वयंसेविका, वैद्यकीय सहायक, गट प्रवर्तक, आणि एकूणच या क्षेत्रातील सर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-16/CM-Uddhav-Thackeray-FB-Live.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना विषाणुला रोखण्यासाठी मोहीम. आशा स्वयंसेविका, वैद्यकीय सहायक, गट प्रवर्तक, आणि एकूणच या क्षेत्रातील सर्वांच्या सहभागाने एक राज्यव्यापी मोठी मोहीम आहे.
यात पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत घरोघर आरोग्य सर्वेक्षण केले जाईल.
दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार.
पहिला फेरीचा कालावधी २२ दिवसांचा तर दुसरा १२ दिवसांचा असेल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/About-My-family-My-Responsibility-campaign</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्राला ई पंचायतराज पुरस्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-E-Panchayat-Raj-Award-to-Maharashtra</link>
            <description>
मुंबई : 

आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्वल परंपरा पुढे चालू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने ई-पंचायत पुरस्कार - 2020  चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी  तसेच इतर अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-16/WhatsApp Image 2020-09-16 at 5.40.14 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
मुंबई : 

आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्वल परंपरा पुढे चालू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने ई-पंचायत पुरस्कार - 2020  चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी  तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने हा पुरस्कार स्विकारला. ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार, उपसचिव प्रविण जैन उपस्थित होते.

ई-पंचायत क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील 3 राज्यांना दरवर्षी ई-पंचायत पुरस्कार देण्यात येतो.

भारतीय घटनेतील 73 व्या घटना दुरुस्तीनंतर भारतीय घटनेच्या कलम 243 नुसार पंचायत राज संस्थांना महत्वपूर्ण अधिकार देण्यात आले असून केंद्र व राज्य सरकारच्या बहुतांशी विकास योजना या पंचायत राज संस्थामार्फत राबविण्यात येतात. पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करुन त्यांच्या कारभारात सुसूत्रता व पारदर्शकता आणण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत ई-पीआरआय हा उद्देश मार्ग प्रकल्प सन 2011 पासून हाती घेतला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पंचायती राज संस्थांच्या कारभारामध्ये ई-पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसूत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत सेवा-दाखले त्यांच्या रहिवाशी क्षेत्रात कालबध्द स्वरुपात मिळणे, तसेच इतर व्यावसायिक सेवा, जास्तीत जास्त बँकीग सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्या या हेतूने राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये CSC e-Governance Services India Ltd. या केंद्र शासनाच्या कंपनीच्या सहकार्याने आपले सरकार सेवा केंद्र (ASSK)स्थापन करण्यात आले आहेत.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-E-Panchayat-Raj-Award-to-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी विरोधात भाजपाला घरचा अहेर : फडणवीस आणि उदयनराजेंच यांचे पत्र  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Fadnavis-and-Udayan-Raje-letter-against-BJP-ban-on-onion-exports</link>
            <description>मुंबई – केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केल्यानंतर त्याचा सर्वत्र विरोध होतांना दिसून येतोयं. आता महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांना कांदा निर्यात बंदी उठविण्याबाबत पत्र लिहले आहे. 
पियूष गोयल यांना पाठवलेल्या पत्रात फडणवीस म्हणतात, ‘आपल्याशी फोनवर याविषयी विस्तृत चर्चा झाली होती आणि कांदा निर्यातीवर बंदी उठवण्याची विनंती मी आपल्याकडे केली होती.आमची पुन्हा एकदा आपल्याकडे मागणी आहे की, </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-16/Devendra-Fadnavis-Onion-Piyush-Goyal-696x364.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केल्यानंतर त्याचा सर्वत्र विरोध होतांना दिसून येतोयं. आता महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांना कांदा निर्यात बंदी उठविण्याबाबत पत्र लिहले आहे. 
पियूष गोयल यांना पाठवलेल्या पत्रात फडणवीस म्हणतात, ‘आपल्याशी फोनवर याविषयी विस्तृत चर्चा झाली होती आणि कांदा निर्यातीवर बंदी उठवण्याची विनंती मी आपल्याकडे केली होती.आमची पुन्हा एकदा आपल्याकडे मागणी आहे की, कांदा निर्यातीवर घातलेली बंदी परत घेतली जावी. महाराष्ट्राच्या कांद्याला आंतरराष्ट्रीयस्तरावर मागणी असते. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला देखील मिळतो. कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने शेतकरी अतिशय दुःखी आहेत. मला आशा आहे की तुम्ही तात्काळ योग्य तो निर्णय घ्याल.’
केंद्र सरकारने सोमवारी अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान उदयनराजे भोसले यांनीही केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी यासाठी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहले आहे. या पत्रात शेतकरी लॉकडाऊनमुळे बॅकफुटवर गेला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यात बंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणखी संकटात नेणारा आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किंमतीच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पत्रकात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांदा निर्यात उत्पादकांना राज्य सरकारने व केंद्र सरकारने मिळून अनुदान द्यावे, अशी मागणी भाजापाचे ज्येष्ठ नेते चंद्रकातदादा पाटील यांनी केली आहे.

शरद पवार आणि पियुष गोयल यांची भेट 

या पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यावर केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय अर्थमंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयांशी चर्चा करून निर्यातबंदीचा फेरविचार केला जाईल, असे आश्वासन गोयल यांनी दिले आहे.




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Fadnavis-and-Udayan-Raje-letter-against-BJP-ban-on-onion-exports</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कांदा निर्यातबंदी विरोधात राज्यभर आंदोलन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Statewide-agitation-against-onion-export-ban</link>
            <description>मुंबई : कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसकडून आज राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे. राज्यातील केंद्रीय कार्यालयासमोर कांदा निर्यातबंदीविरोधात निदर्शनं केली जाणार आहेत. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. याबाबत थोरात यांनी म्हटलं आहे की,मोदी सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून केंद्र सरकारने तात्काळ हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी आज, बुधवार 16 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करत आहोत, असं थोरात म्हणाले. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-16/agitation-against-onion-export-ban.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसकडून आज राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे. राज्यातील केंद्रीय कार्यालयासमोर कांदा निर्यातबंदीविरोधात निदर्शनं केली जाणार आहेत. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. याबाबत थोरात यांनी म्हटलं आहे की,मोदी सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून केंद्र सरकारने तात्काळ हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी आज, बुधवार 16 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करत आहोत, असं थोरात म्हणाले. बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी दूध भुकटी आयात केली. आता कांद्याची निर्यात थांबवली. केंद्र सरकारचे निर्णय अनाकलनीय आहेत. म्हणून आज राज्यभर आंदोलन करत आहोत, असं थोरात म्हणाले.


कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध 
केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.  कांदा निर्यात बंदीमुळे भाव पडले तर शेतकऱ्यांना मिळत असणाऱ्या गवताच्या काडीचा आधारही जाईल आणि कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतील. हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे. केंद्र सरकारने केलेली कांद्यावरील निर्यात बंदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने तात्काळ निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. कांदा निर्यातबंदी हा शेतकऱ्यांशी केलेला गंभीर विश्वासघात अशी प्रतिक्रिया किसानसभेचे सरचिटणीस, अजित नवले यांनी दिली. केंद्र सरकार ची भूमिका दुटप्पीपणाची आहे.  कांदा निर्याती बंदीच्या केंद्राच्या आकस्मिक निर्णयामुळे भारताची बेभरवशाचा देश अशी प्रतिमा बनेल, असं खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारकडून सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी

केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालय म्हणजेच डीजीएफटीने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. कांद्यांच्या किमतीत वाढ होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यात 30 ते 40 रुपये किमतीने कांद्यांची विक्री होत आहे.  बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका येथे कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो. कोरोना संकटात गेल्या काही महिन्यांत कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात केला गेला. एप्रिल ते जून या कालावधीत भारताने 19.8 दशलक्ष डॉलर्स कांद्याची निर्यात केली आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Statewide-agitation-against-onion-export-ban</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जया बच्चन आणि रवी किसन यांचा कलगीतुरा : सामनाच्या अग्रलेखातून बच्चनवर स्तुतिसुमनं  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Conflict-between-Jaya-Bachchan-and-Ravi-kisan-Praise-on-Bachchan-from-Saamna-Editorial-</link>
            <description>नवी दिल्ली – खासदार जया बच्चन आणि रवी किसन यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. रवी किसनने बॉलीवुड ड्रग्सप्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्याचा जया बच्चन यांनी काल संसदेत चांगलाच समाचार घेतला. याच पार्श्वभूमीतून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून जया बच्चन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 
भारतीय कलाविश्व हे गंगेप्रमाणं पवित्र आहे, असा दावा कोण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-16/78122853.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – खासदार जया बच्चन आणि रवी किसन यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. रवी किसनने बॉलीवुड ड्रग्सप्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्याचा जया बच्चन यांनी काल संसदेत चांगलाच समाचार घेतला. याच पार्श्वभूमीतून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून जया बच्चन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 
भारतीय कलाविश्व हे गंगेप्रमाणं पवित्र आहे, असा दावा कोणीही करणार नसलं तरीही त्याला गटार म्हणणं कदापी योग्य नाही, अशा शब्दांनीच अग्रलेखाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीपासूनच जया बच्चन यांच्या भूमिकेचं इथं ठामपणे समर्थन करण्यात आलं आहे. एकिकडे कलाविश्वाबाबत वेडं वाकडं बोलणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच  एरव्ही परखडपणे व्यक्त होणारी (कलाकार) मंडळी मात्र यावेळी मौन बाळगून आहेत. अशा साऱ्यांवर अग्रलेखातून निशाणा साधत त्यांच्यावर जणू कोणाचंतरी नियंत्रण आहे, असा टोलाही लगावण्यात आला. 
दादासाहेब फाळके यांच्या अमूल्य योगदानातून उभ्या राहिलेल्या या कलाविश्वामध्ये अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, जितेंद्र, देव आनंद, कपूर कुटुंब, शाहरुख, सलमान, ऐश्वर्या, वैजयंतीमाला, माधुरी दीक्षित या कलाकारांचं योगदान हे बहुमूल्य असल्याचं म्हणत अशा संपन्न मायानगरीला गटार म्हणणाऱ्यांवर 'सामना'तून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. स्वत: शेण खाऊन दुसऱ्यांवर टीका करणाऱ्यांना या अग्रलेखातून धारेवर धरण्यात आलं. अभिनेत्री कंगना राणौतनं कलाविश्वाबाबत केलेलं वक्तव्य, त्यानंतर ड्रग्ज घेणाऱ्या काही कलाकारांच्या नावांचा गौप्यस्फोट करत कलाविश्वाविषयीच नकारात्मक सूर आळवून आक्षेपार्ह वक्तव्य करणारी मंडळी पाहता मुळात ही भूमिका चुकीची असल्याचं अग्रलेखातून सांगण्यात आलं.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Conflict-between-Jaya-Bachchan-and-Ravi-kisan-Praise-on-Bachchan-from-Saamna-Editorial-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 15 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'मी आता पासून संघाचा आणि भाजपाचा'  - मदन शर्मा : राज्यपालांच्या भेटीनंतर केली घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/I-belong-to-Sangh-and-BJP-from-now-on--Madan-Sharma-Announcement-made-after-the-Governor-visit</link>
            <description>मुंबई - मी आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि भाजपाचा आह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-15/madan-sharma-meets-governer.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - मी आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि भाजपाचा आहे, असे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मिम्स तयार करण्यात आले होते, त्याचा निषेध म्हणून शिवसेनेनं त्यांना चांगलाच चोप दिला होता.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/I-belong-to-Sangh-and-BJP-from-now-on--Madan-Sharma-Announcement-made-after-the-Governor-visit</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा :डॉ. राजेंद्र शिंगणे   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Adequate-supply-of-oxygen-in-the-state-Dr-Rajendra-Shingane</link>
            <description>मुंबई : राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविल्यावर त्यादृष्टीने नि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-14/WhatsApp Image 2020-09-14 at 5.42.30 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविल्यावर त्यादृष्टीने नियोजन  करुन ऑक्सीजन पुरवठा करावा असे निर्देश, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. 

अन्न व औषध प्रशासन आयुक्तालय येथे ऑक्सीजन तयार करणारे उत्पादक, पुरवठादार आणि वाहतुकदार यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी अन्न व औषध प्रशासन सचिव विजय सौरभ, आयुक्त अरुण उन्हाळे, आरोग्य विभागाचे आयुक्त रामास्वामी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Adequate-supply-of-oxygen-in-the-state-Dr-Rajendra-Shingane</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शीव रुग्णालयातील मृतदेह अदलाबदल: २ कर्मचारी निलंबित ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Corpses-exchanged-at-Sion-Hospital-2-employees-suspended</link>
            <description>मुंबई : 


	बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याप्रकरणी शवागारातील २ कर्मचाऱयांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. अशा चुकांचे महानगरपालिका प्रशासन मुळीच समर्थन करीत नसून या दुर्दैवी प्रकारात दोषी आढळणाऱयांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, मृत व्यक्तिचे शवविच्छेदन करताना मूत्रपिंड (किडनी) काढण्यात आल्याच्या आरोप सर्वस्वी चुकीचा असून  प्रशासन तो स्पष्टपणे  नाकारत आहे.  


	शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात अंकुश सुरवडे (वय २६) यांना २८ ऑगस्ट रोजी उपचारार्थ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-14/shivrugnalay.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 


	बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याप्रकरणी शवागारातील २ कर्मचाऱयांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. अशा चुकांचे महानगरपालिका प्रशासन मुळीच समर्थन करीत नसून या दुर्दैवी प्रकारात दोषी आढळणाऱयांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, मृत व्यक्तिचे शवविच्छेदन करताना मूत्रपिंड (किडनी) काढण्यात आल्याच्या आरोप सर्वस्वी चुकीचा असून  प्रशासन तो स्पष्टपणे  नाकारत आहे.  


	शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात अंकुश सुरवडे (वय २६) यांना २८ ऑगस्ट रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. एका अपघातात जबर जखमी झाल्याने उपचारार्थ आलेल्या अंकुश सुरवडे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना जीवरक्षक प्रणालीसह उपचार पुरवण्यात येते होते. दुर्दैवाने अंकुश यांचे रविवारी १३ सप्टेंबर सकाळी निधन झाले. त्यानंतर प्रक्रियेनुसार त्यांचे शव उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले.
दरम्यान, शीव रुग्णालयातच हेमंत दिगंबर यांना शनिवार, १२ सप्टेंबर रोजी मृतावस्थेतच त्यांच्या नातेवाईकांनी आणले होते. अंकुश व हेमंत या दोन्ही रुग्णांच्या शवांची उत्तरीय तपासणी रविवारी १३ सप्टेंबर सकाळी करण्यात आली. त्यानंतर दोन्ही शव रुग्णालयाच्या शवागारात राखण्यात आले होते. अंकुश सुरवडे यांच्या नातेवाईकांनी रविवारी सकाळीच रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून कळवले की, दुपारी ४ वाजेच्या सुमारास येऊन ते अंकुश यांचा शव ताब्यात घेतील.


	दरम्यानच्या कालावधीत, हेमंत यांचे नातेवाईक रुग्णालयात आले. त्यांनी अंकुश यांचा मृतदेह हा हेमंत यांचा असल्याचे ओळखून, सर्व प्रक्रिया पार पाडून, पोलीसांच्या स्वाक्षरीनंतर नेला. प्रत्यक्षात अंकुश यांचे शव हे हेमंत यांचे शव असल्याचे समजून सोपवण्यात आले. हेमंत यांच्या नातेवाईकांनी शव ताब्यात घेतल्यानंतर अंत्यसंस्काराचे विधीदेखील पार पाडले.
	
	त्यानंतर, अंकुश यांचे नातेवाईक रुग्णालयात आले व त्यांनी शव ताब्यात देण्याची विनंती केल्यानंतर ही चूक घडल्याचे लक्षात आले. या प्रकारामुळे अंकुश यांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला. पोलीस प्रशासनही रुग्णालयात आले. घडल्या चुकीमुळे एकंदर परिस्थिती हाताबाहेर जावू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले.

मात्र	हा शव अदलाबदल होण्याचा प्रकार हा दुर्दैवी असून त्याचे कोणत्याही प्रकारे महानगरपालिका प्रशासन मुळीच समर्थन करत नाही. घडलेल्या चुकीबाबत प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच या घटनेतील चुकीबद्दल, शवागारातील संबंधित दोन कर्मचाऱयांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱयांवर कठोर कारवाई केली जाईल. तथापि, शवविच्छेदन करताना मयतांचे मूत्रपिंड (किडनी) करण्यात आल्याचा आरोप मात्र अयोग्य असून हा आरोप प्रशासन नाकारला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Corpses-exchanged-at-Sion-Hospital-2-employees-suspended</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 14 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहीम राहविणार - मुख्यमंत्री  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/My-family-my-responsibility-will-remain-in-the-campaign-in-the-state---CM</link>
            <description>मुंबई : आपण सगळ्यांनी उत्सव सामाजिक जाणीव ठेवून संयम पाळला. हळूहळू पूर्वपदावर येण्यासाठ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-14/uddhav-thackeray.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : आपण सगळ्यांनी उत्सव सामाजिक जाणीव ठेवून संयम पाळला. हळूहळू पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करत आहोत. उद्योगधंदे वाढीसाठी हळूहळू परवानगी देत आहोत. सण, पाऊस मध्ये कोरोनाचं संकट वाढत आहे. संपूर्ण जगात दुसरी लाट येतेय अशी भीतीदायक चित्र पुढे येत आहे. मुंबईत आता रुग्ण संख्या २००० हजारांवर वाढत आहे. पुणे, सांगली, सातारा ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/My-family-my-responsibility-will-remain-in-the-campaign-in-the-state---CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 13 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ठाकरे व पवार हा ब्रँड नष्ट करण्याचे कारस्थान उघड - संजय राऊत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Conspiracy-to-destroy-Thackeray-and-Pawar-brands-exposed-Sanjay-Raut</link>
            <description>मुंबई – सध्या महाराष्ट्रात कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरु आहे. कंगनानं मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या विधानानं याची सुरुवात झाली. कंगनाला मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर तिने मुंब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-13/Image_2020-09-13002.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – सध्या महाराष्ट्रात कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरु आहे. कंगनानं मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या विधानानं याची सुरुवात झाली. कंगनाला मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर तिने मुंबईत राहू नये असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं, मात्र त्यावरुन संजय राऊतांनी मला मुंबई येऊ नये अशी धमकी दिल्याचा आरोप कंगना राणौतने केला.महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष सुरु आहे. मी मुंबई येतेय, कोणाच्या बापाची हिंमत असेल तर अडवून दाखवाव असं थेट चॅलेंज कंगनानं शिवसेनेला दिलं. त्यावर मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच आहे असं उत्तर शिवसेनेने दिलं. कंगनाच्या बेकायदेशीर कार्यालयावर हातोडा मारणे असेल किंवा कंगनानं मुंबईबद्दल केलेले विधान असेल या सर्व घडामोडीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मौन बाळगलं. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोक भाष्य केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Conspiracy-to-destroy-Thackeray-and-Pawar-brands-exposed-Sanjay-Raut</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 13 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगना आज राज्यपालांना भेटणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-Kangana-will-meet-the-Governor-today</link>
            <description>मुंबई - चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत सायंकाळी साडेचार वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. राजभवन इथे ही भेट होणार असल्याची माह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-13/Image_2020-09-13001.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत सायंकाळी साडेचार वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. राजभवन इथे ही भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कंगना विरूद्ध शिवसेना सामना रंगला असतानाच कंगना राज्यपाल यांची भेट घेत असल्यामुळे वेगळीच चर्चा रंगली आहे.

कंगना आणि शिवसेना नेत्यांत गेली काही दिवस वाक्यु्द्ध रंगले आहे. त्यात केंद्र सरकारने कंगणाला वाय दर्जाची सुरक्षा दिली. त्यानंतर मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केलीं. कारवाईनंतर कंगणाने मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत व्हिडिओ शेअर केला. या एकेरी उल्लेखावर सेनेकडून टीका झाली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-Kangana-will-meet-the-Governor-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 12 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कॉंग्रसेचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जून खरगे यांची प्रभारीपदावरून हकालपट्टी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Senior-Congress-leader-Mallikarjun-Kharge-fired</link>
            <description>नवी दिल्ली – महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी मल्लीकार्जून खरगे यांची महासचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यासोबतच कॉंग्रसेचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनाही डच्चू देण्यात आला आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाबाबत नाराजीचे पत्र लिहण्यात आले होते, त्यात या नेत्यांचा समावेश होता. क्रॉंग्रसेच्या कार्यकारिणीमध्ये काही बदल करण्यात आले आहे. 
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी व महासचिव मल्ल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-12/SoniaGandhi2_20151119_402_602.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली – महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी मल्लीकार्जून खरगे यांची महासचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यासोबतच कॉंग्रसेचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनाही डच्चू देण्यात आला आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाबाबत नाराजीचे पत्र लिहण्यात आले होते, त्यात या नेत्यांचा समावेश होता. क्रॉंग्रसेच्या कार्यकारिणीमध्ये काही बदल करण्यात आले आहे. 
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी व महासचिव मल्लीकार्जून खरगे यांच्या जागी आझाद व आनंद शर्मा यांना स्थान देण्यात आले आहे. आझाद आणि शर्मा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहले होते. त्यांनी जाहीरपणे पक्षासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. यावरून कार्यकारीणी बैठकीत मोठा गदारोळ झाला होता. तसेच जितिन प्रसाद यांची काँग्रेसने पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेस पक्षातील वादग्रस्त पत्रावर सह्या करणाऱ्या नेत्यांमध्ये जितिन प्रसाद यांचा समावेश होता.
या यादीतून अंबिका सोनी आणि मोतीलाल व्होरा यांना देखील काँग्रेस पक्षाने डच्चू दिला आहे. या फेरबदलात काँग्रेसला सल्ला देणाऱ्या उच्चस्तरीय सहा सदस्यीय विशेष समितीत सुरजेवाला यांचा समावेश करण्यात आहे आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, तसेच मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून हटवण्यात आले आहे. गुलामनबी आझाद हे हरियाणाचे प्रभारी होते. तर, अजय माकन आणि रणदीर सुरजेवाला यांच्या नावांचा समावेश काँग्रेसच्या महासचिव पदांच्या यादीत करण्यात आला आहे.  कॉंग्रसेच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सहाय्य करण्यासाठी सहा जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. 
१. ए के ॲंटोनी
२. अहमद पटेल
३. अंबिका सोनी
४. के सी वेणुगोपाल
५. मुकूल वासनिक
६. रणदीप सिंह सुरजेवाला ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Senior-Congress-leader-Mallikarjun-Kharge-fired</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 11 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गांधीजींच्या मार्गाने विचार परिवर्तनातून समाज परिवर्तन घडवणं, हीच विनोबा भावे यांना आदरांजली  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Respecting-Vinoba-Bhave-is-to-bring-about-social-change-through-change-of-mind-in-way-of-Gandhiji-</link>
            <description>मुंबई - महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसेच्या मार्गाने चालत विचार परिवर्तनातून समाजपरिवर्तन घडवणं, हीच आचार्य विनोबा भावे यांना खरी आदरांजली ठरेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली.
‘महात्मा गांधीजींचे आध्यात्मिक वारसदार’ आणि ‘गांधी विचारांची प्रयोगशाळा’ असा ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख होतो ते</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-11/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसेच्या मार्गाने चालत विचार परिवर्तनातून समाजपरिवर्तन घडवणं, हीच आचार्य विनोबा भावे यांना खरी आदरांजली ठरेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली.
‘महात्मा गांधीजींचे आध्यात्मिक वारसदार’ आणि ‘गांधी विचारांची प्रयोगशाळा’ असा ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख होतो ते थोर गांधीवादी नेते, भारतरत्न, आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचार्य विनोबा भावे हे गांधी विचारांचे सच्चे पाईक होते. महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून केलेली निवड त्यांनी सार्थ ठरवली. गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनापासून सुरु झालेला प्रवास सर्वोदय चळवळीपर्यंत नेत त्यांनी देशात समाजपरिवर्तन घडवलं. ग्रामस्वराज्याचा प्रयोगाचे भूदान चळवळीत यशस्वी रुपांतर केले. जनतेच्या हृदयपरिवर्तनातून भूमीहिनांना लाखो एकर जमीन मिळवून देण्याचे ‘भूदाना’चे कार्य केवळ विनोबाजींनाच शक्य झाले आहे. गांधी विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणणारे, समाजपरिवर्तन घडवणारे आचार्य विनोबाजी हे महान संत, थोर राष्ट्रभक्त, कृतीशील विचारवंत होते. त्यांच्या जयंतीनिमित्त माझे विनम्र अभिवादन अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Respecting-Vinoba-Bhave-is-to-bring-about-social-change-through-change-of-mind-in-way-of-Gandhiji-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तुकाराम मुंढे यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची वर्णी : किशोर राजे निंबाळकर यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पदभार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Tukaram-Mundhe-to-be-replaced-by-new-officer-Kishore-Raje-Nimbalkar-to-take-charge-of-Maharashtra-Jeevan-Pradhikaran</link>
            <description>मुंबई – नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची नव्या पदावर रूजू होण्यापूर्वीच बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदाचा कार्यभार देण्यात आला होता. परंतु आता त्याजागी किशोर राजे निंबाळ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-10/mundhe-twitter.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची नव्या पदावर रूजू होण्यापूर्वीच बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदाचा कार्यभार देण्यात आला होता. परंतु आता त्याजागी किशोर राजे निंबाळकर यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे आता तुकाराम मुंढे यांच्यावर कोणती जबाबदारी देणार, याकडे लक्ष लागले आहे. 
राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे. किशोर राजे निंबाळकर हे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असून त्यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. एम.जे.प्रदीपचंद्र यांची महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली. सहविक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग या पदावर ई.रवींद्रन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. ते स्वभावाने तापट असल्याने त्यांचे व तुकाराम मुंढे यांचे कसे जमेल, याची उत्सुकता होती. तुकाराम मुंढे यांची ही १४ वर्षाच्या काळात १५ वी बदली असल्याचे बोलले जात आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Tukaram-Mundhe-to-be-replaced-by-new-officer-Kishore-Raje-Nimbalkar-to-take-charge-of-Maharashtra-Jeevan-Pradhikaran</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगना पाठोपाठ मनिष मल्होत्राला बीएमसीकडून नोटीस  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BMC-issues-notice-to-Manish-Malhotra-</link>
            <description>कंगना पाठोपाठ मनिष मल्होत्राला बीएमसीकडून नोटीस 

मुंबई – कंगना रानौतच्या मुंबई येथील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर आता बीएमसीने मनिष मल्होत्रालादेखील नोटीस पाठवला आहे. आपल्या राहत्या घराचा वापर कार्यालयासाठी वापर केल्याप्रकरणी बीएमसीने ही नोटीस बजावली</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-10/After-Kangana-Ranaut-Fashion-Designer-Manish-Malhotra-Issued-Notice-by.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कंगना पाठोपाठ मनिष मल्होत्राला बीएमसीकडून नोटीस 

मुंबई – कंगना रानौतच्या मुंबई येथील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर आता बीएमसीने मनिष मल्होत्रालादेखील नोटीस पाठवला आहे. आपल्या राहत्या घराचा वापर कार्यालयासाठी वापर केल्याप्रकरणी बीएमसीने ही नोटीस बजावली आहे. कंगनाच्या कार्यालयापासून काही अंतरावर मनिषचा बंगला आहे. बीएमसीने या बंगल्यावर आक्षेप नोंदविला गेल्याचे सांगण्यात येत आहे. 
मनीष मल्होत्रा हा सुप्रसिद्ध ड्रेस डिसायनर आहे. मनिष मल्होत्रा हा बॉलीवुडमधील अभिनेते व अभिनेत्री यांचे ड्रेस तयार करण्याचे काम करतो. काही काळ त्याने मॉडलिंगही केली आहे. फिल्मफेअर यासारख्या अनेक पुरस्काराने तो सन्मानित आहे. 
व्यावसायिक वापरासाठी बीएमसीची परवानगी आवश्यक असते आणि त्यासाठी काही रक्कम भरणेही अनिवार्य असते, परंतु मनिष मल्होत्राने ना बीएमसीकडून कोणती परवानगी घेतली, ना कुठलेही पैसे जमा केले.
एमएमसी कायद्याच्या कलम 342 आणि 5 345 अन्वये मनिष मल्होत्राला नोटीस पाठवली आहे. बेकायदा बांधकामे का पाडली जाऊ नये, यावरील त्याचे स्पष्टीकरण असमाधानकारक असल्यास कलम 475 अ अन्वये खटला चालवण्यास तो पात्र असल्याचे नोटिशीत लिहिले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BMC-issues-notice-to-Manish-Malhotra-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनाबाधित  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Mayor-Kishori-Pednekar-corona-Positive-</link>
            <description>मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी त्यांनी स्वतः ट्विट करून दिली. कोरोनाची कोणतेही लक्षण आढळून नसल्याने त्या होम क्वॉरंटाईन राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  
‘मी कोविड अँटिजन चाचणी करुन घेतली. ती सकारात्मक आली. कोणतीही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलिग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-10/images_1591528813962_kishori_pednekar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी त्यांनी स्वतः ट्विट करून दिली. कोरोनाची कोणतेही लक्षण आढळून नसल्याने त्या होम क्वॉरंटाईन राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  
‘मी कोविड अँटिजन चाचणी करुन घेतली. ती सकारात्मक आली. कोणतीही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलिगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन.’ असे ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. 
दरम्यान महापौर बंगल्यावरच्या सगळ्या म्हणजेच ४० कर्मचाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये फक्त महापौर करोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. मुंबईत करोनाचा शिरकाव झाल्यापासून महापौर किशोरी पेडणेकर या स्वतः मोठ्या प्रमाणावर कार्यरत होत्या. रुग्णालयांना भेटी देणं, आरोग्य सुविधांचा आढावा घेणं या सगळ्या गोष्टी त्या करत होत्या. अनेकदा करोना हेल्थ सेंटरलाही भेटी देऊन तिथली स्थिती त्यांनी जाणून घेतली. मुंबईत काय काय उपाय योजना करण्यात येतील, करोनाचा प्रतिबंध कसा करता येईल यासाठी त्यांनी काही बैठकाही घेतल्या होत्या. आता त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या गृह विलगीकरणात गेल्या आहेत. त्यांना करोनाची लक्षणं दिसत नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी त्यांच्या स्वॅब टेस्टचाही अहवाल येणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Mayor-Kishori-Pednekar-corona-Positive-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगना मुंबई आणि महाराष्ट्राचं नाव बदनाम करतेय': नगमा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Kangana-defames-Mumbai-and-Maharashtra-Nagma</link>
            <description>मुंबई : कंगना ही महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करत असल्याचे ट्विट बॉलिवूड अभिनेत्री नगमाने केले आहे. नगमाचे हे ट्विट बुधवारी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. 

कं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-10/nagma.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कंगना ही महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करत असल्याचे ट्विट बॉलिवूड अभिनेत्री नगमाने केले आहे. नगमाचे हे ट्विट बुधवारी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. 

कंगनाने नेपोटिझमपासून सुरुवातकरुन नंतर इनसायडर वर्सेस आऊटसायडर आणि आता मुंबईला पीओके म्हटले आहे. जगभरात मुंबई आणि महाराष्ट्राचे नाव खराब करण्याच काम कंगना करत आहे. ती बॉलिवूडला बदनाम करत आहे, असे अभिनेत्री नगमाने ट्विट करीत कंगनावर टीका केली आहे. 

कंगनाने मुंबई, महाराष्ट्र तसेच मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावर विविध माध्यमांतून तिच्यावर टीका होत आहे. यात बॉलिवूडकरही मागे नसून अनेक सेलिब्रिटींनी याप्रकरणी कंगनाला चांगलेच सुनावले. यात बुधवारी नगमाने केलेले ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Kangana-defames-Mumbai-and-Maharashtra-Nagma</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते की भाजपचे बिहार निवडणुक प्रभारी ; जयंत पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Leader-of-Opposition-in-Maharashtra-or-BJP-in-charge-of-Bihar-electionsJayant-Patil</link>
            <description>मुंबई  - महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-10/jayantpatil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  - महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणुक प्रभारी हे महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवं ? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Leader-of-Opposition-in-Maharashtra-or-BJP-in-charge-of-Bihar-electionsJayant-Patil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणी शिवसेनेने अतिरेक करू नये ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Shiv-Sena-should-not-exaggerate-in-the-case-of-actress-Kangana-Ranaut</link>
            <description>मुंबई  - अभिनेत्री कंगना राणावत यांनी जय महाराष्ट्र जय मुंबई अशी भूमिका घेऊन आपण महाराष्ट्रभक्त असल्याचे म्हंटले आहे त्यामुळे शिवसेनेने कंगनाबद्दल विरोधाचा अतिरेक करू नये.आता शिवसेने शांतता ठेवावी.कंगना चे कार्यलय मनपा ने तोडण्याची कारवाई  हा अतिरेक होता.  शिवसेना सत्तेत आहे.त्यांनी सरकारी दादागिरी करू नये असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला केले आहे. 

बुधवारी मुंब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-10/ramdadathvle.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  - अभिनेत्री कंगना राणावत यांनी जय महाराष्ट्र जय मुंबई अशी भूमिका घेऊन आपण महाराष्ट्रभक्त असल्याचे म्हंटले आहे त्यामुळे शिवसेनेने कंगनाबद्दल विरोधाचा अतिरेक करू नये.आता शिवसेने शांतता ठेवावी.कंगना चे कार्यलय मनपा ने तोडण्याची कारवाई  हा अतिरेक होता.  शिवसेना सत्तेत आहे.त्यांनी सरकारी दादागिरी करू नये असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला केले आहे. 

बुधवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज  आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभिनेत्री कंगना राणावतचे आगमन होत असताना तिच्या संरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एल्गार केला अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली. 

 मुंबईच्या विषयावर कंगना राणावतने सुरुवातीला पीओकेची उपमा देण्याच्या भूमिकेचे आम्ही समर्थन करीत नाही. मात्र त्यानंतर कंगनाने जय मुंबई महाराष्ट्राची भूमिका घेऊन त्याबद्दल माफी मागितली असल्यासारखे आहे. त्यामुळे शिवसेनेने आता शांत व्हावे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे महिलांचा सन्मान करणारे नेते होते.  शिवसेनेने आता अभिनेत्री महिला  असणाऱ्या कंगना बाबत चा अतिरेक थांबवावा. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधणार आहे. कंगणाच्या रक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन विषय थांबवावा असे मी त्यांना सुचविणार आहे.  आज  शिवसेनेची सत्ता असणाऱ्या मुंबई मनपाने कंगनाच्या कार्यालयावर तोडक कारवाई करणे म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करणे आहे. बदला घेण्याचा प्रकार आहे. हा अतिरेक शिवसेने थांबवला पाहिजे. मी लवकरच कंगना राणावतला भेटणार आहे.ज्या मुंबई मनपा अधिकाऱ्यांनी कंगनाचे कार्यालय तोडले त्या अधिकाऱ्यांविरुद्ध कंगनाने कोर्टात जाण्याचा मी सल्ला देणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. 
 कोणत्याही महिलेबद्दल हरामखोर वगैरे शब्द वापरणे चूक आहे. तोंड फोडायचे तर चीन आणि पाकीस्तानचे फोडा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. शरद पवार यांनी कंगना राणावत प्रकरणाबाबत केलेले वक्तव्य  सूचक आहे.  
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Shiv-Sena-should-not-exaggerate-in-the-case-of-actress-Kangana-Ranaut</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मनसेच्या सांस्कृतिक संपर्कप्रमुखाचा आणि नंदुरबारमधील भाजपच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MNS-cultural-liaison-chief-and-former-BJP-MLA-from-Nandurbar-joined-NCP</link>
            <description>मुंबई : मनसेच्या सांस्कृतिक विभागाचे ठाणे, रायगड, पालघर संपर्कप्रमुख डॉ. ओमकार हरी माळी आणि उद्योजक पंकज सिन्हा यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तर नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-10/dr-mali.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मनसेच्या सांस्कृतिक विभागाचे ठाणे, रायगड, पालघर संपर्कप्रमुख डॉ. ओमकार हरी माळी आणि उद्योजक पंकज सिन्हा यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तर नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर तांगुळी, राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार महिला जिल्हाध्यक्षा हेमलता पाटील उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MNS-cultural-liaison-chief-and-former-BJP-MLA-from-Nandurbar-joined-NCP</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 10 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'पोलीस नभोमंडळातील (२१) आयपीएस नक्षत्रं' या पुस्तकाचे प्रकाशन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Publication-of-the-book-IPS-Nakshatra-in-Police</link>
            <description></description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-10/21ips.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Publication-of-the-book-IPS-Nakshatra-in-Police</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत राज्याची कामगिरी कौतुकास्पद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-performance-of-the-state-under-Swachh-Bharat-Mission-is-commendable</link>
            <description>मुंबई  : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्राने चांगली कामगिरी बजावली असून शहरी व ग्रामीण भागात स्वच्छतेसंदर्भात जी कामे केली जात आहेत त्याच्या प्रगतीसंदर्भात वेळोवेळी अचानक भेटी देऊन त्या कामांची गुणवत्ता व उपयोगितता तपासावी, असे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रशासनाला दिले.

राजभवन येथे आयोजित ग्रामीण व शहरी हागणदारीमुक्त अभियानाच्या आढावा बैठकीत ते बो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-09-09/bhagatsinghkoshari.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्राने चांगली कामगिरी बजावली असून शहरी व ग्रामीण भागात स्वच्छतेसंदर्भात जी कामे केली जात आहेत त्याच्या प्रगतीसंदर्भात वेळोवेळी अचानक भेटी देऊन त्या कामांची गुणवत्ता व उपयोगितता तपासावी, असे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रशासनाला दिले.

राजभवन येथे आयोजित ग्रामीण व शहरी हागणदारीमुक्त अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव एम.डी. पाठक, स्वच्छ भारत मिशनच्या (शहरी) कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे आदी अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोठी चळवळ उभारली. त्यामुळे स्वच्छतेविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली. राज्य शासनाने हागणदारीमुक्तीच्या दृष्टीने शहरी व ग्रामीण भागात चांगली कामगिरी केली आहे. ओला व सुका कचऱ्याचे व्यवस्थापन व पुर्नप्रक्रिया या बाबतीतही राज्याने भरीव कामगिरी केली आहे. मात्र सार्वजनिक व घरघुती शौचालयांचा प्रत्यक्षात वापर होतो का, त्याची देखभालदुरूस्ती, पुर्नप्रक्रिया केलेला बायोगॅस, कम्पोस्ट खताचा वापर कसा व किती प्रभावीपणे केला जातो आदी बाबींची विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन शहानिशा करावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले. आपण स्वत: अशा भेटी देणार असल्याचेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. 

दरम्यान अपर मुख्य सचिव चहांदे यांनी ग्रामीणची तर प्रधान सचिव पाठक यांनी शहरी भागाची सादरीकरणाच्या माध्यमातून राज्यपालांना स्वच्छता, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, पुर्नप्रक्रियेबाबत राज्याने केलेल्या प्रगतीची माहिती करून दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-performance-of-the-state-under-Swachh-Bharat-Mission-is-commendable</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महिला अत्याचाराविरुद्धचे कायदे कठोर करणार – मुख्यमंत्री  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Will-tighten-laws-against-violence-against-women-CM</link>
            <description>मुंबई : रायगड जिल्ह्यातील तांबडी येथे अत्याचार व हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांशी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहिल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कुटुंबियांना सांगितले.

पीडित मुलीच्या वडिलांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या चर्चेची वेळ मागितली होती. यावेळी झालेल्या या चर्चेत मुलीचे आई-वडील, आजोबा, पंचक्रोशीतील सरपंच तसेच मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री अनिल देशमुख, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, दक्षिण रायगडचे शिवस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-09/uudhavt.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : रायगड जिल्ह्यातील तांबडी येथे अत्याचार व हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांशी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहिल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कुटुंबियांना सांगितले.

पीडित मुलीच्या वडिलांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या चर्चेची वेळ मागितली होती. यावेळी झालेल्या या चर्चेत मुलीचे आई-वडील, आजोबा, पंचक्रोशीतील सरपंच तसेच मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री अनिल देशमुख, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, दक्षिण रायगडचे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिक जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक, अनिल पारस्कर, रोहा येथील उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, मराठा क्रांती मोर्चाचे विलास सुद्रीक, राजन घाग, रूपेश मांजरेकर, नामदेव पवार, विवेक सावंत आदी मंडळी सहभागी झाली होती.

मुख्यमंत्री म्हणाले, अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व तिच्या हत्येची घटना ही दुर्देवी आणि मनाला यातना देणारी आहे. मुलीच्या पालकांच्या भावनांची कदर करून या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्य शासन कोणतीही कसूर ठेवणार नाही.

कोविड परिस्थितीमुळे समंजसपणाची भूमिका घेऊन प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन या प्रकरणी करण्यात येणारे आंदोलन स्थगित केल्याबद्दल ग्रामस्थ, मराठा क्रांती मोर्चाचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. महिला अत्याचाराविरुद्ध कठोर कायदे व्हावे, या पीडित मुलीच्या पालकांची मागणी योग्य असून यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी पीडितेच्या पालकांना आश्वस्त केले.

या प्रकरणी अशोक चव्हाण यांनी सांगितले की, या प्रकरणामध्ये ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून यापूर्वीच नियुक्ती झाली असून, हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवला जाईल.

तसेच महिला अत्याचारांसंदर्भात अधिक कठोर कायदा करण्याची सरकारची तयारी आहे. तांबडी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले की, राज्य शासनाने या घटनेची तातडीने दखल घेतली असून या प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेतून मदत देण्यात येणार आहेत. तसेच हा खटला माणगाव न्यायालयात द्रुतगती पद्धतीने चालविणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी समाजाची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठा क्रांती मोर्चाचे राजन घाग यांनी या प्रकरणाची तत्परतेने दखल घेऊन कारवाई केल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Will-tighten-laws-against-violence-against-women-CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेस सहकार्य करा:  मुख्यमंत्री  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Support-my-family-my-responsibility-campaign-CM</link>
            <description>मुंबई  : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहिमेला लोकप्रतिनिधी, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानसभेत केले.

या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असा असणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा वर्कर आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. सर्वांच्या सहभागाने ही </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-09/uthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहिमेला लोकप्रतिनिधी, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानसभेत केले.

या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असा असणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा वर्कर आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. सर्वांच्या सहभागाने ही एक राज्यव्यापी मोठी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

ही मोहीम सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे आणि महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र याचे नियोजन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती आणि विविध सामाजिक संस्था यांना सहभागी करून घेण्यासाठी, निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे संकट लवकर जाणार नाही, अशा इशारा दिला आहे. यापुढेही आपल्याला अधीक दक्षता घ्यावी लागेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना बाबत जनजागृतीच्या ज्या-ज्या सुचना केल्या, त्या सुचनांचे पालन करण्यात येत आहे. असे सांगून अधिवेशन शांततेत पार पडले. या अधिवेशनात आरोग्याचे नियम पाळण्यात आले. विधानसभेतील सर्व सदस्यांनी सहकार्य केले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.

राज्यात मार्चमध्ये केवळ तीन प्रयोगशाळा होत्या मात्र, कोविड संकट वाढत असल्याने, आता जवळपास पाचशे तीस प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत. मुंबईबरोबरच राज्यात आरोग्याच्या कायमस्वरुपी सोयी उभ्या केल्या जात आहेत. त्याचबरोबर राज्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना हाच पर्याय आहे. जनतेला त्यांचे हित कशात आहे, हे नीटपणे सांगणे आणि जनजागृती करणे  गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


अर्थचक्र पुढे चालू राहण्यासाठी उद्योगधंदे सुरू करण्यात आले आहेत. तसेच, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी कोविड काळात सुद्धा या योजनेची अंमलबजावणी सुरूच ठेवण्यात आली. जवळपास साडे एकोणतीस लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले. तसेच, साडे सहा लाख आदिवासी बालकांना आणि महिलांना मोफत दुध भुकटी देण्यात येणार आहे.

आपल्याकडे धनसंपत्ती,  जनसंपत्ती आहे, तशीच आपल्याकडे वनसंपत्ती आहे. आरेमधील सहाशे एकर जमीन आपण जंगलासाठी राखीव ठेवत आहोत. संपूर्ण जगात कुठेही नाही, असे हे मुंबई महानगराच्या मध्यभागी असलले जंगलाचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. याठिकाणी वन्यजीव देखील आहेत, त्यांचा हा निवारा सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. वन्यजीव असलेली ही देशातील एकमेव वनसंपत्ती आपल्याकडे आहे. मुंबईसाठी इतर सोयी सुविधा देत असताना, मुंबईच्या पर्यावरणासाठी सहजीवनासाठी ही संपदा जोपासणे आवश्यक असल्याचेही  मुख्यमंत्री  ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Support-my-family-my-responsibility-campaign-CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ या कारणांसाठी पालिकेने केली कंगनाच्या कार्यालयावर कारवाई ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/For-this-reason-the-municipality-took-action-against-Kelly-Kangana-office</link>
            <description>मुंबई : अभिनेत्री कंगनाच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामांची महापालिकेने बुधवारी तोडफोड केली. महापालिकेची ही कारवाई सकाळी ११ वाजता सुरू झाली आणि त्यानंतर ती जवळपास २ तास चालली.  
पालिकेच्या या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला असून त्यावर सुनावणी होणार आहे. तुर्तास हायकोर्टाने पालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे.  

 मंगळवारी पालिका कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयाबाहेर नोटीस चिक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-09/kangnaoffice.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अभिनेत्री कंगनाच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामांची महापालिकेने बुधवारी तोडफोड केली. महापालिकेची ही कारवाई सकाळी ११ वाजता सुरू झाली आणि त्यानंतर ती जवळपास २ तास चालली.  
पालिकेच्या या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला असून त्यावर सुनावणी होणार आहे. तुर्तास हायकोर्टाने पालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे.  

 मंगळवारी पालिका कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयाबाहेर नोटीस चिकटवली होती. कंगनाकडून कोणतीही दिलासादायक उत्तरे न मिळाल्याने पालिकेने कार्यालयावर बुधवारी कारवाई केली. मात्र कंगनाने हायकोर्टात याचिका दाखल केल्याचे समजताच पालिकेने कार्यालयाचे तोडकाम थांबवले. 

 कंगनाला तिच्या कार्यालयांच्या बेकायदा बांधकामांबाबत आतापर्यंत चार नोटीस बजावल्या होत्या. तरीदेखील नोटीस मिळाल्यानंतरही तिने काम चालू ठेवले होते. अशी माहिती या कारवाईसंदर्भात पालिकेने दिली. मात्र, माझ्या कार्यालयात कुठलेही अनधिकृत बांधकाम झाले नाही. असा दावा कंगनाने एका ट्विटद्वारे केला आहे. 

*  पालिकेने एक यादी जाहीर केली आहे. या यादीत कंगनाच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकामाचे वर्णन केले आहे.

१. कंगनाच्या ऑफिस 'मणिकर्णिका' च्या तळ मजल्यावरील टॉयलेटला ऑफिस व केबिन बनवले आहे.

२. मणिकर्णिकाच्या स्टोअर रूमला किचनचे रूप दिले आहे.

३. स्टोअरमध्ये आणि पार्किंगच्या ठिकाणी पायर्‍याजवळ नवीन शौचालय बांधली जात आहेत.

४. तळ मजल्यावर पॅन्ट्री तयार केली जात आहे.

५. पहिल्या मजल्यावर, लिव्हिंग रूममध्ये लाकडी विभाजन टाकून एक केबिन बनवले आहे.

६. पहिल्या मजल्यावरील पूजा कक्षात एक केबिनचे विभाजन केले आहे.

७. पहिल्या मजल्यावरील खुल्या चौकात शौचालय बांधले आहे.

८. दुसर्‍या मजल्यावरील पायऱ्या बदलल्या आहेत.

९. पहिल्या मजल्यावर बेकायदेशीरपणे स्लॅब बनवला आहे.

१०. दुसर्‍या मजल्यावरील भिंत तोडून एक बाल्कनी तयार केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/For-this-reason-the-municipality-took-action-against-Kelly-Kangana-office</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कलाविषयक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Announcing-the-schedule-of-admission-process-for-art-courses</link>
            <description>मुंबई  : कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पदविका / प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रम (मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण आर्ट मास्टर) प्रवेशासाठीचे वेळापत्रक असणार आहे. विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार http:///cetcell.net/doa</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-09/art-course.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पदविका / प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रम (मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण आर्ट मास्टर) प्रवेशासाठीचे वेळापत्रक असणार आहे. विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार http:///cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे दिलेले निकष, नियम प्रक्रिया आणि सूचना यांचे काळजीपूर्वक वाचन करावे. प्रवेशाचे निकष www.doa.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण व आर्ट मास्टर या पदविका/प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवाराद्वारे संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे, महाविद्यालय व अभ्यासक्रम निवडणे, कागदपत्रांच्या छायांप्रती (स्कॅन) अपलोड करणे यासाठी 9 ते 19 सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड याद्या 22 सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास 23 सप्टेंबर रोजी सादर करता येतील. 24 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. संबंधित महाविद्यालयात दिनांक 25 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घेता येणार असल्याचे कला संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Announcing-the-schedule-of-admission-process-for-art-courses</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठीतील दिग्गज कलाकारांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Veteran-Marathi-artists-made-public-entry-in-NCP</link>
            <description>मुंबई :

 मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात बुधवारी जाहीर प्रवेश केला.


मराठी सिनेसृ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-09/rastawadi-pravesh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

 मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात बुधवारी जाहीर प्रवेश केला.


मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, अभिनेते डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर आदींसह इतर सहकलाकारांचा समावेश आहे. या कलाकारांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा सांस्कृतिक सेल अधिक मजबूत होणार आहे. 


यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,आमदार अमोल मिटकरी, पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, चिटणीस संजय बोरगे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदी उपस्थित होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Veteran-Marathi-artists-made-public-entry-in-NCP</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Supreme-Court-postpones-Maratha-reservation</link>
            <description>नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानी स्थगिती दिली आहे. मात्र  प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.



या निर्णयानंतर मराठा समाजाच्या उमेदवारांना शिक्षण आणि नोकऱ्यात एसईबीसी आरक्षण मिळणार नाही. मात्र या आरक्षणानुसार जे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण झालेले आहेत, त्यांना या निर्णयाचा फटका बसणार नाही.



सर्वोच्च न्यायालयाच्या घ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-09/barandbench_2020-09_7fcf6ea6-ebd8-4445-8e15-aec7ae0239b7_Maratha_reservation__Supreme_Court.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानी स्थगिती दिली आहे. मात्र  प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.



या निर्णयानंतर मराठा समाजाच्या उमेदवारांना शिक्षण आणि नोकऱ्यात एसईबीसी आरक्षण मिळणार नाही. मात्र या आरक्षणानुसार जे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण झालेले आहेत, त्यांना या निर्णयाचा फटका बसणार नाही.



सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत 2020-2021 या वर्षासाठी कोणतेही प्रवेश मराठा आरक्षणानुसार देऊ नये, पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे सोपवलं जावं, असं निकालात म्हटलं आहे.


मराठा आरक्षण प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे जाणार की नाही यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. खरंतर सकाळच्या यादीत हे प्रकरण नव्हतं. परंतु अचानक आज दुपारी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात लिस्ट करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली.


स्थगितीच्या आदेशाबाबत फेरविचार विनंती अर्ज करणार : वकील दिलीप तौर


सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण घटनापीठाकडे वर्ग करण्याचा आमचा अर्ज मान्य केला. परंतु तोपर्यंत मराठा आरक्षणानुसार नवीन प्रवेश आणि नियुक्त्यांना स्थगिती सुद्धा दिली. हे प्रकरण एकदा घटनापीठाकडे वर्ग झाल्यानंतर स्थगितीच्या आदेशाचा पुनर्विचार करण्याचा विंनती अर्ज करणार आहे, अशी माहिती या प्रकरणातील वकील दिलीप तौर यांनी ट्विटरद्वारे दिली.





महाराष्ट्र सरकारची बाजू काय होती? 


महाराष्ट्र सरकारच्या वतीने हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे देण्याची विनंती केली होती. या प्रकरणात अनेक घटनात्मक मुद्दे आहेत. केंद्र सरकारच्या दहा टक्के आर्थिक आरक्षणाचं प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे गेलेलं आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण देखील मोठ्या खंडपीठाकडे देण्याची मागणी केली होती. तर मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण देणे म्हणजे वेळकाढूपणा असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यामुळे आजच्या सुनावणी काय निकाल येते याकडे लक्ष आहे.


दरम्यान, केंद्र सरकारच्या 10 टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षणाप्रमाणेच मराठा आरक्षणाला स्थगिती न देता ते घटनापीठाकडे सोपवता आलं असतं का, असा सवाल सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विचारला जात आहे. कारण गरिबांचं दहा टक्के आरक्षणही घटनापीठाकडे सोपवलं आहे मात्र त्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलेली नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Supreme-Court-postpones-Maratha-reservation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 09 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जलयुक्त शिवाय योजना अपयशी : कॅगने मांडला अहवाल  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/jalyukt-Shivar-yojana-fails-CAG-report</link>
            <description>पुणे: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी मानली जाणारी जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याचा ठपका कॅगकडून ठेवण्यात आला आहे. कॅगने ठेवलेल्या अहवालात जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील गाव दुष्काळमुक्त करण्याचे उद्धिष्ट सफल न झाल्याचं कॅगने म्हटलं आहे. दरम्यान या योजेनेत मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. तरीदेखील भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर एवढी रक्कम कोणाची पातळी वाढवण्यासाठी वापरली याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर  यांनी केली आहे.

रुपाली चाकणकर यांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-09/jalyukt-shivar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी मानली जाणारी जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याचा ठपका कॅगकडून ठेवण्यात आला आहे. कॅगने ठेवलेल्या अहवालात जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील गाव दुष्काळमुक्त करण्याचे उद्धिष्ट सफल न झाल्याचं कॅगने म्हटलं आहे. दरम्यान या योजेनेत मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. तरीदेखील भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर एवढी रक्कम कोणाची पातळी वाढवण्यासाठी वापरली याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर  यांनी केली आहे.

रुपाली चाकणकर यांनी काय केली मागणी?
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्वीटरच्या माध्यमातून पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये चाकणकर यांनी म्हंटल आहे कि, मागील भाजप सरकारने जलयुक्त शिवार योजना ही ग्रामीण भागात नवी क्रांती घडवून आणेल असा गाजावाजा केला.परंतु या योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला. तब्बल ९६३३ कोटी रूपये खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर एवढी रक्कम कोणाची पातळी वाढवण्यासाठी वापरली याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.


जलयुक्त शिवार योजनेवर ९ हजार ६३४ कोटी रुपये खर्च​
दरम्यान जलयुक्त शिवार योजनेवर ९ हजार ६३४ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणत रक्कम खर्च करूनही  पाण्याची गरज भागवण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात अपयश आल्याचा गंभीर ठपका कॅगने ठेवला आहे. दरम्यान जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत राबवलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यात अपयश आल्याचा अहवाल कॅगने मांडला आहे. तसेच अभियान राबवलेल्या गावात पिण्याचे पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकर सुरु असल्याचे कॅगने निदर्शनास आणले आहे.


या जिल्ह्यात कामे व्यवस्थित झाली नाहीत
 जलयुक्त शिवारची अनेक काम निकृष्ट दर्जाची झाली आहेत. अहमदनगर, बीड, बुलढाणा, सोलापूर या चार जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे योग्य प्रकारे झाली नाहीत. दरम्यान या कामांसाठी २ हजार ६१७ कोटी रुपयांचा खर्च झाला होता तरीदेखील कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली असल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.

फडणवीसांची महत्त्वकांक्षी योजना
योजना फडणवीसांची सर्वात महत्त्वकांक्षी योजना असल्याचं बोललं गेलं.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली होती.  मात्र, आता या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा ‘द युनिक फाऊंडेशन’च्या अहवालातून समोर आलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/jalyukt-Shivar-yojana-fails-CAG-report</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मालाड-मालवणी व गोरेगाव भागातील रस्त्यांची कामे तातडीने सुरू करा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Immediate-commencement-of-road-works-in-Malad-Malvani-and-Goregaon-areas</link>
            <description>मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील गोरेगाव, मालाड-मालवणी भागातील पी उत्तर व पी दक्षिण क्षेत्रातील वाहतूक खोळंबणाऱ्या चौक, रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत. तसेच जेथे रस्त्यांची गरज आहे, त्या ठिकाणी नवीन रस्त्यांची कामे सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-08/aslam-shekh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील गोरेगाव, मालाड-मालवणी भागातील पी उत्तर व पी दक्षिण क्षेत्रातील वाहतूक खोळंबणाऱ्या चौक, रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत. तसेच जेथे रस्त्यांची गरज आहे, त्या ठिकाणी नवीन रस्त्यांची कामे सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग, बंदरे, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले.

गोरेगाव व मालाड भागातील रस्त्यांची कामे, रुंदीकरण आदीसंदर्भात मंत्रालयात  शेख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी महानगरपालिकेचे विजय बल्लमवार, सहायक आयुक्त एस. एस. काबरे, कार्यकारी अभियंता गिरीश निकम, वरिष्ठ वास्तुरचनाकार डी. आर बिडवे, सहायक आयुक्त (रस्ते) एस.पी. आंब्रे, यू. सी. कोरगावकर आदी यावेळी उपस्थित होते.

गोरेगाव, मालाड-मालवणी भागात ज्या ठिकाणी अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो, अशा ठिकाणी रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू करावीत. मिसिंग लिंक असलेल्या रस्त्यांवरील कामे तसेच आवश्यक तेथे नवीन रस्त्यांच्या कामाचा आराखडा सादर करावा. तसेच या भागातील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणेही तत्काळ काढण्याच्या सूचना  शेख यांनी यावेळी दिल्या.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Immediate-commencement-of-road-works-in-Malad-Malvani-and-Goregaon-areas</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Y दर्जाची सुरक्षा दिलेल्या ड्रामेबाजांना महत्व देऊ नका’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Do-not-underestimate-Y-grade-security</link>
            <description>मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाने Y दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यावरुन जोरदार टीका होताना दिसत आहे. Y दर्जाची सुरक्षा घेऊन दिशाभूल करणाऱ्या ड्राम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-08/rohitP.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाने Y दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यावरुन जोरदार टीका होताना दिसत आहे. Y दर्जाची सुरक्षा घेऊन दिशाभूल करणाऱ्या ड्रामेबाजांना महत्त्व न देता त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे.
रोहित पवार यांनी याबाबत ट्विट केले आहे की, ‘कोरोना, बेकारी आणि आर्थिक संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी तू बोलत रहा, आम्ही तुला सुरक्षा पुरवू’, अशी शंका Y दर्जाची सुरक्षा दिल्यामुळे येतेय, असेही रोहित पवार म्हणाले. म्हणून दिशाभूल करणार्‍या अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेलंच चांगलं, आणि Y दर्जाची दिलेली सुरक्षा फुकट नसेल अशी अपेक्षा आहे, असा टोमणाही रोहित पवारांनी केंद्र सरकारला मारला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Do-not-underestimate-Y-grade-security</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ “वन महाराष्ट्र,वन मेरिट” असणार वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/One-Maharashtra-One-Merit-will-be-the-medical-admission-process</link>
            <description>मुंबई : राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा आणि 30 टक्के राज्यस्तर कोटा या धर्तीवर यापूर्वी प्रवेश करण्यात येत होते. मात्र आता 70:30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धत रद्द करण्यात आली असल्याने “वन महाराष्ट्र, वन मेरिट” अशी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया असेल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत घोषणा केली.

यापूर्वी उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे तीन प्रादेशिक विभाग करण्यात आलेले होते, ज्या प्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-08/medical-admision.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा आणि 30 टक्के राज्यस्तर कोटा या धर्तीवर यापूर्वी प्रवेश करण्यात येत होते. मात्र आता 70:30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धत रद्द करण्यात आली असल्याने “वन महाराष्ट्र, वन मेरिट” अशी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया असेल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत घोषणा केली.

यापूर्वी उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे तीन प्रादेशिक विभाग करण्यात आलेले होते, ज्या प्रादेशिक विभागातून उमेदवार 12 वी उत्तीर्ण झालेला असेल त्या उमेदवारांसाठी त्यांच्या संबंधित प्रादेशिक विभागातील महाविद्यालयामध्ये 70 टक्के जागा राखीव असत. तसेच 30 टक्के जागा ह्या संपूर्ण राज्यातील उमेदवाराकरिता उपलब्ध असत. तीनही प्रादेशिक विभागामध्ये महाविद्यालयांची संख्या आणि पर्यायाने प्रवेशसाठी उपलब्ध जागांची संख्या भिन्न होत्या.
 
त्यामुळे मराठवाड्यासारख्या प्रादेशिक विभागामध्ये जेथे महाविद्यालयांची संख्या कमी आहे, तेथील विद्यार्थ्यांना 70 टक्के प्रादेशिक जागामध्ये कमी जागा उपलब्ध होत होत्या. त्यामुळे उच्च गुणवत्ता असूनही तेथील उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. तर काही विद्यार्थ्यांना प्रवेशास मुकावे लागत होते. त्यामुळे 70:30 कोटा पध्दत ही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने मराठवाड्यातील पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून या कार्यपध्दती रद्द करण्याची वारंवार मागणी होत होती.

आतापर्यंत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता नीट (NEET) या राष्ट्रीय स्तरावरील एकाच सामाईक प्रवेश परिक्षेच्या गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येत होता. तसेच त्याबाबतची प्रवेशप्रक्रिया ही राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्ष यांचेमार्फत राबविण्यात येत होती. 70:30 कोटा पध्दतीमुळे गुणवत्ताधारक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्याने सदर कार्यपदती रद्द करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्यानुषंगाने आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमामध्ये बदल करण्याकरिता 4 सप्टेंबर, 2020 रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/One-Maharashtra-One-Merit-will-be-the-medical-admission-process</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राजभवनातील रक्तदान शिबिरात करोनामुक्त कर्मचाऱ्यांचे रक्तदान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Blood-donation-of-corona-free-employees-at-Raj-Bhavan-Blood-Donation-Camp</link>
            <description>मुंबई : काही आठवड्यांपूर्वी कोरोनातून मुक्त झालेल्या राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मंगळवारी राजभवन येथे झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान तसेच प्लाझ्मा दान करून कोविड योद्धा होण्याचा मान मिळवला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिबिराचे उद्घाटन करताना रक्तदान करण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-08/rajbhavanmumbai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : काही आठवड्यांपूर्वी कोरोनातून मुक्त झालेल्या राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मंगळवारी राजभवन येथे झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान तसेच प्लाझ्मा दान करून कोविड योद्धा होण्याचा मान मिळवला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिबिराचे उद्घाटन करताना रक्तदान करणाऱ्या राजभवनातील नव्या कोरोना योद्ध्यांना कौतुकाची थाप दिली. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, त्यातून अनेक गरजू व्यक्तींना जीवनदान मिळते असे सांगून अधिकाधिक लोकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. कोरोनामुळे लोक भयभीत झाले आहेत. परंतु कोरोनाला न घाबरता योग्य खबरदारी घेऊन कार्य करीत राहिले पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी शिबिरामध्ये सर्वप्रथम रक्तदान केले. यावेळी शिबिरामध्ये एकूण १४० कर्मचारी, अधिकारी, त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच वाळकेश्वर परिसरातील नागरिकांनी रक्तदान व प्लाझ्मा दान केले. शिबिराचे आयोजन राजभवन व सर ज.जी. समूह रुग्णालय यांनी केले होते. कार्यक्रमाला ज. जी. समूह रुग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ कल्याणी कुलकर्णी, राजभवनातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद जठार तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Blood-donation-of-corona-free-employees-at-Raj-Bhavan-Blood-Donation-Camp</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या – छगन भुजबळ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Take-a-great-leap-in-the-field-of-sports---Chhagan-Bhujbal</link>
            <description>मुंबई : अतिशय गरीब कुटुंबातून सैन्यदलात दाखल होऊन ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या दत्तू भोकनळ यांनी अशीच प्रगती करत क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, संपूर्ण राज्याचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, अशा शब्दात अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अर्जुन पुरस्कार प्राप्त </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-08/chaganb.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अतिशय गरीब कुटुंबातून सैन्यदलात दाखल होऊन ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या दत्तू भोकनळ यांनी अशीच प्रगती करत क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, संपूर्ण राज्याचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, अशा शब्दात अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ यांचा सत्कार केला.

मंत्रालय येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मंत्री भुजबळ बोलत होते. 

यावेळी भुजबळ म्हणाले, नाशिकच्या चांदवड तालुक्यात दत्तू भोकनळ यांनी अत्यंत गरिबीत शिक्षण घेतले. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत असताना सैन्यदलात दाखल झाले आणि तिथे नौकानयनचे धडे गिरवून अवघ्या 3 ते 4 वर्षात ऑलिम्पिकमध्ये धडक मारली. त्यानंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक आणि आता केंद्र शासनाचा मानाचा असा अर्जुन पुरस्कार मिळविला. 

दत्तू भोकनळ यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला तुम्ही सुवर्णपदक मिळवून द्याल त्यासाठी संपूर्ण राज्याचे आशीर्वाद तुमच्यासोबत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ यांनी सत्काराला उत्तर देताना, आई, वडील आणि आपणा सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला नेहमीच प्रेरणा मिळत असते. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Take-a-great-leap-in-the-field-of-sports---Chhagan-Bhujbal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे हीच डॉ. गोविंद स्वरुप यांना खरी श्रद्धांजली ठरेल - अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/It-will-be-a-true-tribute-to-Govind-Swaroop-</link>
            <description>मुंबई - डॉ. स्वरुप यांना अपेक्षित वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे व देशात विज्ञानाच्या अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-08/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - डॉ. स्वरुप यांना अपेक्षित वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे व देशात विज्ञानाच्या अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप यांना आदरांजली वाहिली. 

डॉ. गोविंद स्वरुप हे भारतातील रेडीओ खगोलशास्त्राचे जनक होते. देशविदेशात त्यांनी उभारलेल्या अत्याधुनिक रेडीओ दुर्बीणींनी मानवाला सूर्याचा वेध घेण्याची शक्ती दिली. पुण्यातील खोदड-नारायणगाव तसेच उटी येथे त्यांनी उभारलेल्या महाकाय दुर्बिणींच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील व युवकांना रेडिओ खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रेरीत करतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/It-will-be-a-true-tribute-to-Govind-Swaroop-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगनाला होम क्वारंटाईन करणार? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Home-quarantine-for-Kangana</link>
            <description>मुंबई:  ९ सप्टेंबरला कंगना रणावत मुंबईत येणार आहे. कंगनाला मुंबईत दाखल होताच होम क्वारंटाईन करण्याच्या तयारीत मुंबई महानगरपालिका असल्याचे समोर आले आहे. मात्र याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर किंवा पालिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

परराज्यातून आल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-08/kangnaranut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई:  ९ सप्टेंबरला कंगना रणावत मुंबईत येणार आहे. कंगनाला मुंबईत दाखल होताच होम क्वारंटाईन करण्याच्या तयारीत मुंबई महानगरपालिका असल्याचे समोर आले आहे. मात्र याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर किंवा पालिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

परराज्यातून आलेल्यांना नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे कंगनाच्या हातावरही विमानतळावर आल्यानंतर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाईल का असा सवाल उपस्थित झाला आहे. मात्र येत्या दोन दिवसांत ICMR कडून क्वारंटाईन संदर्भात नवे नियम आल्यास त्यानुसार क्वारंटाईनची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

अभिनेत्री कंगना रणावत आणि शिवसेना यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घडामोडींना वेग आला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयावर अचानक धाड टाकली. या कार्यालयात अनधिकृत बांधकाम झाले आहे का, याची पाहणी करण्यात आली. याठिकाणी अनधिकृत बांधकाम आढळल्यास पालिकेकडून तात्काळ ते पाडण्याचे काम केले जाण्याची शक्यता आहे. 

 दरम्यान, मी मुंबईत आल्यानंतर मला रोखून दाखवा, असे जाहीर आव्हान करणाऱ्या कंगनाच्या बाबतीत ९ तारखेला नक्की काय घडणार, याची उत्सुकता मात्र सर्वांना लागली आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Home-quarantine-for-Kangana</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'शिक्षण विद्यार्थी केंद्रितच असावे : राज्यपाल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Education-should-be-student-centered-Governor</link>
            <description>मुंबई :  नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षण ‘शिक्षक केंद्रित’ न राहता ते ‘विद्यार्थी केंद्रित’ व्हावे, तसेच धोरण प्रत्यक्षात आणताना लहान समित्यांच्या माध्यमातून सूक्ष्म व्यवस्थापनावर भर द्यावा, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-08/governar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षण ‘शिक्षक केंद्रित’ न राहता ते ‘विद्यार्थी केंद्रित’ व्हावे, तसेच धोरण प्रत्यक्षात आणताना लहान समित्यांच्या माध्यमातून सूक्ष्म व्यवस्थापनावर भर द्यावा, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी केले. 

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणात परिवर्तन’ या विषयावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या राज्यपाल परिषदेतील चर्चासत्रामध्ये राजभवन, मुंबई येथून सहभागी होतांना राज्यपालांनी हे प्रतिपादन केले. 
डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेले नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पथदर्शी आहे. शैक्षणिक  धोरणाला कृतीमध्ये उतरवताना सदाचार व संस्कारावर भर द्यावा लागेल असे राज्यपालांनी सांगितले. शिक्षण केवळ रोजगाराभिमुख न राहता ते चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडविणारे असावे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. या चर्चासत्राला मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’, राज्यमंत्री संजय धोत्रे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे अध्यक्ष के. कस्तुरीरंगन  आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Education-should-be-student-centered-Governor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी टेलिआयसीयू उपयुक्त : राजेश टोपे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Tele-ICU-useful-in-preventing-corona-deaths-Rajesh-Tope</link>
            <description>मुंबई : टेलिआयसीयू प्रकल्पाच्या मदतीने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून या सेवेचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. जेणेकरून अतिदक्षता विभागातील रुग्णांना तंत्रज्ञानाच्या मदतीने वेळीच उपचार व मार्गदर्शन मिळू शकेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

औरंगाबाद, जालना आणि सोलापूर येथील रुग्णालयांमध्ये या सेवेचा शुभारंभ आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त. ए</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-08/rtope.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : टेलिआयसीयू प्रकल्पाच्या मदतीने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून या सेवेचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. जेणेकरून अतिदक्षता विभागातील रुग्णांना तंत्रज्ञानाच्या मदतीने वेळीच उपचार व मार्गदर्शन मिळू शकेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

औरंगाबाद, जालना आणि सोलापूर येथील रुग्णालयांमध्ये या सेवेचा शुभारंभ आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त. एन. रामास्वामी, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, तिनही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते.

यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब असून मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात विशेषज्ञांची जाणवणारी कमतरता टेलिआयसीयू तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघणार असून कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेषज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्यूदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल.

राज्याचा मृत्यूदर काल तीन टक्क्यांपेक्षा कमी नोंदविला गेला असून तो अजून कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही सुविधा राज्यात अन्यत्रदेखील सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू. जेणेकरून दुर्गम भागातील रुग्णांनादेखील विशेषज्ञांच्या उपचाराचा लाभ मिळू शकेल.

प्रधान सचिव डॉ. व्यास म्हणाले, कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. राज्याचा मृत्यूदरात काहीशी घट होत असून तो अजून कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी भिवंडी येथे राज्यातील पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते. या तंत्रज्ञानाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल असलेल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा या तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येत आहे. मेडिस्केप इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उत्तर दायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून ही सुविधा देण्यात येत आहे. यावेळी मेडिस्केप इंडिया फाउंडेशनच्या डॉ. सुनिता दुबे, डॉ. संदीप दिवाण यांनी या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Tele-ICU-useful-in-preventing-corona-deaths-Rajesh-Tope</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Actress-Riya-Chakraborty-arrested</link>
            <description>मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-08/Riya-chakravarthi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली. रविवारी एनसीबीने रियाची चौकशी सुरू केली. चौकशी तिसऱ्या दिवशी रियाला एनसीबीकडून अटक करण्यात आली. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ही मोठी कारवाई आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Actress-Riya-Chakraborty-arrested</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अर्णव गोस्वामीवर हक्कभंग प्रस्ताव विधीमंडळात सादर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Arnav-Goswamis-infringement-motion-submitted-to-the-legislature</link>
            <description>मुंबई - रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख कर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-08/Goswami-696x385.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला आहे. तसंच हेतुपुरस्सर आणि आक्षेपार्ह असून अर्णब गोस्वामींवर विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडण्यात आला. प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली.
प्रताप सरनाईक यांच्या या प्रस्तावानंतर विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. या प्रस्तावानंतर भाजपानं गदारोळ घातला. दरम्यान, राज्य सरकार आणि जनतेचा अवमान असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. “अर्णब गोस्वामी हेतुपुरस्सर बोलत आहेत. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. ते कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. रिपब्लिक टीव्ही ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी,” अशी मागणी सरनाईक यांनी प्रस्ताव मांडताना केली.
“अर्णब गोस्वामी हे न्यायाधीशआंच्या भूमिकेत आले असून स्वत: खटला चालवत आहेत. तेच निकालही देत आहेत,” असं म्हणत परिवहन मंत्री अनिल परब यांनी हल्लाबोल केला. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांना चौकट आखून देण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी हे स्वत:ला न्यायाधीश समजतात का? ते सुपारी घेऊन काम करतात. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पत्रकार संरक्षण कायदा आणला म्हणून त्यांनी काहीही करावं का?,” असा सवालही त्यांनी केला. त्यानंतर सभागृहात झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Arnav-Goswamis-infringement-motion-submitted-to-the-legislature</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ MPSC कडून नवीन वेळापत्रक जाहीर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MPSC-announces-new-schedule</link>
            <description>पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०,  दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/1900-01-01/mpsc.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०,  दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० या तिन्ही परीक्षांचे सुधारित वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. 

नवीन वेळापत्रकानुसार ११ ऑक्टोबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा, तर दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परिक्षा २२ नोव्हेंबरला होणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबरला होणार आहे. तत्पूर्वी, कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला होता.  महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल/मे २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन परीक्षा कोरोना संसर्गाच्या व लॉकडाउनच्या ऐनवेळी पुढे ढकलण्यात येऊन परीक्षांचे सुधारित दिनांक संदर्भिय प्रसिद्धीपत्रकानुसार जाहीर करण्यात आले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MPSC-announces-new-schedule</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ यंदा रब्बी क्षेत्रात ६० लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षित – कृषिमंत्री दादाजी भुसे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Rabbi-area-expected-to-increase-to-60-lakh-hectares-this-year---Agriculture-Minister-Dadaji-Bhuse</link>
            <description>मुंबई : राज्यात खरीप हंगामाच्या धर्तीवर यावर्षी प्रथमच रब्बी हंगाम नियोजनाची राज्यव्यापी बैठक कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली. राज्यात होत अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/krushimantri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात खरीप हंगामाच्या धर्तीवर यावर्षी प्रथमच रब्बी हंगाम नियोजनाची राज्यव्यापी बैठक कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली. राज्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा रब्बीच्या क्षेत्रात ६० लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षित असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. ही बाब विचारात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश भुसे यांनी यावेळी दिले.

पुणे येथे झालेल्या या बैठकीमध्ये कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार,  व्यवस्थापकीय संचालक (महाबीज), कृषि विद्यापीठातील संशोधक व विस्तार संचालक, कृषि विभागाचे सर्व संचालक, सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Rabbi-area-expected-to-increase-to-60-lakh-hectares-this-year---Agriculture-Minister-Dadaji-Bhuse</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अधिवेशनाला सुरूवात : तीन आमदारांसह ४७ अधिकारी कोरोनाबाधित ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Convention-begins-47-officers-including-three-MLAs-coroned</link>
            <description>मुंबई :  अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी आमदार आणि अधिकारी,कर्मचा-यांच्या करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत ३ आमदार आणि ४७ अधिकारी कर्मचारी कोरोनाबाधीत आढळल्याने खळबळ माजली आहे.  त्यामुळे कोरोनाच्या सावटाखाली सुरू झालेल्या दोन दिवसीय राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरूवात झाली.

पुरवणी मागण्यासह अनेक महत्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. मात्र,अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून मंत्री,अधिकारी,कर्मचारी आणि पत्रकारांच्या अशा एकूण २२०० कोरोना चाचण्या करण्यात आल्या.शनिवार आणि रविवारी करण्यात आलेल्या या चाचण्यांमध्ये तीन आमदारांसह ४७ अधिकारी-कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.शनिवारी करण्यात आलेल्या चाचण्यांचा अहवाल काल म्हणजेच रविवारी आल्याने ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे अशांना आज विधानभवनात प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/vidhansabha12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी आमदार आणि अधिकारी,कर्मचा-यांच्या करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत ३ आमदार आणि ४७ अधिकारी कर्मचारी कोरोनाबाधीत आढळल्याने खळबळ माजली आहे.  त्यामुळे कोरोनाच्या सावटाखाली सुरू झालेल्या दोन दिवसीय राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरूवात झाली.

पुरवणी मागण्यासह अनेक महत्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. मात्र,अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून मंत्री,अधिकारी,कर्मचारी आणि पत्रकारांच्या अशा एकूण २२०० कोरोना चाचण्या करण्यात आल्या.शनिवार आणि रविवारी करण्यात आलेल्या या चाचण्यांमध्ये तीन आमदारांसह ४७ अधिकारी-कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.शनिवारी करण्यात आलेल्या चाचण्यांचा अहवाल काल म्हणजेच रविवारी आल्याने ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे अशांना आज विधानभवनात प्रवेश देण्यात आला तर रविवारी ज्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यांचा अहवाल प्राप्त न झाल्याने अशा आमदार आणि अधिकारी-कर्मचारी यांना प्रवेशासाठी प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहावे लागले होते.काही आमदारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.या सर्व प्रकारामुळे काही वेळ विधानभनवाच्या प्रवेशद्वारावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.हा प्रकार सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या ठिकाणी आगमन झाले असता अनेक आमदारांनी या प्रकार त्यांच्या कानी घातला. शेवटी अजित पवार यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या आमदारांना विधानभनवात प्रवेश देण्यात आला.

अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान प्रवेशद्वारावरच मोजण्यात येणार आहे. विधानभवनात जागोजागी र्निजतुकीकरण यंत्रे बसवण्यात आली आहेत. अंतर नियमांचे पालन केले जावे, यासाठी सर्वत्र सुरक्षारक्षक तैनात राहणार आहेत.एका बाकावर एकाच आमदाराला बसण्याची सोय करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चहापानाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला.विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थित हे अधिवेशन सुरू आहे.अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी मराठवाड्यातील काही आमदारांनी वैद्यकिय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विधानभनवाच्या पाय-यावर आंदोलन केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधानभनवात आगमन झाले असता या आमदारांनी या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले.मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला.

कोरोनाबाधित झालेले लोकप्रतिनिधी ( या मध्ये अनेकांनी कोरोनावर मात केली आहे )

विधानसभा अध्यक्ष : नाना पटोले

मकरंद पाटील – राष्ट्रवादी

किशोर जोरगेवार – अपक्ष

ऋतुराज पाटील – काँग्रेस

प्रकाश सुर्वे – शिवसेना

पंकज भोयर – भाजप

माणिकराव कोकाटे – राष्ट्रवादी

मुक्ता टिळक – भाजप

वैभव नाईक शिवसेना

सुनील टिंगरे – राष्ट्रवादी

किशोर पाटील – शिवसेना

यशवंत माने – राष्ट्रवादी

मेघना बोर्डीकर – भाजप

सुरेश खाडे – भाजप

सुधीर गाडगीळ – भाजप

चंद्रकांत जाधव – काँग्रेस

रवी राणा – अपक्ष

अतुल बेनके – राष्ट्रवादी

प्रकाश आवाडे – अपक्ष

अभिमन्यू पवार – भाजप

माधव जळगावकर – काँग्रेस

कालिदास कोलंबकर – भाजप

महेश लांडगे – भाजप

मोहन हंबरडे – काँग्रेस

अमरनाथ राजूरकर – काँग्रेस

मंगेश चव्हाण – भाजप

गीता जैन – अपक्ष

सरोज अहिरे -राष्ट्रवादी ( होम क्वारंटाईन )

मंत्री

जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी

असलं शेख – काँग्रेस

अशोक चव्हाण – काँग्रेस

धनंजय मुंडे – राष्ट्रवादी

संजय बनसोडे – राष्ट्रवादी

अब्दुल सत्तर – शिवसेना

सुनील केदार – काँग्रेस

बाळासाहेब पाटील – राष्ट्रवादी

विधान परिषद सदस्य

सदाभाऊ खोत – भाजप

सुजित सिंग ठाकूर – भाजप

गिरीश व्यास – भाजप

नरेंद्र दराडे -भाजप
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Convention-begins-47-officers-including-three-MLAs-coroned</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कोविड योध्दांना शहिदांचा दर्जा द्या व  वारसांना शासकीय नोकरी द्या;  प्रविण दरेकर यांची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Give-martyr-status-to-Kovid-warriors-who-died-while-performing-service</link>
            <description>मुंबई : कोरोना काळात सेवा देताना मृत्युमुखी पडलेले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार या कोविड योध्दांना शहिदांचा दर्जा द्यावा. तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करुन त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/pravindarekar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना काळात सेवा देताना मृत्युमुखी पडलेले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार या कोविड योध्दांना शहिदांचा दर्जा द्यावा. तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करुन त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी सभागृहात केली. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर सहवेदना मांडताना दरेकर यांनी ही मागणी केली.

"आपली काहीही चूक नसताना, कोरोनाग्रस्तांना सेवा देताना, मदत करताना ज्यांचे निधन झाले. असे डॉक्टर, वैदयकीय कर्मचारी, पोलीस बांधव आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आले आहे. त्यांना शासनाने आर्थिक मदत शासनाने करणे आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले. या कोविड योध्दांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबातील कमविता व्यक्ती गमाविल्यामुळे त्या कुटुंबातील एका सदस्याला संबंधित मृत व्यक्तीच्या ठिकाणी शासकीय नोकरीत सामावून घेण्याची विनंतीही दरेकर यांनी केली. 
पांडुरंग रायकर यांना ५० लाखाचा विमा द्या
पत्रकार पुण्यात पांडुरंग रायकर यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे रायकर यांच्या कुटुंबियांना ५० लाखांचा विमा त्वरित देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Give-martyr-status-to-Kovid-warriors-who-died-while-performing-service</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Minister-of-State-for-Energy-Prajakta-Tanpure-Corona-Positive</link>
            <description>राहुरी : राहुरी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे नगरविकास तथा उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
मतदार संघात विकासात्मक कामांचे नियोजन होत असतानाच त्यां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/prajakt-tanpure.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राहुरी : राहुरी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे नगरविकास तथा उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
मतदार संघात विकासात्मक कामांचे नियोजन होत असतानाच त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी सोशल मीडियामध्ये आपण कोरोना संक्रमित झाल्याचे सांगितले आहे. 
राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पहिल्यांदाच विधानसभा लढवत २५ वर्ष आमदार राहिलेले शिवाजीराव कर्डीले यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी राज्य मंत्री पदावर विराजमान होत राज्यभर दौरे केले. राज्यातील शिक्षण, ऊर्जा, शहरातील विकास याबाबत त्यांनी विशेष लक्ष दिले होते. जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा त्यांनी नुकताच आढावा घेत कोरोना नियंत्रणासाठी उपाय योजना सुचविल्या होत्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Minister-of-State-for-Energy-Prajakta-Tanpure-Corona-Positive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ फिरत्या चाकांवर संसाराला आकार देणाऱ्या स्मिताचा प्रवास प्रेरणादायी : ॲड. यशोमती ठाकूर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Smita-journey-to-shape-the-world-on-spinning-wheels-is-inspiring-Adv--Yashomati-Thakur</link>
            <description>मुंबई : लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्याने हताश न होता टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेणाऱ्या स्मिता झगडे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. टॅक्सीच्या ड्रायव्हिंग सीट वर असलेल्या स्मिता केवळ गाडी नव्हे तर महिला सक्षमीकरणाचे सारथ्य करत असल्याची भावना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

मंत्री ॲड. ठाकूर यांनी त्यांच्या निवासस्थानी स्मिता झगडे यांचा सन्मान केला.
मुंबईत राहणाऱ्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/yashomati-thakur.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्याने हताश न होता टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेणाऱ्या स्मिता झगडे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. टॅक्सीच्या ड्रायव्हिंग सीट वर असलेल्या स्मिता केवळ गाडी नव्हे तर महिला सक्षमीकरणाचे सारथ्य करत असल्याची भावना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

मंत्री ॲड. ठाकूर यांनी त्यांच्या निवासस्थानी स्मिता झगडे यांचा सन्मान केला.
मुंबईत राहणाऱ्या स्मिता झगडे गेली ७ वर्ष ड्रायव्हिंग स्कूलमधे चारचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देत होत्या. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये त्यांचा रोजगार बुडाला. ३ महिने कुठलीही कमाई नाही. एकल पालकत्वाची जबाबदारी. अशा सगळ्या परिस्थितीत स्मिता यांना आपल्या मुलीसाठी, संसारासाठी काहीतरी करणं भाग होतं. नोकरीच्या मागे न लागता, ड्रायव्हिंग ही आपली कलाच आपल्याला स्वयंपूर्ण करेल असा विश्वास बाळगत त्यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली. याआधी इतरांना गाडी शिकवणं आणि आता स्वत: मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी चालवणं हा प्रवास सोपा नव्हता. अनेकांनी त्यांना हे बाईचे काम नाही, यात पडू नये असे सल्ले दिले. पहिल्याच दिवशी १ हजार ५०० रुपयांच्या कमाईने त्यांचा आत्मविश्वास वाढला. शहर पूर्वपदावर आल्यावर सगळं सुरळीत होईल अशी आशा त्या बाळगतात.
रविवारी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सत्कार केल्याने स्मिता भारावून गेल्या. ठाकूर मॅडमनी काही झालं तरी मागे फिरु नकोस, मी सदैव तुझ्या सोबत आहे असं सांगत मला आशीर्वाद दिला. आज मला मी योग्य निर्णय घेतला याची खात्री झाली अशा भावना स्मिता यांनी व्यक्त केल्या. अजून एक टॅक्सी घेत त्याद्वारे एका महिलेलाच रोजगार देण्याची स्मिता यांची इच्छा आहे. वाहनचालक म्हणून काम करत आपण संसाराला नक्कीच हातभार लावू शकतो असा संदेश त्या महिलांना देतात.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Smita-journey-to-shape-the-world-on-spinning-wheels-is-inspiring-Adv--Yashomati-Thakur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द होणार!  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/70-30-quota-system-for-medical-admission-will-be-abolished</link>
            <description></description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/IMG-20200907-WA0010.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/70-30-quota-system-for-medical-admission-will-be-abolished</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एमपीएससी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MPSC-exam-revised-schedule-announced</link>
            <description>मुंबई: जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या कहरामुळे शिक्षणालादेखील मोठा फटका बसला आहे. अनेक देशांमध्ये अद्याप शाळाच सुरू करण्यात आलेल्या नाहीत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा- 2020 यांचे बदललेले वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या बदललेल्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/02_03_2020-exame_20078068-390x220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या कहरामुळे शिक्षणालादेखील मोठा फटका बसला आहे. अनेक देशांमध्ये अद्याप शाळाच सुरू करण्यात आलेल्या नाहीत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा- 2020 यांचे बदललेले वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या बदललेल्या वेळापत्रकानुसार या सर्व परीक्षा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात घेतल्या जाणार आहेत. याआधी या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेतल्या जाणार होत्या. मात्र आता याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
एमपीएससीच्या सुधारित वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर 2020, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर 2020 रोजी आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२२ नोव्हेंबर २०२० या तारखेला होणार आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सातत्याने या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहे. एमपीएसीच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य लोकसेवाआयोगाकडून एप्रिल तसेच मे २०२०मध्ये आयोजित केलेल्या परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आल्या. आता याचे बदललेले वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
परीक्षांचे बदललेले वेळापत्रक
राज्यसेवा पूर्व परीक्षा - 11 ऑक्टोबर 2020
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा - 1 नोव्हेंबर 2020 
दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा - 22 नोव्हेंबर 2020

गेल्याच महिन्यात बदलली होती परीक्षेची तारीख
याआधी या परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र त्यानंतर आता पुन्हा ही तारीख बदलण्यात आली आहे. याआधी राज्यसेवा पूर्व परीक्षा  सप्टेंबरला होणार होती. मात्र ती बदलून आता 11 ऑक्टोबर 2020 करण्यात आली आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा -11 ऑक्टोबर 2020 ला होणार होती. याचीही तारीख बदलून आता 22 नोव्हेंबर 2020 करण्यात आली आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MPSC-exam-revised-schedule-announced</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विधानपरिषद उपसभापतीच्या निवडणूकीसाठी भाजपाचा मुत्सदीपणा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BJPs-diplomacy-for-the-election-of-the-Deputy-Speaker-of-the-Legislative-Council</link>
            <description>मुंबई : मंगळवारी होणाऱ्या विधानपरिषद उपसभापती निवडणुकीची रंगत भाजपने वाढवली आहे. भाजपने या निवडणुकीत भाई गिरकर यांना उमेदवारी दिली आहे. भाई गिरकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. दुसरीकडे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/Legislative-council-elections-696x364.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मंगळवारी होणाऱ्या विधानपरिषद उपसभापती निवडणुकीची रंगत भाजपने वाढवली आहे. भाजपने या निवडणुकीत भाई गिरकर यांना उमेदवारी दिली आहे. भाई गिरकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. दुसरीकडे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


विधानपरिषद उपसभापती निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. विधानपरिषदेतल्या आपल्या सर्व आमदारांना भाजपने मुंबईमध्ये बोलावलं आहे. काही आमदार हे आज अनुपस्थित होते. तर भाजपच्या दोन आमदारांना कोरोना झाल्यामुळे त्यांना ऑनलाईन मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती भाजप सभापतींना करणार आहे.

दुसरीकडे या निवडणुकीत दुसरे उमेदवार शिक्षक आमदार कपिल पाटील यांना भाजप पाठिंबा देणार असल्याचीही चर्चा होती, पण भाजपने स्वत:चाच उमेदवार रिंगणात उतरवला. मतविभागणी करत उपसभापती निवडणुकीत विजयासाठी भाजपचा प्रयत्न आहे. 

विधानपरिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ
शिवसेना- १४

राष्ट्रवादी काँग्रेस- ९

काँग्रेस- ८

महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांचं संख्याबळ ३१ होतंय.

भाजप- २२

शेकाप- १

रासप- १ 

लोकभारती- १ 

अपक्ष- ४ 

भाजपचे आणि इतर पक्षांचे मिळून संख्याबळ २९ होत आहे.   ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BJPs-diplomacy-for-the-election-of-the-Deputy-Speaker-of-the-Legislative-Council</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘मातोश्री’ पाठोपाठ आता ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी धमकीचा कॉल  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/threatening-call-at-the-‘Silver-Oak’-residence</link>
            <description>मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. भारताबाहेरुन हा फ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/uddhav-thackeray-and-sharad-pawar-1573008568-1574392078.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. भारताबाहेरुन हा फोन कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रविवारी हा फोन आला होता. गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान ही धमकी जीवे मारण्याची आहे की खंडणीबाबत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

तर कंगना रनौतप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आल्याचं कळतं. कालच त्यांना हा फोन आल्याचं कळतं. हा फोन मात्र भारतातून असल्याचं कळतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/threatening-call-at-the-‘Silver-Oak’-residence</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंत्राटदार नोंदणीसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी नवीन समिती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/New-committee-to-resolve-issues-related-to-contractor-registration</link>
            <description>मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांच्या नाव नोंदणीशी निगडीत मार्गदर्शक सूचनांसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारांच्या नाव नोंदणीसाठी शासन निर्णय जारी केला होता. परंतु कंत्राटदार तसेच त्यांच्या वि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/ashokchvan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांच्या नाव नोंदणीशी निगडीत मार्गदर्शक सूचनांसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारांच्या नाव नोंदणीसाठी शासन निर्णय जारी केला होता. परंतु कंत्राटदार तसेच त्यांच्या विविध संघटनांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे अडचणी मांडल्या होत्या. या अडचणींची दखल घेत, नाव नोंदणीच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टिने आवश्यक त्या सुधारणा सुचविण्यासाठी तसेच सुधारित मसुदा तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये सचिव (रस्ते), बांधकाम विभागाच्या पुणे व कोकण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता, चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्यासह सर्व प्रादेशिक विभागातील प्रत्येकी दोन कंत्राटदारांचे प्रतिनिधींचा समावेश या समितीमध्ये असणार आहे. विभागाचे उपसचिव (इमारती) हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणाऱ्या कंत्राटदारांची नाव नोंदणी (Enlistment of PWD Contractor) करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने कंत्राटदारांनी मांडलेल्या अडचणींवर मार्ग काढणे व त्या शासन निर्णयासाठी सुधारित मसुदा तयार करणे यासंदर्भात ही समिती एक महिन्यात शासनास अहवाल देणार आहे. त्यामुळे २९ जुलै २०२० च्या शासन निर्णयाला तोपर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/New-committee-to-resolve-issues-related-to-contractor-registration</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ युनिक कोड, वॉटर मार्क, लोगो आणि क्यूआर कोड असणार सातबाराचे वैशिष्ट्य ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Features-of-Satbara-with-unique-code-watermark-logo-and-QR-code</link>
            <description>मुंबई : जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.  प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

थोरात म्हणाले, रा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/bthorat.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.  प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

थोरात म्हणाले, राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत महाराष्ट्रातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पद्धतीत बदल करण्यात आला आहे. ब्रिटीश काळात एम.जी. हार्टनेल अँडरसन यांनी तयार केलेल्या मॅन्युअलमध्ये 1941 मध्ये एम.जे.देसाई यांनी सुधारणा केल्या होत्या. त्यानंतर जवळपास 8 दशकांनंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येत असून सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. यापुढे आता प्रत्येक गाव आणि खातेदाराला स्वतंत्र कोड क्रमांक देण्यासोबत गाव नमुना नंबर 7 अधिकार अभिलेख पत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

गाव नमुना नंबर 7‍ मध्ये गावाच्या नावासोबत एलजीडी (Local Government Directory) स्थानिक शासनाचा कोड दर्शविण्यात येणार आहेत. याशिवाय लागवडयोग्य आणि पोटखराबा क्षेत्राचे एकूण क्षेत्र यापुढे दर्शविले जाणार आहे. सध्या अनेक उताऱ्यांमध्ये त्यांचे क्षेत्र जुळत नाही मात्र आता अशी अडचण येणार नाही. हेक्टर, आरसोबत अकृषक उताऱ्यावर चौरसमीटर नोंदले जाणार आहे. इतर हक्काच्या रकान्यात खातेदारांचे क्रमांक युनिक क्रमांकासह नोंदले जातील. सातबारा उताऱ्यातील नव्या बदलामुळे राज्यातील जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसूलविषयक वाद कमी होण्यास मदत  होईल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Features-of-Satbara-with-unique-code-watermark-logo-and-QR-code</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूर पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त व्यक्तींना १६ कोटी ४८ लाख रुपयांचे अर्थसहाय्य ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Financial-assistance-of-Rs-16-crore-48-lakhs-to-the-persons-affected-by-Nagpur-flood-situation</link>
            <description>मुंबई  : नागपूर विभागात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली.

या निधीतून पूर परिस्थितीमुळे बा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/uthakte.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : नागपूर विभागात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली.

या निधीतून पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत व मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी व वैद्यकीय देखभाल इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

पुरामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची घरे पाण्यात बुडाली होती, घरांचे, घरातील वस्तूंचे नुकसान झाले होते. काही ठिकाणी झोपड्याही नष्ट झाल्या होत्या.

शुक्रवारी जाहीर झालेल्या निधीमधून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सहाय्य व जखमी व्यक्तींना मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे घरे पूर्णतः वाहून गेली असल्यास किंवा त्याचे नुकसान झालेले असल्यास त्यासाठी सुमारे 8 कोटी 86 लाख 25 हजार, अंशतः पडझड झालेली कच्ची / पक्की घरे तसेच नष्ट झालेल्या झोपड्या यांना अर्थसहाय्य देण्यासाठी  7 कोटी  15 लाख रुपये, मदत छावण्या चालवण्यासाठी 47 लाख रुपये असा एकूण असा एकूण 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपयांचा निधी पूरग्रस्तांसाठी दिला जाणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Financial-assistance-of-Rs-16-crore-48-lakhs-to-the-persons-affected-by-Nagpur-flood-situation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईत भूकंपाचे धक्के : जिवितहानी व वित्तहानी नाही  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Earthquake-in-Mumbai</link>
            <description>मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज (7 सप्टेंबर) पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 एवढी नोंदवण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सीसमोलॉजी  यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबईपासून 102 किमी दूर उत्तरेकडे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सकाळी 8 वाजेच्या सुमारास या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, यामध्ये कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.' दरम्यान, गेल्या चार दिवसात तीन वेळा मुंबईत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याआधी शुक्रवार आणि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/D0jz6y4X0AINHaM.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज (7 सप्टेंबर) पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 एवढी नोंदवण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सीसमोलॉजी  यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबईपासून 102 किमी दूर उत्तरेकडे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सकाळी 8 वाजेच्या सुमारास या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, यामध्ये कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.' दरम्यान, गेल्या चार दिवसात तीन वेळा मुंबईत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याआधी शुक्रवार आणि शनिवारी देखील भूकंपाचे धक्के बसले होते. 
शनिवारी देखील मुंबईत भूकंपाचे धक्के जाणवले होते. यावेळी भूकंपाचे केंद्रबिंदू मुंबईपासून 98 किमी दूर उत्तरेला होतं. ज्याची रिश्टर स्केलवर 2.7 इतकी तीव्रता होती. तर याआधी शुक्रवारी सकाळी 10.33 वाजता देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 2.8 इतकी नोंदवण्यात आली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवत आहे. तर पालघर जिल्ह्यात आतापर्यंत अनेकदा भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. त्यामुळे गेले अनेक महिने येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यातच आता मुंबईत देखील भूकंपाचे धक्के बसू लागल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची कमाल तीव्रता अद्याप निश्चित केलेली नाही. तथापि, रिश्टर स्केलवर 7.0 किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप सामान्यपेक्षा जास्त धोकादायक मानले जातात. या प्रमाणात, 2.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे भूकंप सूक्ष्म भूकंप असे म्हणतात, जे सामान्यतः जाणवत नाहीत. 4.5 च्या तीव्रतेच्या भूकंपामुळे घरांचे नुकसान होऊ शकते.
मुंबई झोन 3 मध्ये आहे

भूकंपाच्या निकषात मुंबई झोन-3 मध्ये येते. झोन-3 म्हणजे मुंबई अंशिकरित्या सुरक्षित आहे. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण सर्वेक्षण (जीएसआय) च्या मते, जर मुंबईमध्ये 5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यास संपूर्ण शहर उद्धवस्त होईल. पाच वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार, प्रभादेवी, दादर, सायन, महालक्ष्मी आणि चर्चगेट हे भाग सर्वात धोकादायक आहेत.
याशिवाय वाशी, मालाड, कुर्ला इत्यादी देखील डेंजर झोनमध्ये आहेत. त्याच वेळी, मलबार हिल, वडाळा, परळ, वरळी इत्यादी भाग मात्र सुरक्षित असल्याचं म्हटलं गेलं होतं. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Earthquake-in-Mumbai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 07 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगणा राणावत विरुद्ध मुंबई पोलिसांत तक्रार दाखल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Filed-a-complaint-against-Kangana-Ranaut-with-Mumbai-Police</link>
            <description>मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारविरुद्ध बदनामीकारक ट्विट केल्यासंबधी तिच्यावर गोरेगाव, वनराई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ट्विटरवर प्रक्षोभक विधान करत जाणीवपूर्वक महाराष्ट्र राज्याची आणि प्रशासनाची मानहानी करणाऱ्या कंगना राणावतविरुद्ध आदित्य सरफरे या एका सामान्य मुंबईकराने तक्रार नोंदवली आहे. 

कंगणा राणावतने वारंवार वादग्रस्त ट्विट करत महाराष्ट्र राज्य आणि मुंबईच्या अस्मितेला ठेच पोहोचवली आहे. संपूर्ण देशाला आदरणीय असलेल्या मुंबई पोलिसांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-07/kangnaranut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारविरुद्ध बदनामीकारक ट्विट केल्यासंबधी तिच्यावर गोरेगाव, वनराई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ट्विटरवर प्रक्षोभक विधान करत जाणीवपूर्वक महाराष्ट्र राज्याची आणि प्रशासनाची मानहानी करणाऱ्या कंगना राणावतविरुद्ध आदित्य सरफरे या एका सामान्य मुंबईकराने तक्रार नोंदवली आहे. 

कंगणा राणावतने वारंवार वादग्रस्त ट्विट करत महाराष्ट्र राज्य आणि मुंबईच्या अस्मितेला ठेच पोहोचवली आहे. संपूर्ण देशाला आदरणीय असलेल्या मुंबई पोलिसांना पाकिस्तान म्हणून हिणवणे, एक भारतीय नागरिक आणि त्यानंतर एक सामान्य मुंबईकर या नात्याने मला पटणारे नाही. मुंबईला पीओके असे संबोधत तिने सबंध महाराष्ट्राचा अपमान केला आहे. तसेच, मुंबई पोलीस आणि प्रशासनाच्या बाजूने बोलणाऱ्या नेत्यांना देखील ती चेतावणीयुक्त ट्विट करत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या कार्यप्रणालीवरदेखील तिने ताशेरे उमटवले आहेत. ती एक राष्ट्रीय पुरस्कृत अभिनेत्री आहे, त्यामुळे तिच्या प्रत्येक वक्तव्यावर संपूर्ण जगाची नजर असते, याची तिला पुरेपूर जाण आहे, त्यामुळे ती जाणीवपूर्वक बदनामीकारक ट्विट करत असून, तिच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे तक्रारदार आदित्य सरफरे यांनी सोमवारी सांगितले. 

ही तक्रार सर्वप्रथम मुंबईचे ऍडिशनल कमिश्नर सुनील कोल्हे यांच्याकडे शनिवारी दाखल करण्यात आली होती, त्यानंतर गोरेगाव वनराई पोलिसांकडे ही प्रत रवाना झाली, आता ही तक्रार पोलिसांनी घेतली असून, तिच्याविरुद्ध येत्या दोन दिवसात एफ आय आर नोंदवण्यात येईल असे वनराई पोलिसांकडून तक्रारदारांना सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर तिने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याच्या कलमान्वये भारतीय दंड विधान IPC ४९९, IPC ५०० आणि IPC १२४ अ हे कलम लावण्यात यावे. मुंबई पोलीसांची बदनामी म्हणजे कर्तव्यदक्ष नीतिमूल्यांची मानहानी आहे. त्यामुळे कंगना राणावतवर भारतीय दंड विधान अखत्यारीत निर्धारित कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. अशी तक्रार आदित्य सरफरे यांनी नोंदवली आहे. 
तसेच ९ रोजी मी मुंबईत येत असून, कोण मला रोखते ते बघू असे खुले आव्हान तिने महाराष्ट्र सरकारला दिले आहे. त्यामुळे आता राज्याचा आणि मुंबई पोलिसांच्या प्रतिष्टेचा हा मुद्दा बनला आहे. असे या तक्रारीमध्ये म्हटले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Filed-a-complaint-against-Kangana-Ranaut-with-Mumbai-Police</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 05 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दीपक म्हैसकर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार, चर्चांना उधाण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Deepak-Mhaiskar-Advisor-to-the-Chief-Minister</link>
            <description>मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सल्लागार म्हणून पुणे विभागात दीपक म्हैसकर यांची नेमणूक केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार यांच्या मर्जीतले जिल्हाध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-05/pune-divisional-commissioner.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सल्लागार म्हणून पुणे विभागात दीपक म्हैसकर यांची नेमणूक केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार यांच्या मर्जीतले जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त असताना मुख्यमंत्र्यांनी ही नेमणूक केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी केलेल्या काही नियुक्त्या या चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात कारभार सुरू केल्यानंतर मुख्य सचिव अजोय मेहता आणि त्यांची गट्टी जमली. अजोय मेहता यांची प्रत्येक शासकीय निर्णयातील वर्चस्व, घेतलेले निर्णय बदलण्यासाठी वापरलेले वजन यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाराजीचा सूर लावला. अजोय मेहता यांच्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील नाराजी होती. ती नाराजी पाहता अखेरीस उद्धव ठाकरे यांनी अजोय मेहता यांना मुदतवाढ न देता त्यांना प्रधान सल्लागार म्हणून नेमणूक केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Deepak-Mhaiskar-Advisor-to-the-Chief-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 04 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ घनकचरा, सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करा : मुख्यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Complete-solid-waste-wastewater-recycling-projects-on-time-CM</link>
            <description>मुंबई  : राज्यातील घनकचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन नियोजित वेळेत करावे. आगामी पाच वर्षात घनकचऱ्याचे विलगीकरण, प्रक्रिया आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा नगर विकास विभागाचा आराखडा केवळ कागदावर न राहता ते प्रत्यक्षात आणले जाईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. 

नगर विकास विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व इतर सुधारणासंदर्भात वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात आतापर्यंत घनकचरा आणि स्वच्छतेसंदर्भात झालेल्या कामाची माहिती दिली. सुमारे ४९ टक्के नागरिकीकरण अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-04/uthakre19520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : राज्यातील घनकचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन नियोजित वेळेत करावे. आगामी पाच वर्षात घनकचऱ्याचे विलगीकरण, प्रक्रिया आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा नगर विकास विभागाचा आराखडा केवळ कागदावर न राहता ते प्रत्यक्षात आणले जाईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. 

नगर विकास विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व इतर सुधारणासंदर्भात वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात आतापर्यंत घनकचरा आणि स्वच्छतेसंदर्भात झालेल्या कामाची माहिती दिली. सुमारे ४९ टक्के नागरिकीकरण असलेल्या महाराष्ट्राने या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामामुळे केंद्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये महाराष्ट्राला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. राज्यातील ३९६ शहरात दररोज २३ हजार ७०८ टन कचरा तयार होतो. यामध्ये ५५ टक्के ओला तर ४५ टक्के सुका असतो. सध्या ९९ टक्के कचरा संकलित होतो त्यापैकी ७५ टक्के विलगीकृत तर ५६ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होते. हे दोन्ही प्रमाण शंभर टक्क्यांवर नेण्याचे उद्दीष्ट आहे. कचरामु्क्त शहर प्रमाणपत्र (GFC) हे घन कचरा व्यवस्थापन मुख्य कामगिरी निर्देशांपैकी एक आहे. यात स्वच्छ सर्वेक्षण २०२० मधील १४३ पैकी ७७ शहरे जीएफसी स्टार रेटींगसहित प्रमाणित आहेत. सर्वेक्षणातील एकूण शहरांपैकी निम्मी शहरे ही केवळ महाराष्ट्रातील आहेत. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई हे एकमेव शहर पाच तारांकीत ठरले आहे तर तीन शहरे तीन तारांकीत ठरली आहेत. नवी मुंबईला सात तरांकीत शहरामध्ये रूपांतरीत करतानाच तीन शहरांना पाच तारांकित करण्यावर भर राहणार आहे. त्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थान, त्यावर प्रक्रिया आणि त्याचा पुनर्वापर यावर भर दिला जाणार आहे. याबरोबरच सांडपाण्याचे व्यवस्थापन केले जाईल. कम्युनिटी शौचालयाबरोबर वैयक्तीक शौचालयांच्या निर्मितीवर भर कसा दिला जाईल, याकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात येईल, असे सांगितले.

मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, घनकचरा आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापनात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग कसा घेता येईल हे पाहिले पाहिजे. विशेषतः शासकीय तसेच सार्वजनिक उपक्रमात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करून त्यांच्या सहभागातून मोहीम राबविल्यास ती पुढे घेऊन जाण्यास मदत होईल. याबरोबरच पुढील काळात वैयक्तीक शौचालयांच्या निर्मितीवर विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक आहे. सांडपाण्याच्या पुनर्वापराबाबत प्रकल्प राबविल्यास त्याचा येणारा खर्च हा धरणे बांधण्यास येणाऱ्या खर्चापेक्षा कमी येतो. वाढत जाणाऱ्या पाण्याच्या मागणीची पूर्तता पुनर्वापर करूनच भागवावी लागते. त्याशिवाय उद्योग आणि छोट्या शहराशेजारी असलेल्या शेतीला त्यातून पाण्याची उपलब्धता होईल.

नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सादरीकरण केले. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Complete-solid-waste-wastewater-recycling-projects-on-time-CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 04 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या विकासासाठी ‘सिडबी’ समवेत सामंजस्य करार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MoU-with-SIDBI-for-the-Development-of-Micro-Small-and-Medium-Enterprises</link>
            <description>मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांचा विकास व्हावा यासाठी उद्योग विभागाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देशात सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमाच्या वाढीसाठी, सुलभ वित्त पुरवठा व विकासासाठी काम करणारी सीडबी या संस्थेसोबत राज्य शासनाने सामंजस्य करार केला आहे.

प्रस्तुत सामंजस्य करारावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाच्यावतीने उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे व सीडबीच्यावतीने उपव्यवस्थापकीय संचालक व्ही.एस.व्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-04/msme.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांचा विकास व्हावा यासाठी उद्योग विभागाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देशात सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमाच्या वाढीसाठी, सुलभ वित्त पुरवठा व विकासासाठी काम करणारी सीडबी या संस्थेसोबत राज्य शासनाने सामंजस्य करार केला आहे.

प्रस्तुत सामंजस्य करारावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाच्यावतीने उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे व सीडबीच्यावतीने उपव्यवस्थापकीय संचालक व्ही.एस.व्ही राव यांनी स्वाक्षरी केली. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी  हे उपस्थित होते.

या सामंजस्य करारांतर्गत सीडबीमार्फत उद्योग विभागात एक प्रकल्प व्यवस्थापन घटक (PMU) स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्प व्यवस्थापन घटकाची भूमिका ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाची विकासासाठी विविध योजना / कार्यक्रमांची आखणी करणे असे असणार आहे. यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांना भाग भांडवल सहाय्य, व्याज अनुदान, आजारी पडण्याच्या मागावर असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांना सहाय्य, तसेच विद्यमान सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांचे मूल्यमापन करुन आवश्यकतेनुसार सहाय्य करणे याचा समावेश राहिल.

तसेच राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विद्यमान योजना / कार्यक्रमांचा अभ्यास करुन सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांची गुणवत्ता वाढावी व त्यांच्या अडी अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने विद्यमान योजना / कार्यक्रम इत्यादी मध्ये आवश्यकता असल्यास त्याप्रमाणे प्रकल्प व्यवस्थापन घटकाकडून सुधारणा सुचविण्यात येणार आहेत.

राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या विकासाकरिता पूरक वातावरण निर्मिती करुन या उद्योगांना बळकटीकरण प्राप्त करुन देण्याचा सीडबी यांचा मानस आहे. महाराष्ट्र शासनास सहकार्य करुन राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या सर्वकष विकासाकरिता प्रभावी अवलंब करुन विद्यमान धोरणांचा आणि योजनांचा कायाकल्प करणे आणि अधिक प्रमाणात प्रतिसाद देणारी पुरवठा साखळी सक्षम करणे हे मुख्य उद्दिष्ट सीडबी यांचे असेल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MoU-with-SIDBI-for-the-Development-of-Micro-Small-and-Medium-Enterprises</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 04 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Villagers-will-now-get-loans-on-home-property-in-rural-areas</link>
            <description>मुंबई : ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या एका आदेशान्वये ग्रामस्थांच्या मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणीपत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली होती. पण आता हा आदेश रद्द करण्यात येत असून त्यामुळे ग्रामस्थांना घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून बँका, पतसंस्था किंवा इतर अधिकृत वित्तसंस्थांकडून कर्ज घेता येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-04/hasanmushrif.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या एका आदेशान्वये ग्रामस्थांच्या मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणीपत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली होती. पण आता हा आदेश रद्द करण्यात येत असून त्यामुळे ग्रामस्थांना घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून बँका, पतसंस्था किंवा इतर अधिकृत वित्तसंस्थांकडून कर्ज घेता येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्री  मुश्रीफ म्हणाले की, कोरोनामुळे सध्या सर्वच जण अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आदीजण वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन पुन्हा आपले आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही जण घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून कर्ज घेण्याचा प्रयत्न करतात. पण ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या शासन आदेशान्वये अशा प्रकारे घरांचे मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणी पत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशामुळे ग्रामस्थांना या पद्धतीने कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आपल्या कर्जाच्या बोजाची नोंद होत नसल्यामुळे बँका, पतसंस्था यांच्याकडूनही कर्ज नाकारण्यात येत आहे. त्यामुळे आता हा शासन आदेश रद्द करुन नमुना ८ वर बँका, पतसंस्था आणि इतर अधिकृत वित्तीय संस्थांना कर्जाचा बोजा चढविण्यास अनुमती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना या संस्थांकडून सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी सांगितले.

पुढे मंत्री मुश्रीफ म्हणाले, केंद्र तसेच राज्य शासनाने ग्रामीण भागातील सर्व मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी स्वामीत्व योजना हाती घेतली असून सर्व गावांची ड्रोनद्वारे मोजणी होऊन भूमी अभिलेख कार्यालयाकडून ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार आहेत. पण तोपर्यंत पूर्ववत ग्रामपंचायत नमुना ८ मालकीहक्क दर्शविणारे मालमत्ता कर आकारणी पत्रकावर बँका, पतसंस्था आणि इतर परवानगी असलेल्या अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांचे बोजा नोंद करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने आज घेतला आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे ते  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Villagers-will-now-get-loans-on-home-property-in-rural-areas</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 04 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आम्ही दिलेला शब्द पाळला… ‘आरे’च्या निर्णयावर आव्हाडांची प्रतिक्रिया ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/We-kept-our-word-Awadh</link>
            <description>मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची ‘आरे’ची ६०० एकर जागा वनांसाठी राखीव ठेवली जाणार आहे. या जागी वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे येथे मेट्रो ३ साठी कारशेड बांधले जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे आरेचे जंगल वाचवण्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-04/jawahad.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची ‘आरे’ची ६०० एकर जागा वनांसाठी राखीव ठेवली जाणार आहे. या जागी वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे येथे मेट्रो ३ साठी कारशेड बांधले जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे आरेचे जंगल वाचवण्यासाठी येथे आपल्यासह अनेकांनी केलेल्या आंदोलनाची आठवून करून देत आम्ही दिलेला शब्द पाळला, असे आव्हाडांनी म्हटले आहे.

मित्रहो, आम्ही दिलेला शब्द पाळला…आरेचे जगंल वाचावे यासाठी माझ्या सहित अनेकांनी आंदोलने केली. तुरुंगात गेले पण, तत्कालीन सरकार बधले नाही. परंतु,आपले सरकार आपल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला. अभिनंदन आपणा सर्वांचे, संघर्षाचा विजय असो, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. यासह आव्हाडांनी या आंदोलनावेळी आपण तुरुंगात गेले होतो याची आठवणही करून दिली आहे. आरेमध्ये जंगलतोड करून तिथे मेट्रो ३ चे कारशेड  बांधण्याच्या मुद्द्यावरुन गेल्यावर्षी मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. यामध्ये विविध सामाजिक संघटनांसह पर्यावरणप्रेमींनी तत्कालीन सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला होता. तर जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी देखील आरेच्या वृक्षतोडीला विरोध केला होता.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या  बैठकीत या संबंधित निर्णय घेण्यात आला. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशारितीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे हे जगातील पहिलेच उदाहरण ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा पर्यावरणप्रेमींनी मोठा आनंद झाला आहे. तर मेट्रो कारशेड आरेच्या जमिनीवर होणार नाही, याबाबत मुख्यमंत्र्यांनी आधीच एका बैठकीत स्पष्ट केले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/We-kept-our-word-Awadh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 04 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठी - अमराठी लोकांना मराठीचे बाळकडू देणारे व्यक्तिमत्त्व हरपले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/lost-the-personality-that-gave-Marathi-teacher</link>
            <description>मुंबई : भाषा अभ्यासक सुहास लिमये यांचे कोरोनामुळे सैफी रुग्णालयात निधन झाले. बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 75 वर्षांचे होते. लिमये हे प्रकाशात आले ते अभिनेते आमीर खान यांच्यामुळे. आमीरला मराठी शिकवणारे सर असा त्यांचा उल्लेख होता. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. अनेक अमराठी लोकांना त्यांनी मराठी शिकवले.

 त्यांच्या पश्चात पत्रकार पत्नी भारती लिमये आणि मुलगी असा परिवार आहे. संस्कृत पंडित म्हणून ओळखले जाणारे लिमये हे परदेशी विद्यार्थ्यांना मराठीचे बाळकडू देणारे शिक्षक, बहुभाषाकोविद, चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. संस्कृत पंडित अशी ओळख असलेल्या लिमये यांनी गिरगावमधील प्रभू सेमिनरी शाळेचे मुख्याध्यापक पद भूषवि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-04/suhas-limye.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भाषा अभ्यासक सुहास लिमये यांचे कोरोनामुळे सैफी रुग्णालयात निधन झाले. बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 75 वर्षांचे होते. लिमये हे प्रकाशात आले ते अभिनेते आमीर खान यांच्यामुळे. आमीरला मराठी शिकवणारे सर असा त्यांचा उल्लेख होता. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. अनेक अमराठी लोकांना त्यांनी मराठी शिकवले.

 त्यांच्या पश्चात पत्रकार पत्नी भारती लिमये आणि मुलगी असा परिवार आहे. संस्कृत पंडित म्हणून ओळखले जाणारे लिमये हे परदेशी विद्यार्थ्यांना मराठीचे बाळकडू देणारे शिक्षक, बहुभाषाकोविद, चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. संस्कृत पंडित अशी ओळख असलेल्या लिमये यांनी गिरगावमधील प्रभू सेमिनरी शाळेचे मुख्याध्यापक पद भूषविले होते. वाचनाची प्रचंड आवड असलेल्या लिमये यांच्या गिरगावमधील घरात तब्बल १० हजारपेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह आहे. लिमये यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. दहावीत उत्तम गुण मिळाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला होता. सुरुवातीपासूनच त्यांनी संस्कृत शिक्षक होण्याचे बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात आणले होते.

आठ वर्षांपूर्वी साहित्याची आवड असणाऱ्या विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी ‘जिज्ञासा अभ्यास मंडळ’ स्थापन केले. याअंतर्गत संस्कृतमधील गाजलेल्या साहित्याचा अभ्यास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. कालिदासाचे मेघदूत, शंकराचार्याचे भज-गोविन्दम्, रम्भा-शुक संवाद, राधा-कृष्ण संवाद, पंडितराज जगन्नाथाचे ‘गंगालहरी’ आणि कालिदासाच्या ‘रघुवंशम्’चे सहा सर्ग अभ्यासले. साहित्यकृती शिकवत असताना त्यांचा गर्भितार्थ सांगून, इतर साहित्यांतले समर्पक संदर्भ देऊन साहित्याची प्रगल्भ जाण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे काम त्यांनी केले.

मराठी आणि संस्कृतचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या अमराठी भाषकांसाठी लिमये यांनी शीव येथील तमिळ संघममध्ये मराठी आणि संस्कृतचे विनामूल्य अध्यापन केले. 

कर्करोगावर मात करून त्यांनी पुन्हा शिकवण्यास जोमाने सुरुवात केली होती. टाळेबंदीमुळे शिकवणी वर्ग बंद असल्याने ते थोडे अस्वस्थ होते. मात्र हळूहळू त्यांनी ऑनलाइन अध्यापन करण्यास सुरुवात केली होती,’ असे त्यांच्या पत्नी भारती यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागातर्फे  ‘माय मराठी’ प्रकल्प राबवला जातो. यात युरोपीय भाषा अध्यापन पद्धतीप्रमाणे मराठी भाषेचा सहा पातळ्यांतील अभ्यासक्रम तयार केला आहे. या प्रकल्पात सुरुवातीपासून सहभाग असलेल्या लिमये यांनी मराठी भाषेचे व्याकरण सहा पातळ्यांमध्ये विभागून कसे शिकवले जावे, याबाबतचे मार्गदर्शन केले. तसेच पाठय़पुस्तकांसाठी लेखन देखील केले. एखादा उतारा लिहिला जात असताना त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय संदर्भ ते सांगत. सुहास लिमये यांच्या जाण्याने ‘माय मराठी’ प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याची भावना  प्राध्यापिका सोनाली गुजर यांनी व्यक्त केली.

अभिनेता आमीर खानने ट्विटरकरून लिमये यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  मराठी तर त्यांनी शिकवलंच पण ते शिकवता शिकवता इतर अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो असे त्याने ट्विट केले आहे. लिमये यांनी आमिर परफेक्शनिस्ट असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/lost-the-personality-that-gave-Marathi-teacher</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 03 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कलावंत आणि लोककलावंताच्या न्याय्य-हक्कासाठी लढणार महा कला मंडल: मेघराज भोसले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Maha-Kala-Mandal-will-fight-for-the-just-rights-of-artists-and-folk-artists-Meghraj-Bhosale</link>
            <description>मुंबई : राज्यातील सर्व लोककलावंत, वाद्यवृंद कलाकार, नाट्यकलावंत, पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ मंडळींना एका छताखाली आणून त्यांच्या न्याय-हक्कासाठी लढणारी महा कला मंडल या शिखर संघटना असेल, अशी ग्वाही संघटनेचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आपल्या कलेच्या माध्यमातून मनोरंजन आणि मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या कलाकार आणि लोककलावंतांवर कोरोनाच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे. या कलावंतांना एकत्रितपणे संघटित करून त्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचविण्यासाठी महा कला मंडल या शिखर संघटनेची स्था</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-03/meghraj-bhosle.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील सर्व लोककलावंत, वाद्यवृंद कलाकार, नाट्यकलावंत, पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ मंडळींना एका छताखाली आणून त्यांच्या न्याय-हक्कासाठी लढणारी महा कला मंडल या शिखर संघटना असेल, अशी ग्वाही संघटनेचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आपल्या कलेच्या माध्यमातून मनोरंजन आणि मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या कलाकार आणि लोककलावंतांवर कोरोनाच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे. या कलावंतांना एकत्रितपणे संघटित करून त्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचविण्यासाठी महा कला मंडल या शिखर संघटनेची स्थापना केली आहे. अशी माहिती भोसले यांनी यावेळी दिली.

आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळी बोलीभाषा आणि अन्न व लोककलेची संस्कृती आहे. कोकणातील दशावतरापासून तमाशाच्या कणादिसह विदर्भातील झाडेपट्टी, खेळेमेळे सादर करणारे लोककलाकार व तंत्रज्ञ यांची संख्या लाखाच्या घरात आहे. पण हे सारे असंघटित असल्यामुळे शासन दरबारी असलेल्या सोयी सुविधांपासून नेहमीच वंचित राहिले आहेत. त्यातच पाच महिन्यापासून करोनामुळे कलेच्या माध्यमातून मिळणारा आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोतच बंद झाल्यामुळे त्याच्यावरच अवलंबून असलेल्या कलाकारांची-तंत्रज्ञांची अवस्था फार बिकट झाली आहे. या सर्व मंडळींना एकत्रित करण्याचे शिवधनुष्य महा कला मंडलच्या माध्यमातून करण्यात आले आहे. आतापर्यंत 115 हून अधिक संघटना आणि त्यांच्याअंतर्गत तीन लाखांपेक्षा अधिक असलेल्या कलाकारांची माहिती गोळा करण्याचे महत्त्वपूर्ण काम या मंडलाने केले असल्याची भोसले यांनी सांगितले.

ऑगस्ट महिन्यात पुण्यात मेघराज भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महा कला मंडल या शिखर संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संघटित आणि असंघटित अशा सर्वच कलाकारांची शासन दरबारी नोंद करून घेण्यासाठी ही संघटना आग्रही राहणार आहे. तसेच प्रत्येक कलाकाराचा शासनाच्यावतीने विमा काढला जावा.  राज्यभर पसरलेल्या कलाक्षेत्राला इंडस्ट्रीचा दर्जा प्राप्त करून द्यावा. शासकीय सवलतीने हक्काचे घर व एकत्रित विकासासाठी भूखंड मिळावा. त्याचबरोबर रेल्वे-बस प्रवासाच्या शुल्कात सवलत मिळावी व इतर मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे महा कला मंडलचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले.

 मुंबईत झालेल्या या परिषदेत सिने कलाकार सुशांत शेलार, संस्थेचे निमंत्रक उदय साटम, मुकेश उपाध्ये, संतोष लिंबोरे, मराठी व्यावसाकि वाद्यवृंद निर्माता संघ, लावणी महासंघ, रजनी कलावंत सामाजिक सांस्कृतिक संस्था या विविध कला संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Maha-Kala-Mandal-will-fight-for-the-just-rights-of-artists-and-folk-artists-Meghraj-Bhosale</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 03 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'आरे' च्या जागेत वनसंपदेचे संवर्धन : ठाकरे सरकारचा 'हा' महत्वपूर्ण निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Conservation-of-forest-resources-in-place-of-Aarey</link>
            <description>मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरे मधील 600 एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे. राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
वर्षा निवासस्थानी यासंबंधी आज महत्त्वाची बैठक पार पडली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-03/aare.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरे मधील 600 एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे. राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
वर्षा निवासस्थानी यासंबंधी आज महत्त्वाची बैठक पार पडली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले असून मेट्रो कारशेड मुळे अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या आरेच्या जंगलावरील कुऱ्हाड दूर झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून तसेच आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवरून या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आरेच्या जमिनीबाबत निर्णय घेताना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. आरे भागात आदिवासी वस्ती आहे. राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना त्याचा प्रथम विचार करण्यात आला आहे. त्यामुळेच आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवले जावेत, अशी स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आरेच्या जमिनीसाठी वन कायद्याचे कलम 4 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेली आरेची सुमारे 600 एकर जमीन वनासाठी राखीव झाली आहे. आता 45 दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येतील. त्यानंतर नेमकं किती क्षेत्र वनासाठी राखीव असेल व किती वगळायचं याचा अंतिम निर्णय होईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
सध्या असलेली सर्व प्रकारची बांधकामे, झोपड्या, आदिवासी पाडे, रस्ते तसेच अन्य शासकीय सुविधा वन क्षेत्रातून वगळण्यात येणार आहेत. आरेत असलेल्या झोपड्यांचेही पुनर्वसन युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. या सर्व बाबी पहिल्या टप्प्यात करण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच वन विभागामार्फत सादर करण्यात येणार आहे. या निर्णयाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरेतील जंगलाला नवसंजीवनी मिळणार आहे. या निर्णयासाठी आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी या प्रस्तावासंदर्भात पुढाकार घेतला होता. आजच्या बैठकीला वनमंत्री संजय राठोड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Conservation-of-forest-resources-in-place-of-Aarey</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 02 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 1 लाख 35 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन, कृत्रिम तलावांत 70 हजार 233 गणेशमूर्तींचे विसर्जन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Immersion-of-1-lakh-35-thousand-Ganesha-idols</link>
            <description>मुंबई : 	यंदा कोविड 19 संसर्गाच्‍या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्‍सव संपूर्ण सुरक्षितता राखून आणि उत्सवाचे संपूर्ण पावित्र्य जपून साजरा करण्‍याच्‍या आवाहनाला मुंबईकरांनी दिलेला प्रतिसाद वाखाण्‍ाण्‍याजोगा आहे. संपूर्ण गणेशोत्‍सव सोहळा तसेच अनंत चतुर्दशी दिनी गणेशमूर्ती विसर्जन हे शांततेत तसेच सर्व सहकार्याने पार पडले. यासाठी सर्व सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळे, विविध गणेशोत्‍सव समन्‍वय समिती यांच्‍यासह मुंबईकर जनतेचे महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर व महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी विशेष आभार मानले आहेत.

	यंदाच्‍या गणेशोत्‍सवात संपूर्ण मुंबईतील 70 नैसर्गिक स्‍थळे तसेच जवळपास 199 कृत्रिम तलावांत मिळून सुमारे 1 लाख 35 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यात आले आहे. पैकी कृत्रिम तलावांमध्‍ये विसर्जित करण्‍यात आलेल्‍या मूर्तींची संख्‍या ही 70 हजार 233 इतकी आहे. कृत्रिम तलावांमध्‍ये मूर्ती विसर्जित करण्‍याच्‍या आवाहनला भरघोस प्रतिसाद मिळाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. 

	मुंबईनगरीत दहा दिवसांपूर्वी आगमन झालेल्या श्री गणरायाला मुंबईकरांनी मंगळवारी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-02/ganesh-visarjan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 	यंदा कोविड 19 संसर्गाच्‍या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्‍सव संपूर्ण सुरक्षितता राखून आणि उत्सवाचे संपूर्ण पावित्र्य जपून साजरा करण्‍याच्‍या आवाहनाला मुंबईकरांनी दिलेला प्रतिसाद वाखाण्‍ाण्‍याजोगा आहे. संपूर्ण गणेशोत्‍सव सोहळा तसेच अनंत चतुर्दशी दिनी गणेशमूर्ती विसर्जन हे शांततेत तसेच सर्व सहकार्याने पार पडले. यासाठी सर्व सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळे, विविध गणेशोत्‍सव समन्‍वय समिती यांच्‍यासह मुंबईकर जनतेचे महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर व महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी विशेष आभार मानले आहेत.

	यंदाच्‍या गणेशोत्‍सवात संपूर्ण मुंबईतील 70 नैसर्गिक स्‍थळे तसेच जवळपास 199 कृत्रिम तलावांत मिळून सुमारे 1 लाख 35 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यात आले आहे. पैकी कृत्रिम तलावांमध्‍ये विसर्जित करण्‍यात आलेल्‍या मूर्तींची संख्‍या ही 70 हजार 233 इतकी आहे. कृत्रिम तलावांमध्‍ये मूर्ती विसर्जित करण्‍याच्‍या आवाहनला भरघोस प्रतिसाद मिळाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. 

	मुंबईनगरीत दहा दिवसांपूर्वी आगमन झालेल्या श्री गणरायाला मुंबईकरांनी मंगळवारी भावपूर्ण वातावरणात नि शांततेत तसेच सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन निरोप दिला. यंदाचा गणेशोत्‍सव उत्‍साहात साजरा करताना, कोरोना विषाणू संसर्ग लक्षात घेता योग्‍य ती खबरदारी देखील बाळगणे गरजेचे आहे, त्‍यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले होते. मुख्‍यमंत्री महोदयांच्‍या मार्गदर्शनाने मुंबई महानगरपाल‍िकेने कोविडबाबतची आवश्‍यक ती सर्व खबरदारी घ्‍ोत निरनिराळ्या उपाययोजना केल्‍या होत्‍या. सर्व नागरिकांनी मास्‍कचा वापर करणे, सुरक्षित दूरीकरण राखणे, गणेशमूर्तीची उंची मर्यादीत राखणे, मिरवणुका टाळणे, महानगरपालिकेने ठिकठिकाणी व्‍यवस्‍था केलेल्‍या मूर्ती संकलन केंद्रांवर मूर्ती सोपविणे, सर्व विभागांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या कृत्रि‍म तलावांमध्‍ये तसेच शक्‍यतो घरच्‍या घरी मूर्ती विसर्जन करणे अशा निरनिराळ्या सूचनाही महानगरपालिका प्रशासनाकडून निर्गमित करण्‍यात आल्‍या होत्‍या. या सर्व आवाहनांना नागरिकांनी, सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी संपूर्ण प्रतिसाद दिला. यातून मुंबईकरांची एकजूट आण‍ि सहकार्याची भावना पुन्‍हा एकदा सर्वांनी अनुभवली. त्‍याचे अनुकरण इतरांनी करावे असेच आहे, असेही महापौर व आयुक्‍त यांनी संयुक्‍तपणे नमूद केले आहे.   

	मुंबईकर जनतेसमवेत महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करणारे पोलीस दल, वाहतूक पोलीस, नौदल, इतर शासकीय  व निम-शासकीय यंत्रणा, तटरक्षक दल, हॅम रेडिओ, सर्व प्रसारमाध्यमे, खासगी तसेच सेवाभावी संस्था यांचेही महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर व महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आभार मानले आहेत.	

	महानगरपालिकेचे 7 पर‍िमंडळीय उपआयुक्‍त, सर्व 24  विभागांचे सहाय्यक आयुक्त, त्यांची संपूर्ण यंत्रणा तसेच मध्यवर्ती यंत्रणा यांनी आपापल्या हद्दीतील गणेशोत्‍सवालील सर्व कामकाज योग्‍यरित्‍या पूर्ण केल्याबद्दलही महापौरांनी त्यांचेही अभिनंदन केले आहे. 

	संपूर्ण गणेशोत्‍सवामध्‍ये मुंबईकरांच्‍या सेवेसाठी महानगरपालिका प्रशासनाने आवश्‍यक ती सर्व यंत्रणा उभी केली होती. 70 नैसर्गिक व 199 कृत्रि‍म तलावांच्‍या ठिकाणी मूर्ती संकलन करुन विसर्जनाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. विविध चौपाट्यांवर 786 स्‍टील प्‍लेट लावण्‍यात आल्‍या होत्‍या. एकूण 237 स्‍वागत कक्ष आण‍ि 219 नियंत्रण कक्ष उभारले होते. 812 जीवरक्षक, 142 मोटरबोट, 154 प्रथमोपचार केंद्र, 81 रुग्‍णवाहिका, 130 तात्‍पुरती शौचालये, 420 निर्माल्‍य कलश, 338 निर्माल्‍य वाहन, 3 हजार 658 प्रखर झोताचे विद्युत दिवे, 363 सर्च लाईट, 47 निरीक्षण मनोरे, 43 जर्मन तराफा आदींचा त्‍यात समावेश होता. ठिकठिकाणी आवश्‍यकतेनुसार विद्युत तसेच संरक्षक कठडे यांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. 

	मूर्ती संकलन व विसर्जनानंतर, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने सर्व स्थळांवरील निर्माल्य संकलित करण्याचे कामकाज त्‍वरेने पूर्ण केले. संपूर्ण श्री गणेशोत्‍सवात मिळून एकूण 2 लाख 99 हजार 276 किलोग्रॅम इतके निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे. विविध 34 ठिकाणी या निर्माल्‍यावर शास्‍त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रियादेखील करण्‍यात आली आहे.


	या संपूर्ण व्‍यवस्‍थेमध्‍ये महानगरपालिका प्रशासन तसेच बिगर शासकीय संस्‍था मिळून सुमारे 19 हजार 503 कामगारांचे हात राबत होते. तर 3 हजार 969 अधिकारी ही सारी व्‍यवस्‍था प्रशासकीय कामकाजासह सांभाळत होते. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Immersion-of-1-lakh-35-thousand-Ganesha-idols</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 02 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यातील 45 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Transfers-of-45-police-officers-in-the-state</link>
            <description>पुणे : पोलिस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला असून नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-02/mhpo.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : पोलिस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला असून नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती झाली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलिय आयुक्त विवेक फणसळकर यांना आहे तेथेच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन प्रमुख शहरांत नवे पोलिस आयुक्त येणार नाहीत. 

पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे.  नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. मनोजकुमार लोहिया यांच्याकडे कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रताप दिघावकर यांची नियुक्ती नाशिक परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून झाली आहे. नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.    

नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमारसिंह यांची नियुक्ती झाली आहे. अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Transfers-of-45-police-officers-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 02 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनाबाबत सरकार अद्याप गंभीर नाही – फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-government-is-not-serious-about-Corona-yet---Fadnavis-attacks-the-government</link>
            <description>मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या मुद्यावरुन भाजप पुन्हा आक्रमक झाले आहे. राज्यातील ठाकरे सरकार केवळ बदल्या करण्यात व्यस्त आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे. कोरोनाबाबत सरकार गंभीर नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. बदल्या केल्या नसत्या तरी चालले अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-02/dfadnvis.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या मुद्यावरुन भाजप पुन्हा आक्रमक झाले आहे. राज्यातील ठाकरे सरकार केवळ बदल्या करण्यात व्यस्त आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे. कोरोनाबाबत सरकार गंभीर नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. बदल्या केल्या नसत्या तरी चालले असते. सर्व मंत्री, प्रशासन बदल्यांमध्ये गुंतले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.  
दरम्यान, राज्यात ४२ टक्के चाचण्या वाढविताना मुंबईत केवळ १४ टक्के चाचण्या घेण्यात आल्या आहेत, असे सांगत मुंबईत चाचण्या वाढवा अशा आशयाचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. यात राज्यातील चाचण्यांची टक्केवारी आणि मुंबईतील चाचण्यांची टक्केवारी नमुद करण्यात आली आहे.
देशात सरासरीपेक्षा अधिक प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्या करणार्याा राज्यांमध्ये भारताच्या सरासरीच्यापेक्षाही महाराष्ट्र मागे असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. अलिकडेच झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या दौर्यारसंदर्भात सुद्धा काही सूचना त्यांनी या पत्रातून केल्या आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज आणि उद्या पूर्व विदर्भातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे इथल्या नुकासनग्रस्त भागाची पाहणी ते करणार आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-government-is-not-serious-about-Corona-yet---Fadnavis-attacks-the-government</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 02 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मद्यविक्रितून सरकारला मोठी गंगाजळी प्राप्त : सरकारी तिजोरीत ३९०० कोटी जमा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Govt-gets-huge-from-liquor-sale-Rs-3900-crore-deposited-in-government-coffers</link>
            <description>मुंबई : 23 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरु झाला. सहा महिने झाले तरी अजून लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे कर वसुली बंद झाल्यानं सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला होता. सरकारच्या तिजोरीत कररुपाने मोठी भर घालणाऱ्या मद्याच्या विक्रीस मे महिन्यात राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानंतर राज्यातील तळीरामांनी चार महिन्यात राज्याच्या तिजोरीत थोडे थोडके नव्हे तर 3900 कोटी रुपयांची भर टाकली आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील रकमेपेक्षा ही रक्कम निम्मीच आहे.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-02/wineshop12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 23 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरु झाला. सहा महिने झाले तरी अजून लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे कर वसुली बंद झाल्यानं सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला होता. सरकारच्या तिजोरीत कररुपाने मोठी भर घालणाऱ्या मद्याच्या विक्रीस मे महिन्यात राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानंतर राज्यातील तळीरामांनी चार महिन्यात राज्याच्या तिजोरीत थोडे थोडके नव्हे तर 3900 कोटी रुपयांची भर टाकली आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील रकमेपेक्षा ही रक्कम निम्मीच आहे.

राज्यातील वाईन शॉप उघडावे अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी केली होती. मद्यविक्रीतून राज्याच्या तिजोरीत भर पडेल असा युक्तीवाद वाईन शॉप उघडण्याची मागणी करणारे करीत होते. अखेर सरकारने 4 मे पासून राज्यात वाईन शॉप सुरु करण्यास परवानगी दिली. परंतु वाईनशॉप मालकांना दुकानात नव्हे तर मद्याची होम डिलिव्हरी देण्यास सांगितले होते. आता मात्र दुकानात जाऊन मद्य विकत घेण्याची परवानगी सरकारने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 4 महिन्यांत राज्य सरकारला तब्बल 2362 कोटींचा महसूल मिळाला आहे. एकूण 3900 कोटींची मद्य विक्री झाली आहे. सरकारच्या तिजोरीत 682 कोटी देशी दारूपासून, 1568 कोटी विदेशी मद्यापासून आणि 111 कोटी बियर विक्रीतून कररुपाने जमा झाले आहेत.
दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला जवळपास 50 कोटी आणि महिन्याला साधारणतः 1500 कोटी रुपये मिळतात. एप्रिल ते जुलै 2020 या चार महिन्यात 3384 कोटी कररुपाने मिळाले होते.
राज्यात 15 हजार रेस्टॉरन्ट अँन्ड बार असून 1685 वाईन शॉप आहेत. 5 हजार बियर शॉप आणि 4045 देशी दारुची दुकाने आहेत. राज्य सरकारने आता फक्त वाईन शॉपलाच परवानगी दिलेली आहे. मद्यविक्रीची सर्व दुकाने सुरु झाल्यास सरकारला महिन्याला 1500 कोटींचे उत्पन्न मिळणे सुरु होईल.
राज्यात दरवर्षी 87 कोटी 75 लाख लिटर दारु तळीराम रिचवतात. यात 35 कोटी लिटर देशी, 21 कोटी लिटर विदेशी मद्य, 30 कोटी लिटर बियर आणि 75 लाख लिटर वाईनचा समावेश आहे. यात हातभट्टीच्या दारुचा समावेश नाही. कारण ती अनधिकृत असून सरकारला त्यापासून कसलाही कर मिळत नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Govt-gets-huge-from-liquor-sale-Rs-3900-crore-deposited-in-government-coffers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 02 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तरूणांनी स्थापन केली रोहीत पवार यांच्या नावे अराजकीय संस्था : मात्र रोहित पवारकडून संस्थेला विरोध  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-youth-set-up-an-organization-in-the-name-of-Rohit-Pawar</link>
            <description></description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-02/rohitPt.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-youth-set-up-an-organization-in-the-name-of-Rohit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 02 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाड दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या नावेद यांची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतली भेट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Higher-and-Technical-Education-Minister-Uday-Samant-called-on-Naved-who-saved-many-lives-in-the-Mahad-tragedy</link>
            <description>मुंबई :  महाड दुर्घटनेत आपल्या जीवाची पर्वा न करता नावेद यांनी ३५ व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत. यामध्ये त्याला आपले दोन्ही पाय गमाविण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर सध्या नेरूळ येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असून</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-02/naved.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  महाड दुर्घटनेत आपल्या जीवाची पर्वा न करता नावेद यांनी ३५ व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत. यामध्ये त्याला आपले दोन्ही पाय गमाविण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर सध्या नेरूळ येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची तब्बेत आता चांगली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

 नावेद यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होत असून ते लवकर बरे होतील, असे सामंत म्हणाले.

नावेद यांनी महाड दुर्घटनेत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शौर्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याच्या शौर्याची दखल घेऊन त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन सामंत यांनी दिले. तसेच त्याच्या तब्बेतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. नावेद यांची प्रकृती व्यवस्थित आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. शिवसेनेच्या वतीने सामंत यांनी नावेद यांच्या कुटुंबियांना यावेळी २ लाख रूपयांची मदत केली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Higher-and-Technical-Education-Minister-Uday-Samant-called-on-Naved-who-saved-many-lives-in-the-Mahad-tragedy</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 02 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयातील दर नियंत्रीत खाटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची मुदतवाढ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-decision-to-reserve-a-rate-controlled-bed-in-a-private-hospital-for-the-treatment-of-corona-patients-has-been-extended-by-three-months</link>
            <description>मुंबई :  राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रीत केलेल्या 80 टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात काल आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा, बॉम्बे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-02/rajyatcorona.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रीत केलेल्या 80 टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात काल आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा, बॉम्बे चॅरीटेबल ट्रस्ट आणि बॉम्बे नर्सींग होम कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार असून कोरोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या दरावर देखील नियंत्रण राहील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य या शासनाच्या या आदेशानुसार खासगी रूग्णालयांना शासन निर्धारित दरानुसार रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक आहे. खाटा राखीव करण्याचे अधिकार महापालिका क्षेत्र वगळता जिल्हाधिकारी यांना तर महापालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. राज्यस्तरावर राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे अधिकार देण्यात आले आहेत. 
खासगी रूग्णालये कोरोनाच्या रूग्णांकडून मनमानी करत बिल आकारणी करीत होते. शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना या अधिसुचनेत जे दर निश्चित करून देण्यात आले आहेत त्याप्रमाणेच आकारणी करावी लागणार आहे.
सुधारीत अधीसूचनेमधील दरसूचीत रुग्णाला वापरण्यात आलेल्या ऑक्सिजनचे दर देखील समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयांना ऑक्सीजनपोटी स्वतंत्र रक्कम आकारता येणार नाही. पीपीई कीटच्या दरांबाबत देखील या अधिसूचनेमध्ये उल्लेख करण्यात आला असून सामान्य वॉर्डमध्ये पीपीई कीट वापरल्यास प्रति दिवस 600 रुपये आकारले जातील तर अतिदक्षता आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था असलेल्या ठिकाणी पीपीई कीट वापरासाठी प्रति दिवस 1200 रुपये इतके आकारले जातील. त्यापेक्षा जास्त दर आकारल्यास रुग्णालयांना कारणमिमांसा द्यावी लागणार आहे. रुग्णाला बिल देण्यापूर्वी ते नेमण्यात आलेल्या लेखा परिक्षकाकडून तपासूनच देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-decision-to-reserve-a-rate-controlled-bed-in-a-private-hospital-for-the-treatment-of-corona-patients-has-been-extended-by-three-months</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 02 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज ठाकरेंचा लॉकडाऊन “लूक” होतोय जबरदस्त व्हायरल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Raj-Thackeray-lockdownlook-is-going-viral</link>
            <description>मुंबई : नेहमी पांढ-या कुर्त्यामध्ये दिसणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या नव्या लूकमुळे सोशल मीडियामध्ये सोमवारी चांगलेच चर्चेत राहिले. लॉकडाऊनमुळे अनेक नेत्यांनी आपले लूक बदलले आहेत.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नव्या लूक मधील फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

पांढरा शुभ्र कुर्ता आणि हातात रूमाल घेवून प्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-02/rajTnewlook.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : नेहमी पांढ-या कुर्त्यामध्ये दिसणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या नव्या लूकमुळे सोशल मीडियामध्ये सोमवारी चांगलेच चर्चेत राहिले. लॉकडाऊनमुळे अनेक नेत्यांनी आपले लूक बदलले आहेत.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नव्या लूक मधील फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

पांढरा शुभ्र कुर्ता आणि हातात रूमाल घेवून प्रभावी भाषण करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा लॉकडाऊन लूक मधील एक फोटो सोमवारी दिवसभर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.अनेक तरूणांनी आणि मनसे सैनिकांनी राज ठाकरे यांचा फोटो लाईक करत मोठ्या प्रमाणात व्हायरल केला आहे.राज ठाकरे यांच्या या लूकची महाराष्ट्रातील तरुणांमध्ये चांगलीच चर्चा आहे. व्हायरल झालेल्या फोटोत ते जिन्स आणि टि शर्टमध्ये दिसत आहेत.त्यांनी दाढीही वाढवल्याचे या फोटोत दिसत आहे.राज ठाकरे नेहमी चपला वापरतात मात्र या फोटोत त्यांनी चक्क स्पोर्टस शुज घातल्याचे दिसते. राज्यातील तरूणांमध्ये लोकप्रिय असणारे राज ठाकरे यांचा नवा लूक तरूणांना चांगलाच भावला आहे.त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या या लॉकडाऊन लूकची चांगलीच चर्चा सुरू आहे. लॉकडाऊनमुळे राज्यात सर्वच सुविधा बंद असल्याने राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी आपले लूक बदलले आहेत.काही दिवसांपूर्वी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या नव्या लूकची चर्चा होती तर सोमवारी दिवसभर राज ठाकरे यांच्या लॉकडाऊनच्या लूकची चर्चा आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Raj-Thackeray-lockdownlook-is-going-viral</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 02 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रवादी काँग्रेस सेल्फीचा तो “स्तुत्य उपक्रम” का राबवत नाही ? भाजपाचा आरोप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Why-not-the-NCP-carrying-out-that-commendable-initiative-of-selfies-BJP-allegation</link>
            <description>मुंबई :  गेल्या पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यावरून त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस सरकारला घेरले होते.मात्र याच खड्ड्याच्या प्रश्नावरून आता सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीवर भाजपने निशाणा साधला आहे.गेल्या वर्षी महाराष्ट्रात खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई- गोवा महामार्गावर हा “स्तुत्य उपक्रम” का राबवून आपल्या सरकारच्या चेहऱ्यासमोर का हा आरसा धरीत नाही ? कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय ? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? असा  सवाल भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

मुंबई- गोवा महामार्गाची प्रचंड दुराव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-02/ashish-shelar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  गेल्या पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यावरून त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस सरकारला घेरले होते.मात्र याच खड्ड्याच्या प्रश्नावरून आता सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीवर भाजपने निशाणा साधला आहे.गेल्या वर्षी महाराष्ट्रात खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई- गोवा महामार्गावर हा “स्तुत्य उपक्रम” का राबवून आपल्या सरकारच्या चेहऱ्यासमोर का हा आरसा धरीत नाही ? कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय ? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? असा  सवाल भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

मुंबई- गोवा महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून कोकणातून परतीच्या प्रवासात असणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.भाजप सरकारच्या काळात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा कालबद्द कार्यक्रम हाती घेण्यात आला असतानाही त्यावेळी राष्ट्रवादीने खड्ड्यांसोबत सेल्फी काढा असे आंदोलन करुन राजकारण केले होते.यावेळी मुंबई सह महाराष्ट्रातील रस्त्यावरील खड्डे बुजवले तर नाहीच, कोकणात तर अख्खा रस्ता उखडून गेला मग राष्ट्रवादी सेल्फीचा तो “स्तुत्य उपक्रम” का राबवत नाही ? कोकणातील लोकप्रतिनिधी,चाकरमानी यांचा आवाज का सरकारला ऐकू येत नाही ? असे सवाल करीत शेलार यांनी रस्त्यावरील खड्ड्यांकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे पत्र लिहून लक्षही वेधले आहे.

या पत्रात शेलार यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची ठरवून कोंडी केली.वेळीच ई पास उपलब्ध करुन दिले नाहीत, एसटी उपलब्ध करुन दिली नाही, रेल्वे गाड्या सोडण्यास तयार असताना गाड्यांची मागणी वेळीच केली नाही. कोरंटाईन कालावधी व आरोग्याच्या उपाय योजना याबाबत सरपंच व कोकणातील लोकप्रतिनिधी यांच्याशी वेळीच चर्चा केली नाही. अशा सरकारच्या आडमुठ्या भूमिकेतून मार्ग काढून कोकणी माणूस आपल्या गावी गणेशोत्सवासाठी पोहचला त्या चाकरमान्यांचे मुंबई- गोवा महामार्गावरी खड्यांनी जिव मेटाकुटीस आणला.

मुंबई- गोवा महामार्ग पनवेल पासून चिपळूण पर्यंत पुर्णपणे उखडून गेलेला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या रस्त्यावरील नव्या पुलांसह सर्व रस्त्यावर डांबर शिल्लक राहिलेली नाही. सर्वत्र खड्डे, खडी अशा अवस्थेत हा महामार्ग असून रस्त्या शिल्लक राहिलेला नाही. खेड्यातील कच्च्या रस्त्यांपेक्षा वाईट व दयनीय अवस्था या महामार्गाची झालेली आहे.दरवर्षी पावसामुळे पडणारे खड्डे गणेशोत्सव काळात बुजविण्यात येतात मात्र यावेळी कोणत्याही प्रकारे राज्य सरकारने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता परतीच्या प्रवासात असलेल्या चाकरमान्यांचा प्रवासात कंबरेचे आजार होतील की काय? अशी भिती वाटते आहे. कोकणच्या रस्त्याकडे केलेल्या दुर्लक्षाबद्दल, कोकणातील माणसाला मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल आम्ही निषेध करतो. असे सांगत किमान आता तरी रस्त्यावरील खड्डे बूजवावे अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Why-not-the-NCP-carrying-out-that-commendable-initiative-of-selfies-BJP-allegation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 01 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ परीक्षांचा आग्रह का ? : उदय सामंत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Why-insist-on-exams-</link>
            <description>मुंबई : 

परीक्षांसदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा केली. परीक्षा केव्हा आणि कोणत्या  पद्धतीने घेतल्या जाव्यात या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल सोमवारी प्राप्त होणार असून, राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून परिक्षेबाबत अंतिम निर्णय घेत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-01/udaysamant.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 

परीक्षांसदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा केली. परीक्षा केव्हा आणि कोणत्या  पद्धतीने घेतल्या जाव्यात या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल सोमवारी प्राप्त होणार असून, राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून परिक्षेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

परीक्षेबाबत काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला त्यांनतर सामंत यांनी पुन्हा परीक्षाबाबत कुलगुरूंची बैठक घेवून चर्चा केली. परीक्षा केव्हा आणि कशा पध्दतीने घ्यायच्या याबाबत सोमवारच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.पेडणेकर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून परिक्षेबाबत महत्वाचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. सोमवारच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षा नेमक्या कधी घेतल्या जाव्यात, या परीक्षा कशा घेतल्या जाव्यात,ऑनलाइन की ऑफलाइन,ओपन बुक यावर चर्चा या बैठकीत करण्यात आली.परीक्षा सरळ साध्या सोप्या पद्धतीने कशी घेतली जाईल यावरही मते मांडण्यात आली.


 
सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेण्यासाठी साधारणपणे ४० ते ६० दिवस तयारीला लागत असल्याने तसा विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी दिला जाणार असून विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारने नूकत्याच जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत शाळा,महाविद्यालये बंद राहणार आहेत मग परीक्षांचा आग्रह का ? परीक्षा कशा घ्यायच्या असे सांगतानाच,विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या भूमिकेत फरक का ? असा सवाल मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसेच आज झालेल्या मोदींच्या मन की बातमध्ये परीक्षांचा विषय आला पाहिजे होता असेही सामंत म्हणाले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Why-insist-on-exams-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 31 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपटांनाही अनुदान मिळावे : अक्षय बर्दापूरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Films-screened-on-OTT-platform-should-also-get-grants-Akshay-Bardapurkar-demands-CM</link>
            <description>मुंबई : 

कोरोना संसर्गाचा चित्रपटसृष्टीला अतोनात फटका बसला आहे. चित्रपटगृह बंद असल्याने तयार चित्रपटही पडून आहेत. त्यामुळे ओटीटी माध्यमाद्वारे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनाही शासनाचे अनुदान मिळण्याची मागणी "प्लॅनेट मराठी"चे संचालक अक्षय बर्दापूरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-31/akshaybadrapurkar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 

कोरोना संसर्गाचा चित्रपटसृष्टीला अतोनात फटका बसला आहे. चित्रपटगृह बंद असल्याने तयार चित्रपटही पडून आहेत. त्यामुळे ओटीटी माध्यमाद्वारे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनाही शासनाचे अनुदान मिळण्याची मागणी "प्लॅनेट मराठी"चे संचालक अक्षय बर्दापूरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अक्षय बर्दापूरकर यांनी पुढाकार घेऊन "प्लॅनेट मराठी ओटीटी" या स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची अनुदान योजना आहे. मात्र या अनुदान योजनेत चित्रपट चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित करण्याची अट आहे. कोरोना संसर्गाच्या काळात चित्रपटगृह बंद ठेवण्यात आल्याने चित्रपट प्रदर्शित करता आलेले नाही. निर्मात्यांनी चित्रपट चित्रपटगृहात  प्रदर्शित करण्यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित केल्यास त्यांना शासनाच्या अनुदान योजनेला मुकावे लागेल. त्यामुळे निर्मात्यांचे नुकसान होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन खास बाब म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनाही अनुदान योजनेसाठी ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी बर्दापूरकर यांनी या पत्रात केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Films-screened-on-OTT-platform-should-also-get-grants-Akshay-Bardapurkar-demands-CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 31 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 30 सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Extended-lockdown-until-September-30-No-e-pass-is-required-for-travel</link>
            <description>दिल्ली : 

केंद्र सरकारने लागू केलेल्या अनलॉक 3 ची मुदत संपत असल्याने गृह मंत्रालयाने अनलॉक 4 ची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार लॉकडाऊन येत्या 30 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्रात लॉक डाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.तर राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य व्यक्ती आणि मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत. अशा प्रकारच्या वाहतुकीसाठी कसल्याही विशेष परवानगी,मंजूरी,ई-परवान्याची आवश्यकता लागणार नाही.

केंद्र सरकारने अनलॉक 4 ची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेर अधिक व्यवहार खुले केले आहेत.तर प्रतिबंधित क्षेत्रात 30 सप्टेंबर पर्यंत लॉक डाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य व्यक्ती आणि मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत. अशा प्रकारच्या वाहतुकीसाठी क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-31/lockdwn5.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दिल्ली : 

केंद्र सरकारने लागू केलेल्या अनलॉक 3 ची मुदत संपत असल्याने गृह मंत्रालयाने अनलॉक 4 ची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार लॉकडाऊन येत्या 30 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्रात लॉक डाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.तर राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य व्यक्ती आणि मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत. अशा प्रकारच्या वाहतुकीसाठी कसल्याही विशेष परवानगी,मंजूरी,ई-परवान्याची आवश्यकता लागणार नाही.

केंद्र सरकारने अनलॉक 4 ची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेर अधिक व्यवहार खुले केले आहेत.तर प्रतिबंधित क्षेत्रात 30 सप्टेंबर पर्यंत लॉक डाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य व्यक्ती आणि मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत. अशा प्रकारच्या वाहतुकीसाठी कसल्याही विशेष परवानगी,मंजूरी,ई-परवान्याची आवश्यकता लागणार नाही.मेट्रो रेल्वे सेवा येत्या 7 सप्टेंबरपासून श्रेणीबद्ध पद्धतीने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. या संदर्भात मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली जाणार आहे. 21 सप्टेंबर पासून सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा,करमणूक ,सांस्कृतिक,धार्मिक, राजकीय कार्ये आणि इतर स्नेहसंमेलनाला 100 जणांच्या कमाल मर्यादेसह परवानगी दिली जाईल.अशा मर्यादित संख्येच्या कार्यक्रमांमध्ये देखील फेस मास्क घालणे,शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंगची तरतूद आणि हँड वॉश किंवा सॅनिटायझर व्यवस्था करणे बंधनकारक आहे.

21 सप्टेंबरपासून खुल्या प्रेक्षगृहांना (ओपन एअर थिएटरला)  उघडण्यास परवानगी दिली जाणार आहे.मात्र शाळा,महाविद्यालये,शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था येत्या 30 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार आहेत. ऑनलाईन,दूरस्थ शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. राज्ये,केंद्र शासित प्रदेश 50 टक्के पर्यंत अध्यापन व शिक्षकेतर कर्मचा-यांना एकाच वेळी ऑनलाईन शिकवणी,दूरध्वनी-सल्लामसलत आणि संबंधित कामांसाठी शाळांमध्ये बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे.केवळ प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील 9 वी  ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्याकरिता त्यांच्या शाळांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. याकरिता त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक आहे.राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मिशन किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर मंत्रालयांमध्ये नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण घेण्यास परवानगी असेल.

खालील बाबींशिवाय,इतर कृतींना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर परवानगी देण्यात आली आहे:

सिनेमागृहे,तरण तलाव,मनोरंजन पार्कस,थिएटर्स (खुले थिएटर सोडून) आणि यासारखी ठिकाणे.आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्रवास, केवळ केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेली असेल तर.टाळेबंदी सुरु असून प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये याचे 30 सप्टेंबरपर्यंत काटेकोर पालन  करणे आवश्यक आहे.राज्य,केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिबंधित क्षेत्राबाहेर, केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणतीही स्थानिक टाळेबंदी (राज्य,जिल्हा,उप-विभाग,शहर, गाव पातळीवर) लागू करता येणार नाही.राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य वाहतुकीवर निर्बंध नाहीत.राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य व्यक्ती आणि मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत. अशा प्रकारच्या वाहतुकीसाठी कसल्याही विशेष परवानगी,मंजूरी,ई-परवान्याची आवश्यकता लागणार नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Extended-lockdown-until-September-30-No-e-pass-is-required-for-travel</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 31 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १८०० रूपयांसाठी वाद घालणा-या काकूंच्या ‘त्या’  व्हिडिओची घेतली दखल ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Notice-the-that-video-of-the-aunt-arguing-for-1800-rupees</link>
            <description>मुंबई : एका तरुणासोबत १८०० रुपयांसाठी वाद घालणा-या घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ रविवार पासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दाखल घेतली आहे.आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत,अशी पोस्ट त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली आहे.

सोशल मीडियावर  एक घरकाम करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-31/yashomati-thakur.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : एका तरुणासोबत १८०० रुपयांसाठी वाद घालणा-या घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ रविवार पासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दाखल घेतली आहे.आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत,अशी पोस्ट त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली आहे.

सोशल मीडियावर  एक घरकाम करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.या व्हिडीओ ती महिला एका तरुणाला तिच्या कामाचे १८०० रुपये मागत आहे.तो तरुण तिला १८०० रुपये दिले असल्याचे जीव तोडून सांगत आहे. मात्र, तरीही त्या काकू ऐकायला तयार नाहीत. त्या व्हिडिओतील तो तरुण महिलेला पाचशे रुपयांच्या तीन नोटा आणि दोनशे रुपयाची एक नोट आणि एक शंभरची एक नोट, असे अठराशे रुपये दिले असल्याचे सांगत आहे.हे या महिलेला सुद्धा हे मान्य आहे. मात्र तुम्ही मला ५०० च्या तीन नोटा दिल्यात हे मला मान्य आहे. तुम्ही मला दीड हजार आणि तीनशे रुपये दिलेत.मात्र, मला माझे १८०० रुपये हवे आहे.यावर हा तरूण १८०० रुपये दिल्याचे जीव तोडून सांगत आहे मात्र काकू काही ऐकायला तयार नाहीत.

या व्हिडिओची दखल मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली आहे.मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत.अशी पोस्ट त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली आहे.तर या व्हिडीओचा वापर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका करण्यासाठी केला आहे.युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी हा व्हिडीओ ट्वीटर वर शेअर करीत, घसरलेल्या जीडीपीवर निशाणा साधला आहे. तर हाच व्हिडिओ रिट्वीट करत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्यातील विरोधीपक्षांवर निशाणा साधला आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Notice-the-that-video-of-the-aunt-arguing-for-1800-rupees</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 31 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर दारं उघडली असती' ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/If-the-revenue-from-the-temple-had-been-like-liquor-the-doors-would-have-been-open</link>
            <description>मुंबई :दारूची दुकाने उघडून मिळाला तसा महसूल मंदीर उघडून मिळाला असता तर मंदिराची दारे कधीच उघडली असती असा टोला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावलाय.  मंदिरात ज्यांचा श्वास घुसमटतो आणि नाईट लाईफच्या नावाने खुलतो त्यांची वृत्तपत्रे मंदीरे उघडण्याबाबत उदासीन असतील तर नवल ते काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. 
कोरोनाबाबत उपचार करण्यासाठी राज्यातील खाज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-31/atulBhat.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :दारूची दुकाने उघडून मिळाला तसा महसूल मंदीर उघडून मिळाला असता तर मंदिराची दारे कधीच उघडली असती असा टोला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावलाय.  मंदिरात ज्यांचा श्वास घुसमटतो आणि नाईट लाईफच्या नावाने खुलतो त्यांची वृत्तपत्रे मंदीरे उघडण्याबाबत उदासीन असतील तर नवल ते काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. 
कोरोनाबाबत उपचार करण्यासाठी राज्यातील खाजगी रुग्णालयातील खाटा राज्य सरकारने ताब्यात घेणे आणि उपचाराचे दर नियंत्रित ठेवणे या निर्णयाची मुदत आज संपत आहे. याला मुदतवाढ घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेत नाहीयेत. तेव्हा याबाबत निर्णय घ्यावा नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 
हा निर्णय घ्यायला 22 मे चा मुहूर्त राज्य सरकारने काढला होता. म्हणजेच लॉकडाऊन जाहीर झाल्यावर सरकारने उशिराने निर्णय घेतला होता. आता या निर्णयाला मुदतवाढ देण्यास महाविकास आघाडी सरकार टाळाटाळ करत असल्याची टीका भाजपने केली आहे.
राज्यात काल एका दिवसात कोरोनाचे 16,408 रुग्ण वाढले आहेत, तर 296 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 7,690 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 5,62,401 एवढी झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 70.04 टक्के एवढा झाला आहे. 
राज्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 7,80,689 एवढी झाली आहे. यापैकी 1,93,548 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आत्तापर्यंत 24,399 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सध्या मृत्यूदर 3.13 टक्के एवढा आहे.
राज्यात सध्या 13,09,676 जण होम क्वारंटाईन असून 35,353 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 40,84,754 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/If-the-revenue-from-the-temple-had-been-like-liquor-the-doors-would-have-been-open</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 30 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते पारधी समाजातील लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Guardian-Minister-Aslam-Sheikh-distributed-checks-to-the-beneficiaries-of-Pardhi-community</link>
            <description>मुंबई : मालाड, मालवणी अंबोजवाडी येथील पारधी समाजातील 23 लाभार्थ्यांना मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते स्वयंरोजगारासाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.

जिल्हा वार्षिक योजनेतून पारधी समाज बांधवां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-30/aslam-shekh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मालाड, मालवणी अंबोजवाडी येथील पारधी समाजातील 23 लाभार्थ्यांना मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते स्वयंरोजगारासाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.

जिल्हा वार्षिक योजनेतून पारधी समाज बांधवांना विविध व्यवसाय करण्यासाठी शासनाच्यावतीने अर्थसहाय्य देण्यात येते. पारधी समाज बांधवांनी स्वयंरोजगार करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी विविध योजना शासनाच्यावतीने राबवण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून शेख यांच्या हस्ते मालाड अंबोजवाडीतील पारधी बांधवांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.

मंत्री शेख याप्रसंगी बोलताना म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला स्वत:चा उत्कर्ष करुन घेण्यासाठी समान संधी मिळणं गरजेचं आहे. पारधी समाजातील तरुण-तरुणींनी पारंपरिक व्यवसायात अडकून न पडता समृद्धीची, प्रगतीची दारे त्यांनादेखील खुली व्हावीत यासाठी विविध योजना शासनातर्फे राबवण्यात येणार आहेत.

याप्रसंगी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या  प्रकल्प अधिकारी श्रीमती सुप्रिया चव्हाण व अन्य मान्यवर उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Guardian-Minister-Aslam-Sheikh-distributed-checks-to-the-beneficiaries-of-Pardhi-community</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 30 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय – उदय सामंत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Respect-for-the-decision-of-the-Supreme-Court-regarding-the-final-year-examination---Uday-Samant</link>
            <description>मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन राज्य शासन अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
परीक्षेसंदर्भात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलत होते.
सामंत म्हणाले, सर्व अकृषी विद्यापीठांना प्रत्यक्ष भेट देऊन कुलगुरू, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-30/udaysamant.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन राज्य शासन अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
परीक्षेसंदर्भात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलत होते.
सामंत म्हणाले, सर्व अकृषी विद्यापीठांना प्रत्यक्ष भेट देऊन कुलगुरू, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेत परीक्षेचे नियोजन करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती, मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यांच्याशीसुद्धा याबद्दल सविस्तरपणे चर्चा करून विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांचे कसलेही खच्चीकरण होणार नाही, आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन राज्य शासन निर्णय घेईल असेही सामंत यांनी संगितले.
सामंत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून राज्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव, विद्यार्थी, पालक यांची मानसिकता,कुलगुरू यांच्या सूचना आणि काही शैक्षणिक संघटनांचे निवेदन अशा सर्वांगीण परिस्थितीचा विचार करूनच परीक्षेसंदर्भात बाजू मांडण्यात आली होती.
तसेच या वर्षापासून उच्च न्यायालयाने आदेशित केल्याप्रमाणे सीजीपीए ( CGPA) पद्धतीने निकाल जाहीर करून पदवी देण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. राज्य शासनाने घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांचे हित त्यांची मानसिक स्थिती आणि राज्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव याच पार्श्वभूमीवर घेतला होता.
सामंत म्हणाले, परीक्षेसंदर्भातील कार्यपद्धतीमध्ये समाविष्ट असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य ,प्राध्यापक, पोलीस व इतर सर्व संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून केंद्र शासनाने कोविड-19 संदर्भात दिलेल्या सर्व सुरक्षिततेचा प्रोटोकॉल व नियमांचे पालन करुन परीक्षा कशा घेता येतील याबाबत सर्व कुलगुरू यांच्याशी चर्चा करून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासमवेत सर्वांगीण विचार करून परीक्षा कधी, कशा व कोणत्या पद्धतीने विद्यापीठ परीक्षा घेईल या संदर्भात निर्णय घेण्यात येईल असेही सामंत यांनी यावेळी संगितले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Respect-for-the-decision-of-the-Supreme-Court-regarding-the-final-year-examination---Uday-Samant</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन ; धनंजय मुंडे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Creation-of-separate-work-for-cleaners-under-consideration-Dhananjay-Munde</link>
            <description>मुंबई : सफाई कामगारांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-29/dmunde.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सफाई कामगारांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते .यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे , समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे ,सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, सफाई कामगार संघटनेचे गोविंदभाई परमार , विविध सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि सामाजिक न्याय ,वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, सफाई कामगारांच्याबाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल व सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल. कामगारांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार तसेच नियुक्तीबाबतीत शैक्षणिक अर्हता तपासणार. सफाई कामगारांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Creation-of-separate-work-for-cleaners-under-consideration-Dhananjay-Munde</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्वाधार योजनेसाठी ३५ कोटी रुपये निधी सामाजिक न्याय विभागाकडून वितरित – धनंजय मुंडे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Rs-35-crore-fund-distributed-by-Social-Justice-Department-for-Swadhar-Yojana---Dhananjay-Munde</link>
            <description>मुंबई  :  अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा 35 कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून आज  वितरित करण्यात आला असून लवकरच लाभार्थी  विद्यार्थ्यांच्या संलग्न खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

दहावीच्या पुढील उच्च शिक्षण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-29/dmunde.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  :  अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा 35 कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून आज  वितरित करण्यात आला असून लवकरच लाभार्थी  विद्यार्थ्यांच्या संलग्न खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

दहावीच्या पुढील उच्च शिक्षणासाठी वाढलेली स्पर्धा लक्षात घेत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत त्यांचा मासिक खर्च भागवण्यासाठी भत्ता देण्यात येतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक योजनांना निर्बंध लागलेले असून राज्याची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजनेंतर्गत हक्काच्या निधीला ब्रेक लागू नये यासाठी धनंजय मुंडे सतत प्रयत्नशील होते.  त्यामुळे अर्थ खात्याने तातडीने यासाठी 35 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला.  धनंजय मुंडे यांनी याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

काही दिवसांपूर्वीच या योजनेची व्याप्ती मोठ्या शहरांपुरती मर्यादित न ठेवता ती वाढवून तालुका स्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला होता.

त्यानंतर आता विद्यार्थ्यांची बाकी असलेली देयके देण्यासाठी तातडीने 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून वितरित केल्याने कोविडच्या या काळात विद्यार्थ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. याबद्दल गेल्या काही दिवसांपासून मागणी करणाऱ्या अनेक  विद्यार्थ्यांनी धनंजय मुंडे व राज्य सरकारचे आभार मानले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Rs-35-crore-fund-distributed-by-Social-Justice-Department-for-Swadhar-Yojana---Dhananjay-Munde</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाविकांना घरबसल्या घेता येणार बाप्पाचे दर्शन;  सिद्धिविनायक मंदिराच्या ॲपचे उद्घाटन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Devotees-can-visit-Bappa-at-home-Inauguration-of-Siddhivinayak-Mandir-app</link>
            <description>मुंबई :  सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या ‘सिद्धिविनायक टेंपल’ या मोबाईल ॲपचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपद्वारे भाविकांना घरबसल्या बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.

या कार्यक्रमाला सिद्धिविनायक गणपती न्यासाचे अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-29/bappaap.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या ‘सिद्धिविनायक टेंपल’ या मोबाईल ॲपचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपद्वारे भाविकांना घरबसल्या बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.

या कार्यक्रमाला सिद्धिविनायक गणपती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत पारीख, महेश मुदलियार, आनंद राव, गोपाळ दळवी, संजय सावंत, विशाखा राऊत, ॲड. पंकज गोरे, सुबोध आचार्य, वैभवी चव्हाण, न्यासाच्या कार्यकारी अधिकारी प्रियंका छापवाले आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना काळात मंदिरे बंद असल्याने भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येत नव्हते. भाविकांच्या सोयीसाठी न्यासातर्फे ही विशेष सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘सिद्धिविनायक टेंपल’ या नावाने असणारे हे ॲप अँड्रॉईड आणि ॲपलवरुन डाऊनलोड करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून भाविकांना ऑनलाईन दर्शनाची वेळ बुक करता येणार आहे. या बुक केलेल्या वेळी भाविकांच्या नावे मंदिराचे पुजारी थेट गाभाऱ्यातून आशीर्वचन करतील. तसेच ॲपद्वारे भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार असून मंदिरातील विविध सण- उत्सवांची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Devotees-can-visit-Bappa-at-home-Inauguration-of-Siddhivinayak-Mandir-app</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईतील जिम चालकांनी वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Gym-drivers-in-Mumbai-met-the-Chief-Minister-at-Varsha-residence</link>
            <description>मुंबई : राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी शासनास सादर करावीत. त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-29/gymdrve.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी शासनास सादर करावीत. त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईतील जिम चालकांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जिम सुरु करताना कोरोनाचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे. यासाठी सर्व जिमचालकांनी एकत्र येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे ठरविणे आवश्यक आहेत. ही तत्वे राज्यातील जिम चालकांनी एकत्रितपणे ठरवून शासनास सादर केल्यास त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबईतील जिम चालकांचे प्रतिनिधी महेश गायकवाड, निखिल राजपुरिया, करन तलरेजा, हेमंत दुधवडकर, गुरुजितसिंग गांधी, योगिनी पाटील, साईनाथ दुर्गे, रमेश गजरीया, मनोज पाटील उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Gym-drivers-in-Mumbai-met-the-Chief-Minister-at-Varsha-residence</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणीकपात २९ ऑगस्‍टपासून मागे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Water-cut-in-BMC-area-from-29th-August-onwards</link>
            <description>मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या 7 तलावांच्‍या पाणलोट क्षेत्रात गेल्‍या काही दिवसांत झालेल्‍या दमदार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजता करण्‍यात आलेल्‍या मोजणीनुसार सातही तलावातील एकूण जलसाठा हा 95.19 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. ही बाब लक्षात घेऊन दिनांक 5 ऑगस्टपासून लागू करण्‍यात आलेली पाणीकपात मागे घेण्‍याचा निर्णय महापालिका प्रशासनाने </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-29/bmc.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या 7 तलावांच्‍या पाणलोट क्षेत्रात गेल्‍या काही दिवसांत झालेल्‍या दमदार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजता करण्‍यात आलेल्‍या मोजणीनुसार सातही तलावातील एकूण जलसाठा हा 95.19 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. ही बाब लक्षात घेऊन दिनांक 5 ऑगस्टपासून लागू करण्‍यात आलेली पाणीकपात मागे घेण्‍याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यानुसार दिनांक 29 ऑगस्‍टपासून बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्राला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्‍याचबरोबर बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केल्‍या जाणा-या ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर संबंधित गावांचा पाणीपुरवठा नियमित करण्‍याचेही ठरविण्‍यात आले आहे, अशी माहिती बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या जल अभियंता खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे. 
..
यंदाच्‍या पावसाळ्यादरम्‍यान जून व जुलै महिन्‍यात तलाव क्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस झाला होता. परिणामी, जुलै अखेरीस तलावांमधील एकूण जलसाठा हा केवळ 34 टक्‍के उपलब्‍ध असल्‍याने बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिनांक‍ 5 ऑगस्टपासून 20 टक्‍के पाणीकपात लागू केली होती. त्‍यानंतर तलाव क्षेत्रात झालेल्‍या दमदार पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन दिनांक 21 ऑगस्‍टपासून पाणीकपात 20 टक्‍क्‍यांवरुन 10 टक्‍के करण्‍यात आली होती. त्‍यानंतर तलाव क्षेत्रात सातत्‍याने पावसाने हजेरी लावल्‍याने जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. यानुसार आज सकाळी सातही तलाव क्षेत्रात एकूण 13 लाख 77 हजार 690 दशलक्ष लिटर अर्थात ९५.१९ टक्‍के एवढा नोंदविण्‍यात आला आहे. आजच्‍याच दिवशी गेल्‍यावर्षी म्‍हणजेच 28 ऑगस्‍ट 2019 रोजी तलाव क्षेत्रातील एकूण पाणीसाठा हा 96.43 टक्‍के इतका होता. तर 28 ऑगस्‍ट 2018 रोजी एकूण जलसाठा हा 94.89 टक्‍के इतका होता. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Water-cut-in-BMC-area-from-29th-August-onwards</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संजय भाटीया यांनी घेतली उपलोकायुक्तपदाची शपथ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Sanjay-Bhatia-takes-oath-as-Uplokayukta</link>
            <description>मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त अध्यक्ष संजय भाटीया यांनी शुक्रवारी राज्याच्या उपलोकायुक्त पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाटीया यांना पदाची शपथ दिली. राज्यपालांचे प्रधान सचिव </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-29/uplokpal.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त अध्यक्ष संजय भाटीया यांनी शुक्रवारी राज्याच्या उपलोकायुक्त पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाटीया यांना पदाची शपथ दिली. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी भाटीया यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात व सांगता झाली.  

शपथविधी सोहळ्याला प्रभारी लोकायुक्त डॉ शैलेश कुमार शर्मा, मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, राज्य मुख्य सेवाधिकार आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग, विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भगवत व इतर मान्यवर उपस्थित होते. 

सन 1985 च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी असलेले भाटीया यांत्रिकी शाखेतील अभियंते असून ऑस्ट्रेलिया येथील सदर्न क्रॉस विद्यापीठातून त्यांनी एमबीएची पदवी प्राप्त केली आहे. आपल्या सेवाकाळात भाटीया यांनी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, विक्रीकर आयुक्त तसेच अध्यक्ष, मराविम या पदांसह अनेक पदे भूषविली आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Sanjay-Bhatia-takes-oath-as-Uplokayukta</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 28 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नरेंद्र मोदींच्या सभेतील जेवणाचे बिल पोलिसांनी थकवले; मेसचालकाचा आत्महत्येचा इशारा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Police-paid-meal-bill-Mess-driver-suicide-warning</link>
            <description>परळी (जि. बीड) : विधानसभा निवडणुकीनिमित्त परळीत बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसांच्या जेवणाचे बिल दहा महिन्यांपासून थकीत असल्याने मेसचालकावर उपासमारीची वेळ आली आहे. हे बिल तात्काळ मिळावे, अशी मागणी मेसचे चालक संजय रामलिंग स्वामी यांनी बीडच्या जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-28/modi@parli.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[परळी (जि. बीड) : विधानसभा निवडणुकीनिमित्त परळीत बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसांच्या जेवणाचे बिल दहा महिन्यांपासून थकीत असल्याने मेसचालकावर उपासमारीची वेळ आली आहे. हे बिल तात्काळ मिळावे, अशी मागणी मेसचे चालक संजय रामलिंग स्वामी यांनी बीडच्या जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. तात्काळ बिल न मिळाल्यास आत्महत्येचा इशारादेखील निवेदनाद्वारे दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळीत सभा झाली. त्यासाठी परळी शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या बंदोबस्तासाठी जिल्हा व बाहेरून आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या 5 दिवसांच्या जेवणाची सोय येथील विद्यानगरमधील मेसने केली होती. अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपाधीक्षक राहुल धस व पोनि. कदम यांनी हे कंत्राट दिले होते. त्यांच्या सांगण्यावरून मेसचालक संजय रामलिंग स्वामी यांनी 15 ते 20 आॅक्टोबरदरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सुविधा उपलब्ध केली.
बिल 2 लाख 62 हजार रुपये जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांच्या कार्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, 10 महिने होऊनदेखील बिल मिळाले नाही. त्यासंदर्भात मेसचालक स्वामी म्हणाले, जेवणासाठी त्यावेळी उधारीवर किराणा सामान घेऊन सर्व व्यवस्था केली होती. मार्चपासून लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे माझी मेस बंद आहे. त्यामुळे व्यवसाय बंद आणि बिल थकले हे दुहेरी संकट आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Police-paid-meal-bill-Mess-driver-suicide-warning</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 28 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ श्रीगणेशोत्सवाबाबत महापालिका प्रशासनाच्या आवाहनाला मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Great-response-from-Mumbaikars-to-the-call-of-NMC-administration-regarding-Sriganeshotsava</link>
            <description>मुंबई :  गणेशोत्सवात यंदा 22 ते 26 ऑगस्‍ट 2020 या 5 दिवसांदरम्‍यान गेल्‍यावर्षीच्‍या तुलनतेत केवळ 1 लाख 30 हजार 31 किलो एवढे निर्माल्‍य संकलन झाले आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे देण्यात आली आहे. यानुसार देखील महापालिकेने केलेल्या आवाहनाला मुंबईकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होत आहे. यानिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईकरांचे आभार मानले आहेत.

यंदाचा श्रीगणेशोत्‍सव हा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर होत असल्यामुळे तो अधिकाधिक साधेपणाने साजरा करण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-28/nirmalya-sankaln.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  गणेशोत्सवात यंदा 22 ते 26 ऑगस्‍ट 2020 या 5 दिवसांदरम्‍यान गेल्‍यावर्षीच्‍या तुलनतेत केवळ 1 लाख 30 हजार 31 किलो एवढे निर्माल्‍य संकलन झाले आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे देण्यात आली आहे. यानुसार देखील महापालिकेने केलेल्या आवाहनाला मुंबईकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होत आहे. यानिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईकरांचे आभार मानले आहेत.

यंदाचा श्रीगणेशोत्‍सव हा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर होत असल्यामुळे तो अधिकाधिक साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईकरांना वेळोवेळी केले होते. या आवाहनाला मुंबईकरांनी सकारात्मक व उत्तम प्रतिसाद दिला असल्याचे उपलब्ध झालेल्या विविध आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. यंदा कृत्रिम तलावातील श्रीगणेशमूर्ती विसर्जनात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली असल्याचे आकडेवारीवरुन यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. 

महापालिका क्षेत्रातील निर्माल्य संकलनाची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. या आकडेवारीनुसार मागील वर्षामध्‍ये गणेशोत्‍सावाच्‍या पहिल्‍या पाच दिवसाच्या कालावधीदरम्यान 4 लाख 47 हजार 356 किलो एवढे निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा यात वाढ झाली आहे.

आपल्‍या लाडक्‍या गणपती बाप्‍पाच्‍या चरणी वाहिलेल्‍या निर्माल्‍याचा सद्उपयोग व्‍हावा, या उद्देशाने बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी निर्माल्‍य संकलनांची व्‍यवस्‍था महापालिकेतर्फे करण्‍यात येते. यामध्ये प्रामुख्याने निर्माल्‍य कलशांसह निर्माल्य संकलित करणा-या वाहनांचा समावेश असतो. यानुसार यंदाच्या श्रीगणेशोत्सवादरम्यान पहिल्या पाच दिवसांत 1 लाख 30 हजार 31 किलो एवढे निर्माल्य संकलन झाले. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 41 हजार किलो एवढे निर्माल्य संकलन 'आर मध्य' विभागात झाले आहे. तर त्याखालोखाल 'एच पूर्व' विभागात 11 हजार 600 किलो आणि 'एफ दक्षिण' विभागात 10 हजार किलो एवढे निर्माल्य संकलन करण्यात आले आहे. तर याच पाच दिवसांच्या कालावधीदरम्यान सर्वात कमी निर्माल्य संकलन हे 'बी' विभागात 190 किलो, 'एच पूर्व' विभागात 300 किलो आणि 'इ' विभागात 370 किलो इतके निर्माल्य संकलन झाले आहे. संकलित करण्यात आलेल्या या निर्माल्यापासून खत तयार करण्यात येते. हे खत महानगरपालिकेच्या विविध उद्यानांमध्ये उपयोगात आणले जाते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Great-response-from-Mumbaikars-to-the-call-of-NMC-administration-regarding-Sriganeshotsava</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 28 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत उच्च शिक्षण विभागाचे राज्यपालांपुढे सादरीकरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Presentation-of-the-Department-of-Higher-Education-to-the-Governor-regarding-the-new-National-Education-Policy</link>
            <description>मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींबाबत त्यांचे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-28/presentation-oedq.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींबाबत त्यांचेपुढे सादरीकरण केले.

राज्य शासन नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार करीत असलेल्या कृती आराखड्याबद्दल देखील त्यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी राज्यपालांनी विविध विषयांवर निरीक्षणे नोंदवीत उपयुक्त सूचना केल्या.

शिक्षणातील सार्वजनिक गुंतवणूक वाढविणे, सन 2025 पर्यंत उच्च शिक्षणातील नोंदणी प्रमाण 50 टक्के इतके वाढविणे, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, मातृभाषेतून शिक्षणाला चालना देणे, डिजिटल ग्रंथालये, व्यवसायिक शिक्षणावर भर, या तसेच धोरणातील इतर तरतुदींसंदर्भात राज्यपालांना विस्तृत माहिती देण्यात आली. तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ हे देखील यावेळी उपस्थित होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Presentation-of-the-Department-of-Higher-Education-to-the-Governor-regarding-the-new-National-Education-Policy</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 28 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कृषी क्षेत्रात संशोधनासाठी संस्था निर्माण होणे गरजेचे – मुख्यमंत्री  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Institutions-need-to-be-formed-for-research-in-the-field-of-agriculture---CM</link>
            <description>मुंबई : कृषीप्रधान देशात शेती ही आपली संपत्ती असून तिचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून शेतकऱ्याला सन्मान देतानाच कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात विकेल ते पिकेल याधर्तीवर शेतीक्षेत्रात काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे सांगितले.

केंद्र शासनाने शेती क्षेत्रामध्ये हाती घेतलेल्या सुधारणांबाबत आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी गुरुवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राज्यातील मुख्यमंत्री, कृषीमंत्री यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्राचे मुख्यमं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-28/uthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कृषीप्रधान देशात शेती ही आपली संपत्ती असून तिचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून शेतकऱ्याला सन्मान देतानाच कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात विकेल ते पिकेल याधर्तीवर शेतीक्षेत्रात काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे सांगितले.

केंद्र शासनाने शेती क्षेत्रामध्ये हाती घेतलेल्या सुधारणांबाबत आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी गुरुवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राज्यातील मुख्यमंत्री, कृषीमंत्री यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भुसे त्यामध्ये सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी यावेळी उपस्थित होते.

शेती क्षेत्राच्या सुधारणेसाठी केंद्र शासनाने आणलेल्या नवीन अध्यादेशाचे स्वागत करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, शेती आणि शेतकरी आपली संपत्ती आहे. कृषी क्षेत्रातील सुधारणांच्या माध्यमातून शेतकरी कल्याणाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यास मदत होईल.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी राज्याचा हिस्सा पूर्वीप्रमाणे ५० टक्के करावा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी राज्याचा हिस्सा पूर्वीप्रमाणे ५० टक्के करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. विमा कंपन्यांची जिल्हास्तरावर कार्यालये असावीत जेणेकरून शेतकऱ्याला विमा प्रतिनीधीशी संपर्क साधता येईल. बँकांकडून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा होण्यासाठी केंद्र शासनाने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

कडधान्य आणि डाळींच्या खरेदीसाठीची २५ टक्क्यांच्या मर्यादेची अट रद्द करावी, बाजारपेठेचे सर्वेक्षण करून ज्या मालाला बाजारपेठ आहे त्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी पिकेल ते विकेल या धोरणानुसार राज्यात काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात कृषी विद्यापीठे आहेत मात्र कृषीआधारित संशोधनासाठी  संस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाफेडमार्फत कडधान्य आणि डाळींच्या खरेदीसाठीची २५ टक्क्यांच्या मर्यादेची अट रद्द करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी शेतकऱ्यांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना आणि शेतकरी गटांना १ टक्का व्याज दराने कर्ज देण्याची मागणी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केली. राज्य शासनाने फळपीक विम्याचा सुधारित प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे त्याला मान्यता देण्यात यावी, अशी मागणीही भुसे यांनी केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Institutions-need-to-be-formed-for-research-in-the-field-of-agriculture---CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविड-१९ वरील लसीची पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये होणार चाचणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Vaccine-on-Serum-Institutes-Kovid-19-to-be-tested-at-Bharti-Hospital-in-Pune</link>
            <description>मुंबई  : कोवीड-19 या संसर्गावर सिरम इन्स्टिट्यूट लस तयार करत आहे. या लसीची चाचणी करण्यासाठी पश्चिम क्षेत्रातील भारती विद्यापीठाच्या भारती हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे. स्वंयसेवक म्हणून या चाचणीसाठी तयार झालेल्या पाच जणांवर भारती हॉस्पिटलमध्ये लसीची चाचणी सुरू करण्यात येणार असल्याचे सहकार, कृषी, अन्न, नागरी पुरवठा, मराठी भाषा, औकाफ राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी दिली.

बुधवारी मंत्रालयात झाले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-27/serum.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : कोवीड-19 या संसर्गावर सिरम इन्स्टिट्यूट लस तयार करत आहे. या लसीची चाचणी करण्यासाठी पश्चिम क्षेत्रातील भारती विद्यापीठाच्या भारती हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे. स्वंयसेवक म्हणून या चाचणीसाठी तयार झालेल्या पाच जणांवर भारती हॉस्पिटलमध्ये लसीची चाचणी सुरू करण्यात येणार असल्याचे सहकार, कृषी, अन्न, नागरी पुरवठा, मराठी भाषा, औकाफ राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी दिली.

बुधवारी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. कदम म्हणाले की, जगभरात कोवीड-19 वर लस शोधण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे.  पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्येसुद्धा कोरोनावर लसची निर्मिती सुरू आहे. या लसीची चाचणी करण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट व आयसीएमआरच्यावतीने देशभरातील 15 ठिकाणे निवडण्यात आली आहेत. त्यापैकी पुण्यातील भारती विद्यापीठाचे भारती हॉस्पिटल हे पश्चिम क्षेत्रातील एकमेव हॉस्पिटल आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापासून भारती हॉस्पिटलमध्ये कोवीड-19 च्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत येथून दोन हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन बाहेर पडले आहेत.

सिरम इन्स्टिट्यूट व आयसीएमआरच्या माध्यमातून कोवीड लसीच्या चाचणीसाठी पाच जणांची निवड करण्यात आली असून हे पाचही जण स्वयंस्फूर्तीने यासाठी पुढे आलेले स्वयंसेवक आहेत. या पाच जणांची निवड ही आयसीएमआरच्या निकषानुसार झाली आहे. या पाचही जणांची पहिली आरटीसीपीआर चाचणी केली जाणार आहे.  त्याचप्रमाणे जे तंदुरुस्त लोक आहेत, ज्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आहेत, त्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर कोवीड-19 पॉझिटिव्ह असलेल्यांनाही लस देण्यात येणार आहे. या पाचही जणांच्या तब्येतीवर भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय टीम व आयसीएमआरचे संशोधक पुढील सहा महिने लक्ष ठेवणार आहेत. ही एक ऐतिहासिक घटना असून पुढील दोन ते तीन महिन्यात ही सिरम इन्स्टिट्यूटची लस उपलब्ध होईल, असेही डॉ.कदम यांनी यावेळी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Vaccine-on-Serum-Institutes-Kovid-19-to-be-tested-at-Bharti-Hospital-in-Pune</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना करमाफीचा निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Decision-to-exempt-public-transport-and-freight-vehicles-from-paying-annual-tax</link>
            <description>मुंबई :  कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या टाळेबंदीमुळे सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना 1 एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत वाहन करमाफी देणेबाबतचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली.

कोविड -19 पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने 25 </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-27/anilparb.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या टाळेबंदीमुळे सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना 1 एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत वाहन करमाफी देणेबाबतचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली.

कोविड -19 पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने 25 मार्चपासून संपूर्ण देशात टाळेबंदी (लॉकडाऊन) घोषित केली होती. सदर टाळेबंदी 31 मेपर्यंत सुरू होती. त्यानंतर राज्य शासनाने 31 मेच्या आदेशान्वये मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही प्रमाणात टाळेबंदी खुली केलेली आहे. या टाळेबंदीच्या कालावधीत सार्वजनिक वाहतूक बंद होती. त्यामुळे विविध वाहतूक संघटनांनी नुकसान भरपाई म्हणून शासनाने करमाफी द्यावी, अशी विनंती केली होती. यासंदर्भात झालेल्या  मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यामध्ये वार्षिक करप्रणालीच्या वाहनांचा 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या सहा महिन्यांच्या कालावधीत कर भरण्यापासून 100 टक्के करमाफी देण्याचा म्हणजे सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी एकूण वार्षिक कराच्या 50 टक्के करमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.

या  करमाफी ही मालवाहतूक करणारी वाहने, पर्यटक वाहने, खोदकाम करणारी वाहने, खाजगी सेवा वाहने, व्यावसायिक कॅम्पर्स वाहने, स्कूल बसेस या वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना लागू राहणार आहे.

या सर्व कर भरणाऱ्या वाहनांची एकूण संख्या 11 लाख 40 हजार 641 एवढी आहे. त्यामुळे राज्य शासनास सुमारे 700 कोटी एवढा कर कमी मिळणार असल्याने राज्य शासनावर तेवढा आर्थिक भार राहणार आहे, असेही परब यांनी सांगितले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Decision-to-exempt-public-transport-and-freight-vehicles-from-paying-annual-tax</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वीज कामगारांचे प्रश्न मार्गी लागणार : डॉ.नितीन राऊत  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Problems-of-power-workers-will-be-solved-Dr-Nitin-Raut</link>
            <description>मुंबई  :  विविध विद्युत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या समस्या व प्रश्नांबाबत ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आमदार भाई जगताप यांच्यासह बैठक घेतली. या बैठकीत डॉ. राऊत यांनी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या सूचना व समस्या ऐकून घेत त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले.

कोरोनामुळे महावितरणच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोना काळात वीज कर्मचारी कोरोना योद्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-27/nitinraut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  :  विविध विद्युत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या समस्या व प्रश्नांबाबत ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आमदार भाई जगताप यांच्यासह बैठक घेतली. या बैठकीत डॉ. राऊत यांनी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या सूचना व समस्या ऐकून घेत त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले.

कोरोनामुळे महावितरणच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोना काळात वीज कर्मचारी कोरोना योद्धे बनून वीज पुरवठा करण्यासाठी अहोरात्र झटत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत वीज कर्मचाऱ्यांचे डॉ.राऊत यांनी कौतुक केले. तसेच सर्व वीज कर्मचारी संघटनांनी या बैठकीत जे मुद्दे मांडले त्याचा सर्व समावेशक विचार करुन अडचणी सोडविण्याची ग्वाही डॉ.राऊत यांनी यावेळी दिली.

मागासवर्गीयांचा आरक्षणाचा अनुशेष, बदली धोरण, मयत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी, फ्रँचाईझी धोरण, कंत्राटी कामगार, पदोन्नती, वीज कायदा सुधारणा, वीज चोरी रोखण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढवणे, निवृत्तीधारकांचा प्रश्न सोडवणे इत्यादी विषयांवर विविध कामगार संघटनेच्या वतीने चर्चा व मागणी करण्यात आली. यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन उर्जामंत्र्यांनी यावेळी दिले.

कोरोना कालावधीत सर्व वीज कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात टाकून 24 तास अहोरात्र सेवा दिली. त्या सर्व कोविड योद्ध्यांचे आमदार भाई जगताप यांनी कौतुक केले. तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या दुसऱ्या दिवशी स्वतः डॉ.राऊत यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल भाई जगताप यांनी डॉ.राऊत यांचे आभार मानले.

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) तथा सेवानिवृत्त ब्रिगेडियर पवन कुमार गंजु व विविध संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Problems-of-power-workers-will-be-solved-Dr-Nitin-Raut</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Meeting-of-Cabinet-Sub-Committee-on-Majority-of-Officers-and-Employees</link>
            <description>मुंबई : अधिसंख्य पदावर नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तसेच सेवानिवृत्ती विषयक लाभ मंजूर करण्यासंदर्भात मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक उपसमितीचे अध्यक्ष तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-27/chaganb.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अधिसंख्य पदावर नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तसेच सेवानिवृत्ती विषयक लाभ मंजूर करण्यासंदर्भात मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक उपसमितीचे अध्यक्ष तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात पार पडली.

अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे शासन सेवेत नियुक्त झालेल्या परंतु ज्यांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे, अशा अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवेबाबत व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत कायदेशीर सल्ला घेण्याचे बैठकीत ठरले.
या बैठकीस उपसमितीचे सदस्य आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि समितीचे सदस्य सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर उपस्थित होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Meeting-of-Cabinet-Sub-Committee-on-Majority-of-Officers-and-Employees</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आदिवासी बहुल जिल्ह्यामधील इतर मागासवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Meeting-of-the-Cabinet-Sub-Committee-on-Reservation-of-Other-Backward-Classes-and-Deprived-Castes</link>
            <description>मुंबई  : राज्यातील आदिवासी बहुल पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, गडचिरोली, रायगड व चंद्रपूर या जिल्ह्यातील इतर मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या नोकरीतील आरक्षणासंदर्भात मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक अध्यक्ष तथा अन्न</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-27/baithk.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : राज्यातील आदिवासी बहुल पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, गडचिरोली, रायगड व चंद्रपूर या जिल्ह्यातील इतर मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या नोकरीतील आरक्षणासंदर्भात मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक अध्यक्ष तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बुधवारी संपन्न झाली.

पेसा कायदा अंमलबजावणीच्या अनुषंगाने अनुसूचित जमाती प्रवर्गाची होणारी पदभरती व त्या-त्या जिल्ह्यातील इतर मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाची टक्केवारी व संख्या याची सविस्तर आकडेवारी सादर करावी. तसेच राज्यघटनेने त्या- त्या प्रवर्गाला दिलेले आरक्षण कायम रहावे, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.

या बैठकीस उपसमितीचे सदस्य आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, वनमंत्री संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि उपसमितीचे सदस्य सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Meeting-of-the-Cabinet-Sub-Committee-on-Reservation-of-Other-Backward-Classes-and-Deprived-Castes</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 26 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/So-lets-get-out-of-the-Mahavikas-Aghadi-government</link>
            <description>मुंबई : काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबात अनेक मतमतांतरे समोर येत आहेत. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांकडून पक्षाच्या पुनर्चनेची मागणी करण्यात आली आहे. तर काही नेत्यांनी गांधी घराण्यालाच पाठिंबा देत पक्षाचे नेतृत्व करण्याची मागणी केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अध्यक्षपद स्विकारावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राहूल गांधी य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-26/vijayvadetiiwar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबात अनेक मतमतांतरे समोर येत आहेत. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांकडून पक्षाच्या पुनर्चनेची मागणी करण्यात आली आहे. तर काही नेत्यांनी गांधी घराण्यालाच पाठिंबा देत पक्षाचे नेतृत्व करण्याची मागणी केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अध्यक्षपद स्विकारावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राहूल गांधी यांनी सांगितले तर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू, असे सुचक विधान वडेट्टीवार यांनी केले आहे.

माध्यमांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्व बदलाविषयी प्रश्न विचारले असता विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका मांडली. “या देशाचे नेतृत्व गांधी घराण्यानेच करावे. देश उभा करण्याची, पक्ष चालवण्याची त्यांच्याकडे सक्षमता आहे. त्यामुळे उद्या जर सोनिया गांधीनी निर्णय घेतला तर राहूल यांनी पक्षाचा अध्यक्ष व्हावे”, अशी भूमिका वडेट्टीवारांनी मांडली. त्याचप्रमाणे “राहूल गांधी अध्यक्ष झाले आणि त्यांनी जर महाविकास आघाडी संदर्भात बाहेर पडायचा निर्णय घेतला तर, एक मिनिटही आम्ही थांबणार नाही. शेवटी सर्वोच्च नेत्यानी जो निर्णय घेतला तो सर्वांना मान्यच असला पाहिजे”, असे विधान त्यांनी केले. त्यामुळे वडेट्टीवार यांनी काँग्रेसचा एक निष्ठावान नेता म्हणून मांडलेली ही भूमिका महाविकास आघाडी सरकारसाठी चिंतेची ठरू शकते, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पक्षाध्यक्ष पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाला आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षाची धुरा पुन्हा राहूल गांधींनी स्विकारावी अशी काही काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे. तर काँग्रेस मधील २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवत पक्ष पुनर्चनेबाबत मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसची धुरा कोण सांभाळणार यावर दुमत होत असून पक्षांतर्गत वादाला तोंड फुटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/So-lets-get-out-of-the-Mahavikas-Aghadi-government</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 26 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ परीचारकांनी केले राज्यव्यापी दोन तास कामबंद लक्षवेधी आंदोलन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Nurses-staged-a-two-hour-statewide-strike</link>
            <description>मुंबई : कोरोना सारख्या जागतिक महामारीत आपल्या प्राणाची बाजी लावून सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता शासनास वारंवार निवेदने देऊन चर्चेसाठी वेळ मागितला, परंतु शासनाने व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस् फेडरेशनतर्फे बुधवारी राज्यव्यापी दोन तास काम बंद आंदोलन केले.   

• परिचारिकांच्या मागण्या –  
१) महाराष्ट्रातील परिचारिकांची वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग मिळून रिक्त असलेली ६००० पदे तातडीने भरावी. कं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-26/nurssamp.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना सारख्या जागतिक महामारीत आपल्या प्राणाची बाजी लावून सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता शासनास वारंवार निवेदने देऊन चर्चेसाठी वेळ मागितला, परंतु शासनाने व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस् फेडरेशनतर्फे बुधवारी राज्यव्यापी दोन तास काम बंद आंदोलन केले.   

• परिचारिकांच्या मागण्या –  
१) महाराष्ट्रातील परिचारिकांची वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग मिळून रिक्त असलेली ६००० पदे तातडीने भरावी. कंत्राटीकरण करु नये. 
२) परिचारिकांना रोटेशननुसार ७ दिवस कोविड ड्युटी व त्यानंतर ७ दिवस अलगीकरण रजा देण्यात यावी.  कोविड ड्युटी ४ तासांच्या शिफ्टमध्ये असावी.
३) कोविड बाधित व संशयित रुग्णाच्या सेवेत कार्यरत परिचारिकांना दर्जेदार PPE किट, N-95 मास्क,  इतर साहित्य त्वरित मिळावे. 
४) कोविड ड्युटी नंतर परिचारिकांची स्वॅब टेस्ट करण्यात यावी.  
५) ह्रृद्यरोग,  मधुमेह, श्वसनसंस्थेचे आजार व इतर गंभीर आजार असलेल्या परिचारिकांना कोविड ड्युटी मध्ये सुट मिळावी. 
६) कोविड रुग्णास सेवा देतांना मृत्यु आल्यास शासनाने घोषित केलेली ५० लाख रुपये विम्याची रक्कम त्वरित मिळावी तसेच वारसास शासकीय सेवेत नोकरी द्यावी.
७) परिचारिका बाधित झाल्यास त्यांच्या साठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रुग्णालयात उपचारासाठी राखीव जागा असाव्यात. 
८) बृहन्मुंबई महानगरपालिकेत कोविड रुग्णास सेवा देणाऱ्या परिचारिकांना ३००रुपये दैनंदिन भत्ता देण्यात येतो,  त्याप्रमाणे दैनंदिन भत्ता देण्यात यावा. 
९) कोविड सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी शासनाने विनाविलंब समिती गठित करावी. 

आदी मागण्यासाठी बुधवारी राज्यातील परिचारक/ परिचारिकांनी आपल्या न्याय मागण्या मान्य करून घेण्याकरिता एकजुटीने या लक्षवेधी दोन तास कामबंद आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मुबंईतील जे जे , कामा , गोकुलदास तेजपाल, सेंट जॉर्ज रुग्णालय तसेच राज्य कामगार विमा योजनेच्या सर्व रुग्णालयात निदर्शन करून शासनाचा लक्षवेध करण्यात आला.
परिचारिकांच्या न्याय मागण्यांकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी संघटनेच्या सहसचिव कविता ठोंबरे यांनी केली आहे . महाराष्ट्रातील परिचारिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिक उग्र आंदोलन केले जाईल त्यामुळे रुग्णसेवा खंडित झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा इशारा सरचिटणीस कमल वायकोळे यांनी दिला आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Nurses-staged-a-two-hour-statewide-strike</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 26 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ परळी वैजनाथ औष्णिक वीज प्रकल्पग्रस्तांच्या जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Energy-Minister-instructs-to-inspect-the-site-of-Parli-Vaijnath-thermal-power-plant-victims-and-submit-a-report</link>
            <description>मुंबई : दाऊतपूर येथील 4 उमेदवारांनी परळी वैजनाथ औष्णिक वीज प्रकल्प यामुळे प्रकल्पग्रस्त कोट्यातून महानिर्मिती कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी सादर केलेले दावे तपासून घेण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

परळी वैजनाथ औष्णिक वीज केंद्रामुळे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना महानिर्मिती कंप</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-26/nitinraut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : दाऊतपूर येथील 4 उमेदवारांनी परळी वैजनाथ औष्णिक वीज प्रकल्प यामुळे प्रकल्पग्रस्त कोट्यातून महानिर्मिती कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी सादर केलेले दावे तपासून घेण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

परळी वैजनाथ औष्णिक वीज केंद्रामुळे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना महानिर्मिती कंपनीत नोकरी देण्याच्या संदर्भात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत मंगळवारी फोर्ट येथील वीज कंपनीच्या कार्यालयात बैठक पार पडली.

या 4 उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र सादर केले असून सकृतदर्शनी प्रकल्पासाठी त्यांच्या जमिनी संपादित न केल्याने दर्शविलेल्या ठिकाणी जाऊन वस्तुनिष्ठ भूसंपादनाचा अहवाल सादर करण्याचे आदेश डॉ. राऊत यांनी संबंधितांना दिले असून त्यानंतर हे दावे निकाली काढण्यात येणार आहे.

दाऊतपूर येथील 22 प्रकल्पग्रस्तांच्या प्रकरणातील 4 दावे वगळता उर्वरित सर्व दावे निकाली काढण्यात आले आहे. मात्र या 4 प्रकरणात सादर केलेले प्रमाणपत्र हे जरी वैध असले तरी या उमदेवारांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित न केल्याच्या माहितीची खातरजमा करण्यासाठी संबंधित जागेवर पुन्हा भेट देऊन पाहणी करावी. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून अहवाल तयार करून सादर करण्यात यावा आणि या प्रकल्प ग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावावा असे निर्देश महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Energy-Minister-instructs-to-inspect-the-site-of-Parli-Vaijnath-thermal-power-plant-victims-and-submit-a-report</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 26 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई हायकोर्टाने सोडवला कुत्र्यांचा प्रश्न ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-High-Court-resolves-dog-issue</link>
            <description>मुंबईः भारतात कुठेही, कधीही वाद झाला आणि प्रश्न सुटत नसेल तर तुला कोर्टात खेचेन अशा स्वरुपाचे वक्तव्य केले जाते. कारण आजही लोकांचे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. आपले म्हणणे कोणीही ऐकले नाही तर कोर्टात ऐकले जाईल असा विश्वास नागरिकांना वाटतो. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी कोर्टाला काही वेळा अनपेक्षित अशा वादांवर तोडगा काढावा लागतो. मुंबईच्या हायकोर्टात (मुंबई उच्च न्यायालय) असाच एक प्रसंग घडला. कोर्टाने शांतपणे परिस्थिती समजून घेऊन कुत्र्यांशी संबंधित एक गंभीर प्रश्न सोडवला. कोर्टाच्या निर्णयाने दोन्ही बाजूच्या पक्षकारांचे समाधान झाले.

लग्नाच्या अठरा वर्षांनंतर घटस्फोट

लग्नाच्या अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-26/bhc.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबईः भारतात कुठेही, कधीही वाद झाला आणि प्रश्न सुटत नसेल तर तुला कोर्टात खेचेन अशा स्वरुपाचे वक्तव्य केले जाते. कारण आजही लोकांचे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. आपले म्हणणे कोणीही ऐकले नाही तर कोर्टात ऐकले जाईल असा विश्वास नागरिकांना वाटतो. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी कोर्टाला काही वेळा अनपेक्षित अशा वादांवर तोडगा काढावा लागतो. मुंबईच्या हायकोर्टात (मुंबई उच्च न्यायालय) असाच एक प्रसंग घडला. कोर्टाने शांतपणे परिस्थिती समजून घेऊन कुत्र्यांशी संबंधित एक गंभीर प्रश्न सोडवला. कोर्टाच्या निर्णयाने दोन्ही बाजूच्या पक्षकारांचे समाधान झाले.

लग्नाच्या अठरा वर्षांनंतर घटस्फोट

लग्नाच्या अठरा वर्षांनंतर एका दांपत्यामध्ये काही कारणांवरुन वाद सुरू झाले. शब्दाला शब्द वाढत गेले आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचले. मुंबईच्या फॅमिली कोर्टाने दांपत्याचे समुपदेशन करुन बघितले. त्यांना सहा महिने एकत्र राहून परस्पर सामंजस्यातून तोडगा काढण्याचा सल्ला दिला. पण मार्ग निघाला नाही. दांपत्याने घटस्फोटाची मागणी कायम ठेवली. बँकेत नोकरी करणारा नवरा आणि गृहिणी असलेली बायको यांनी घटस्फोट घेतला. पण कुत्र्यांचा प्रश्न निर्माण झाला.

घटस्फोट घेणाऱ्यांसमोर निर्माण झाला कुत्र्यांच्या कस्टडीचा प्रश्न

दांपत्यासोबत मागील तीन वर्षांपासून दोन कुत्रे राहात होते. दोन्ही कुत्र्यांना दांपत्याने दत्तक घेतले होते. दोघांनाही कुत्र्यांचा लळा लागला होता. घटस्फोटामुळे कुत्र्यांचे काय करावे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला. एक एक कुत्रा स्वतःसोबत नेऊन प्रश्न सोडवता आला असता. पण दोघांनाही कुत्र्यांना एकमेकांपासून वेगळे करायचे नव्हते. संसारात इतर मुद्यांवर मतभेद घटस्फोटापर्यंत पोहोचले तरी कुत्र्यांच्या मुद्यावर दोघांचे एकमत होते आणि प्रश्न भावनिक झाला होता.  मार्ग काढण्यासाठी दोघांनी मुंबईच्या हायकोर्टात दाद मागितली. 

मुंबई हायकोर्टाने सोडवला कुत्र्यांचा प्रश्न
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने विचार केला आणि दोन्ही पक्षकारांना पटेल असा निर्णय दिला. कुत्र्यांना विभक्त करू नये. दोन्ही कुत्र्यांची देखभाल करण्याची आर्थिक क्षमता बँकेत नोकरी करणाऱ्या पुरुषाकडे असल्यामुळे कुत्र्यांचा ताबा त्याला देण्यात आला. मात्र महिलेला नियमितपणे कुत्र्यांना भेटण्याची परवानगी मिळाली. तसेच वर्षातून तीन वेळा एक एक महिन्यासाठी महिला कुत्र्यांना स्वतःच्या घरी नेऊ शकेल, असाही निर्णय कोर्टाने दिला. 

ज्या मुंबईत 1832 मध्ये कुत्र्यांच्या मुद्यावरुन इंग्रज विरुद्ध स्थानिक अशी दंगल (Bombay Dog Riots, 1832) झाली त्याच मुंबईतील हायकोर्टाने घटस्फोट घेणाऱ्या दांपत्याला आनंद देणारा असा कुत्र्यांबाबतचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. मुंबई हायकोर्टाचा निर्णय दोन्ही पक्षकारांनी आनंदाने मान्य केला.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-High-Court-resolves-dog-issue</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 26 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची परीक्षा सीसीटीव्हीच्या माध्यमातून राहणार परीक्षा केंद्रावर नजर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Post-Graduate-Medical-Examination-The-examination-center-will-be-monitored-through-CCTV</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा वगळता इतर पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची परीक्षा घेण्यात आली. विशेष म्हणजे सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यापीठामार्फत नजर ठेवण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परीक्षा घेणारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातले पहिले विद्यापीठ ठरले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

पदव्युत्तर वै</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-26/amitdeshm.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा वगळता इतर पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची परीक्षा घेण्यात आली. विशेष म्हणजे सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यापीठामार्फत नजर ठेवण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परीक्षा घेणारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातले पहिले विद्यापीठ ठरले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा वगळता इतर पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची (दंत,आयुर्वेदिक,युनानी, होमिओपॅथी,नर्सिंग,फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑडिओलॉजी स्पीच थेरपी) यांची लेखी परीक्षा 17 ते 23 ऑगस्ट 2020 या काळात राज्यातील 115 केंद्रांवर पार पडली. या परीक्षेत 2421 विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज आले होते. आणि या परीक्षेला विद्यार्थ्यांची सरासरी 90 टक्के उपस्थिती होती.

 देशमुख यांनी याबाबत माहिती दिली की, विद्यार्थ्यांची परीक्षा कोविड-19 परिस्थितीला अनुसरून सुरक्षित वातावरणात घेण्यात आली. या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 24 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा 2 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2020 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर डिप्लोमा व सुपर स्पेशालिटी वैद्यकीय विद्याशाखेचे 2204 विद्यार्थी बसणार असून सदर परीक्षा 30 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सर्व वैद्यकीय आरोग्य विज्ञान विज्ञान शाखा यांच्या अंतिम वर्ष पदवीपूर्व व प्रथम वर्ष एमबीबीएस (जुना अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा 8 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबर 2020 व प्रात्यक्षिक परीक्षा विद्या शाखानिहाय 20 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या परीक्षा 274 परीक्षा केंद्रांवर होणार असून या परीक्षेसाठी 9688 विद्यार्थी बसणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मार्फत सर्व वैद्यकीय परीक्षांची तयारी पूर्ण करण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी सांगितले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Post-Graduate-Medical-Examination-The-examination-center-will-be-monitored-through-CCTV</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 26 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सहायता निधीसाठी मदत;  मुख्यमंत्र्यांकडे ३ लाख ३७ हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Assistance-for-relief-funds-3-lakh-37-thousand-check-handed-over-to-Chief-Minister</link>
            <description>मुंबई : सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड 19) करिता  3 लाख 37 हजार 240 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-26/cmut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड 19) करिता  3 लाख 37 हजार 240 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या मदतीच्या रुपाने स्वीय सहाय्यकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोविड 19 विरुद्धच्या लढाईत योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मदतीसाठी सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांना धन्यवाद दिले आहेत.
ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करावयाची आहे त्यांच्यासाठी माहिती खालीलप्रमाणे आहे.
या देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

या खात्यात जमा करता येणार आहेत पैसे:

Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Assistance-for-relief-funds-3-lakh-37-thousand-check-handed-over-to-Chief-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 26 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’निमित्त राज्यात ७५ विशेष ‘रोपवाटिकां'ची निर्मिती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Construction-of-75-special-nurseries-in-the-state-on-the-occasion-of-Diamond-Jubilee-of-Independence-Day</link>
            <description>मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’निमित्त राज्यात 75 विशेष ‘रोपवाटिकां’ची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून शासकीय रोपवाटिकेच्या माध्यमातून ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-26/ropwatika.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’निमित्त राज्यात 75 विशेष ‘रोपवाटिकां’ची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून शासकीय रोपवाटिकेच्या माध्यमातून ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दालनात ‘सह्याद्री देवराई सामाजिक संस्थे’च्या वृक्षलागवडी संदर्भातील विविध विषयांवरील बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडली. यावेळी वनमंत्री संजय राठोड, ‘सह्याद्री देवराई’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सिनेअभिनेते सयाजी शिंदे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य संरक्षक दिनेश त्यागी, अप्पर प्रधान मुख्य संरक्षक विवेक खांडेकर उपस्थित होते.

निसर्गाच्या संवर्धनासाठी राज्यभर वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात येत असून त्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात वन विभाग आणि महसूल विभागाच्या जागेवर वनराई उभारण्यात येणार आहे. या कामात महसूल व वन विभागासोबत ‘सह्याद्री देवराई सामाजिक संस्थे’ला सहभागी करुन घेण्यात येणार आहे. या माध्यमातून स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड व संवर्धनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच राज्यात 75 ठिकाणी फळझाडांच्या परसबागा फुलविण्यात येणार आहेत. तसेच राज्यभरात शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत जुनी झाडे शोधून तज्ज्ञ गटाच्या माध्यमातून त्या झाडांना ‘हेरीटेज’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे. ‘सह्याद्री वनराई’च्या मॉडेलच्या मदतीने राज्यात कमी वेळात ‘घनवन’ तयार करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्यभर जिल्हानिहाय वृक्षसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून त्याला राज्य शासनाच्यावतीने आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Construction-of-75-special-nurseries-in-the-state-on-the-occasion-of-Diamond-Jubilee-of-Independence-Day</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 26 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यातील मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘ग्रामोत्थान’ योजना – अजित पवार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Gramotthan-scheme-for-development-of-big-villages-in-the-state---Ajit-Pawar</link>
            <description>मुंबई : राज्यातील 25 हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या गावांत केवळ कर संकलनावर विकासकामे करताना मर्यादा येतात. त्यामुळे अशा मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजना तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नियोजन आणि ग्रामविकास विभागाला दिले. या निर्णयामुळे राज्यातील जवळपास तीनशे मोठ्या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात ‘राज्यातील मोठ्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-26/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील 25 हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या गावांत केवळ कर संकलनावर विकासकामे करताना मर्यादा येतात. त्यामुळे अशा मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजना तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नियोजन आणि ग्रामविकास विभागाला दिले. या निर्णयामुळे राज्यातील जवळपास तीनशे मोठ्या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात ‘राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार दिलीपराव बनकर, ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव अरविंद कुमार, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा उपस्थित होते.

राज्यात पंचवीस हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांची संख्या साधारपणे तीनशेच्या आसपास आहे. या गावात केवळ घरपट्टी कर संकलनाद्वारे विकास करताना निधीच्या कमतरतेमुळे अनेक मर्यादा येतात. त्यामुळे अशा मोठ्या गावांना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत अनेक वेळा मागणी होत असते. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शहरी भागाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर राज्यातील मोठ्या गावांसाठी ‘ग्रामोत्थान’ योजना तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ही योजना नियोजन विभाग आणि ग्रामविकास विभागाद्वारे तयार करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन या योजनेला निधी उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यात येणार आहे.

या ‘ग्रामोत्थान’ योजनेमुळे मोठ्या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. या माध्यमातून सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांची कामे, दिवाबत्ती, रस्तेदुरुस्ती, बाग बगीचे विकास यांसारखी नागरी सुविधांची कामे केली जाणार आहेत. मोठ्या गावांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या योजनेमुळे राज्यातील मोठ्या गावांच्या विकासाला गती मिळणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Gramotthan-scheme-for-development-of-big-villages-in-the-state---Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 26 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ७ आणि ८ सप्टेंबरला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Monsoon-session-of-the-Legislature-on-September-7-and-8</link>
            <description>मुंबई :

 महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधानपरिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठका आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकांमध्ये</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-26/monsson_session_2020_2021.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

 महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधानपरिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठका आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकांमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कामकाजमंत्री ॲड. अनिल परब,विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित होते.

या बैठकांमध्ये कोविड परिस्थितीत सुरक्षाविषयक मापदंडांचे पालन करुन अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची कोविड-19 साठीची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. ज्या सदस्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली असेल अशा सदस्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असेल.

सदस्यांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, स्वीय सहायकांची आणि सदस्यांच्या वाहनचालकांची बसण्याची तसेच अल्पोपहार आदी व्यवस्था विधानमंडळ परिसरात तंबू (टेन्ट) टाकून करण्यात येईल.

सहव्याधी असलेल्या (कोमॉर्बिडीटी) सदस्यांना काळजी घेण्याबाबतच्या सूचना संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडून दिली जावी.

या अधिवेशनात शोक प्रस्तावावर चर्चा, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयक यावर चर्चा घेण्यात येतील. यामध्ये 7 शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा समावेश असेल, अशी माहिती विधानमंडळ सचिव ॲड. राजेंद्र भागवत यांनी यावेळी दिली.

कामकाज सल्लागार समिती बैठकांना विधानसभा सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, ॲड. आशिष शेलार, अमिन पटेल, सुनील प्रभू, विधान परिषद सदस्य सर्वश्री डॉ. रणजीत पाटील, अशोक ऊर्फ भाई जगताप, विजय ऊर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, कपील पाटील आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Monsoon-session-of-the-Legislature-on-September-7-and-8</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 26 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा; माती आणि मातेला विसरू नका - मुख्यमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला; ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-wishes-to-future-administrative-officers</link>
            <description>मुंबई : प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाराष्ट्राचे वैभव आणि उद्याचे भाग्यविधाते उमेदवार भविष्यातील जबाबदारीची परीक्षादेखील जिद्दीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना माती आणि मातेला मात्र विसरू नका, असा सल्लाही त्यांनी प्रशासकीय सेवेत रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील 79 उमेदवारांचा गौरव समारंभ महाराष्ट्र विधानमंडळामार्फत विधानभवन येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी यावेळी उपस्थित होते.

प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांशी संवाद साध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-26/prashaskiya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाराष्ट्राचे वैभव आणि उद्याचे भाग्यविधाते उमेदवार भविष्यातील जबाबदारीची परीक्षादेखील जिद्दीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना माती आणि मातेला मात्र विसरू नका, असा सल्लाही त्यांनी प्रशासकीय सेवेत रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील 79 उमेदवारांचा गौरव समारंभ महाराष्ट्र विधानमंडळामार्फत विधानभवन येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी यावेळी उपस्थित होते.

प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, आता पंख फुटले आहेत, मोठी भरारी घ्यायची आहे. त्यामुळे कोणतीही जबाबदारी पार पाडताना सकारात्मक बदल घडून माझे राज्य, देश सर्वोत्तम झाले पाहिजे ही जिद्द बाळगा. शासन आणि प्रशासन ही दोन चाके असल्याने चुकीचे काम होऊ न देता चांगल्या कामावर ठाम राहून आपल्या हातून उत्तम कार्य घडो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. राज्यातील सध्याचे प्रशासकीय अधिकारी उत्तम काम करीत असून सर्वांच्या सहकार्याने शासन सकारात्मकतेने काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाईक निंबाळकर यांनी, सरकार कुणाचेही असले तरीही प्रशासकीय अधिकारी हा महत्त्वाचा घटक असल्याने कायदा योग्य रितीने वापरून सर्वसामान्यांची कामे सकारात्मकतेने करा, असे सांगितले. विधिमंडळाद्वारे प्रशासकीय सेवेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या सत्काराचा पायंडा यापुढेही कायम राहील असेही ते म्हणाले.

पटोले यांनी विधीमंडळामार्फत सत्काराचा हा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्याची माहिती देऊन हा सत्कार राज्याच्या वतीने असल्याने पुढील पिढीसाठीही मार्गदर्शक ठरेल, असे सांगितले. शासनाने राज्यातील प्रशासकीय सेवा परीक्षेसाठी प्रशिक्षण केंद्र सर्व विभागीय पातळीवर सुरू करून त्यांचे सशक्तीकरण करावे, अशी सूचनाही केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या इमारतीत हा सत्कार होत असल्याने याला विशेष महत्त्व असल्याचे सांगून आपण कोणतीही जबाबदारी पार पाडताना सर्वसामान्यांना न्याय देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण कराल, असा विश्वास व्यक्त केला. आपण मिळविलेले यश हे मोठे आहे. अनेक उमेदवार हे सर्वसामान्य घरातून आलेले आहेत, सर्व यशस्वी उमेदवारांचे कौतुक करून कोणताही प्रश्न टाळण्यापेक्षा संवेदनशील बनून तो सोडवण्यावर भर द्यावा. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन आपल्या हातून लोकाभिमुख काम व्हावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

महसूलमंत्री थोरात यांनी राज्य किंवा देश पुढे नेण्यात अधिकाऱ्यांची मोठी जबाबदारी असल्याचे सांगून राज्याचा नावलौकिक वाढवा, अशा शुभेच्छा दिल्या.

फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकारी हा लोकाभिमुख काम करण्यासाठी आणि सरकारची प्रतिमा ठरवणारा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. आपल्या अधिकारांचा सकारात्मक उपयोग करून समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करायची आहे, हे विसरू नका. विनयशीलता बाळगून सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवता आले तर ती सर्वात मोठी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समाधान मिळेल असे सांगून त्यांनी भावी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यशस्वी उमेदवारांच्या वतीने नेहा भोसले आणि मंदार पत्की यांनी मनोगत व्यक्त करताना या सत्कारातून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव असून ती निश्चित पार पाडू, असा विश्वासही व्यक्त केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नेहा भोसले, मंदार पत्की, आशुतोष कुलकर्णी, दीपक करवा, विशाल नरवाडे, राहुल लक्ष्मण चव्हाण, नेहा दिवाकर देसाई, अभयसिंह देशमुख, यशप्रताप श्रीमल, अश्विनी वाकडे, सुमित महाजन, योगेश कापसे, गौरी नितीन पुजारी, शंतनू अत्रे, अनिकेत सचान, अजहरोद्दीन काजी जहिरोद्दीन काजी, निमिश पाटील, महेश गीते, अमितकुमार महातो, प्रणोती संकपाळ, सुमित जगताप, प्रसन्ना लोध, अंकिता वाकेकर, स्वप्निल जगन्नाथ पवार, अभिषेक दुधाळ, डॉ.प्रदीप डुबल, करूण गरड, हृषीकेश देशमुख, निखिल कांबळे, संग्राम शिंदे, सत्यजित यादव, सुनील शिंदे या उपस्थित यशस्वी उमेदवारांचा गौरवचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

ध्येय निश्चित असेल तर यश निश्चित मिळते हे या यशस्वी उमेदवारांनी दाखवून दिल्याचे सांगून विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी सर्वांचे आभार मानले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-wishes-to-future-administrative-officers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 25 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पतसंस्था चळवळीला बळकटी देण्याचा प्रयत्न करणार : जयंत पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Patsanstha-will-try-to-strengthen-the-movement-Jayant-Patil</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्यासमवेत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या कालावधीत राज्यातील पतसंस्थाना आलेल्या अडचणी राज्याचे जलसंपदामंत्री आणि सध्या प्रभारी चार्ज असलेले सहकार मंत्री जयंत पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाणून घेतल्या.

राज्यात कार्यरत असणार्‍या २२ हजार पतसंस्थांमध्ये ४.५ लाख कर्मचारी काम करत </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-25/jayantpatil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्यासमवेत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या कालावधीत राज्यातील पतसंस्थाना आलेल्या अडचणी राज्याचे जलसंपदामंत्री आणि सध्या प्रभारी चार्ज असलेले सहकार मंत्री जयंत पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाणून घेतल्या.

राज्यात कार्यरत असणार्‍या २२ हजार पतसंस्थांमध्ये ४.५ लाख कर्मचारी काम करत असून सहकार क्षेत्रातील पतसंस्था चळवळीला बळकटी देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मागण्या फेडरेशनने यावेळी मांडल्या. प्रलंबित प्रश्नांसाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी दिले. 

पतसंस्थांना एका वेबपोर्टलवर आणून १०१ चे दाखले आॅनलाईन देण्याचे, शासकीय कागदपत्रांकरीता पतसंस्थांना शासकीय कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी करण्याचा प्रयत्न करू असे सांगतानाच अहमदनगर जिल्ह्याप्रमाणे इतर जिल्हयातील पतसंस्थांनी जिल्हानिहाय स्थैर्य निधी उभा करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले. 

यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी येत्या पाच दिवसात हे संपूर्ण प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालय पातळीवर उच्चस्तरीय बैठक आयोजित करून ताबडतोब निकाली लावण्याच्या दृष्टिकोनातून आश्वासन दिले व तशा प्रशासनाला सूचनाही केल्या. 

या बैठकीला सहकार आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, प्रदेश उपाध्यक्ष सांगलीचे सुरेश पाटील, सुरेश वाबळे, सर्जेराव शिंदे, सुरेखा लवांडे, संग्राम पाटील, लक्ष्मण गायकवाड, रवींद्र बोरावके, रमेश शिंगटे, विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Patsanstha-will-try-to-strengthen-the-movement-Jayant-Patil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 25 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरांना राज्यात फिरू देणार नाही काँग्रेसच्या मंत्र्यांचा इशारा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Prithviraj-Chavan,-Milind-Deora--will-not-be-allowed-to-roam-in-the-state</link>
            <description>मुंबई : काँग्रेसच्या राजकीय भवितव्याचा विचार करता पक्षात नेतृत्वबदलाची मागणी जोर धरू लागली आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुक्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी खासदार मिलिंद देवरा, मुकुल वासनिकसह अन्य २३ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना पक्षाच्या पुनर्चनेबाबत पत्र पाठवले आहे.परंतु या मुद्द्यावरुन आता काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण झालेली पाहायला म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-25/pcmd.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : काँग्रेसच्या राजकीय भवितव्याचा विचार करता पक्षात नेतृत्वबदलाची मागणी जोर धरू लागली आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुक्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी खासदार मिलिंद देवरा, मुकुल वासनिकसह अन्य २३ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना पक्षाच्या पुनर्चनेबाबत पत्र पाठवले आहे.परंतु या मुद्द्यावरुन आता काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण झालेली पाहायला मिळत आहे.त्यामुळे नेतृत्व बदलाची मागणी करणा-या या नेत्यांना काँग्रेस नेत्याकडूनच घरचा आहेर मिळाला आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवणा-या नेत्यांवर निशाणा साधला आहे. सुनिल केदार यांनी अगदी कडवट शब्दांत या नेत्यांवर टीका केली असून त्यांनी थेट इशारा दिला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गाधी यांना माझा मनापासून पाठिंबा आहे. मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांनी गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे हे लज्जास्पद आहे. नेत्यांनी केलेल्या या कृत्याबद्दल माफी मागावी.अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते या नेत्यांना राज्यात मुक्तपणे फिरु देणार नाहीत. जर पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे असेल तर भाजपविरोधात लढता येईल. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वामागे भक्कमपणे उभे राहण्याची हीच ती वेळ आहे, असे सुनिल केदार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरुन काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्याचे चित्र आहे. एक गट ज्यांना पक्ष नेतृत्वात बदलाची अपेक्षा आहे. तर दुस-या गटात गांधी कुटुंबाशी निष्ठावान असणा-या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता काँग्रेस आपली कात टाकून पक्षाच्या पुनर्चनेचा विचार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Prithviraj-Chavan,-Milind-Deora--will-not-be-allowed-to-roam-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 25 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘आर टी ई’ प्रवेश निश्चिती अंतिम दिनांक : 31 ऑगस्‍ट  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/RTE-Admission-Confirmation-Deadline-31st-August</link>
            <description>मुंबई :  ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009’ (आर टी ई) मधील कलम 12(1) (सी) नुसार खाजगी विना-अनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. दरवर्षीप्रमाणे सन 2020-21 यावर्षासाठी ‘आर टी ई’ अंतर्गत 25 टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून यापूर्वीच म्‍हणजे 17 मार्च रोजी लॉटरी काढण्यात आली आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लॉटरीद्वारे निवड झालेल्‍या व त्यानुसार प्रवेश दिलेल्या बालकांची  माहिती पुढीलप्रमा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-25/RTE.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009’ (आर टी ई) मधील कलम 12(1) (सी) नुसार खाजगी विना-अनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. दरवर्षीप्रमाणे सन 2020-21 यावर्षासाठी ‘आर टी ई’ अंतर्गत 25 टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून यापूर्वीच म्‍हणजे 17 मार्च रोजी लॉटरी काढण्यात आली आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लॉटरीद्वारे निवड झालेल्‍या व त्यानुसार प्रवेश दिलेल्या बालकांची  माहिती पुढीलप्रमाणे आहे: (plz check email or pdf file) 

     या सोडतीत निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी 31 ऑगस्‍टपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावायाचा आहे. त्यानंतर लॉटरी लागलेल्या कोणत्याही बालकास प्रवेश दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच  31 ऑगस्टनंतर प्रतिक्षा-सूची (वेंटिंग लिस्ट) मधील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच नॉव्हेल करोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करू नये, असेही आवाहन करण्‍यात येत आहे.

     ज्या बालकांना लॉटरी लागली आहे. त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन ज्या शाळेसाठी बालकाची निवड झाली आहे. त्या शाळेत 31 ऑगस्ट रोजी किंवा त्‍यापूर्वी जाऊन तातडीने आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे शक्य नसल्यास इ-मेल/व्‍हॉटसअॅपद्वारे कागदपत्रांच्‍या प्रती शाळेस पाठविण्‍याची सुविधा संबंधित शाळांव्‍दारे उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. यानुसार कागदपत्रे पाठविल्‍यानंतर  दूरध्वनीद्वारे शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करून पालकांनी प्रवेश निश्चित करावा.

      तसेच शाळांनी देखील प्राथमिक स्तरावर दिलेल्या प्रवेशाची कागदपत्रे पडताळणी समितीला दाखवून पडताळ्णी करुन प्रवेश अंतिम करावेत. प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांची यादी ‘आरटीई पोर्टल’वर प्राप्त झाली आहे. त्या यादीतील अद्याप प्रवेशासाठी शाळेत न आलेल्या बालकांच्या पालकांना दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे संपर्क करून त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही 31 ऑगस्‍टपूर्वी पूर्ण करावयाची आहे. तरी सर्व संबंधित पालकांनी याची नोंद घेऊन 31 ऑगस्‍टपूर्वी शाळा-प्रवेश निश्चिती करावी, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या शिक्षण खात्‍याव्‍दारे करण्‍यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/RTE-Admission-Confirmation-Deadline-31st-August</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 25 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन द्या : भाई जगताप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Pay-the-overdue-salaries-of-ST-employees-Bhai-Jagtap</link>
            <description>मुंबई : १ लाख एसटी कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे थकीत वेतन, महिना उलटून गेला तरी अजून देण्यात आले नाही. तरी ते त्वरित द्यावे.तसेच, इथून पुढे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एसटी महामंडळाने शासनाकडून भरीव आर्थिक मदत घ्यावी. अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते, आमदार भाई जगताप यांनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-25/bhai-jagtap.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : १ लाख एसटी कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे थकीत वेतन, महिना उलटून गेला तरी अजून देण्यात आले नाही. तरी ते त्वरित द्यावे.तसेच, इथून पुढे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एसटी महामंडळाने शासनाकडून भरीव आर्थिक मदत घ्यावी. अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते, आमदार भाई जगताप यांनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब  यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली पाच महिने राज्यभरात एसटीची वाहतूक सुरू नव्हती. गेल्या २० ऑगस्टपासून तुरळक स्वरूपामध्ये राज्यभर एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. दररोज फक्त दीड कोटी इतके उत्पन्न मिळत आहे.त्यामुळे तिकीट विक्रीतून मिळणारा महसूल बहुतांश थांबला आहे. अशावेळी दर महा एसटीच्या एक लाख कर्मचाऱ्यांना वेतन देणे एसटी महामंडळाला अशक्य झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक एसटी कर्मचारी अशा परिस्थितीमध्ये पुरक व्यवसाय करून आपले पोट भरत आहेत . काही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे .अशा प्रसंगी महामंडळाला राज्य शासनाने आर्थिक सहाय्य करून कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनाचा प्रश्न सोडवावा तसेच फक्त 22प्रवाशांची वाहतूक करने एस. टी.ला आर्थिक अडचणीत आणणारे असून अर्ध्या प्रवाशांमुळे एस. टी. च्या तोट्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.त्या मुळे उरलेल्या प्रवाशांच्या तिकिटाची रक्कम शासनाने एस. टी. महामंडळाला भरपाई म्हणून द्यावी अशी मागणीही भाई जगताप यांनी  निवेदनाद्वारे परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्याकडे केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Pay-the-overdue-salaries-of-ST-employees-Bhai-Jagtap</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 25 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठी नाट्य व्यवसायाचा पुन:श्च हरिओम  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/start-of-Marathi-drama-business</link>
            <description>मुंबई :  अलिकडेच 'मराठी व्यावसायिक नाट्य निर्माता संघ'च्या पुढाकाराने नाट्य परिषदेच्या कलाकार संघ, रंगमंच कामगार संघ व व्यवस्थापक संघ या घटक संस्थांच्या  प्रमुख पदाधिकाऱ्यांची 'यशवंत नाट्यमंदिर-दादर' येथे बैठक संपन्न झाली. 
   या बैठकीत नाट्य व्यवसाय लवकरात लवकर पूर्ववत होण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-25/natyavyysay.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  अलिकडेच 'मराठी व्यावसायिक नाट्य निर्माता संघ'च्या पुढाकाराने नाट्य परिषदेच्या कलाकार संघ, रंगमंच कामगार संघ व व्यवस्थापक संघ या घटक संस्थांच्या  प्रमुख पदाधिकाऱ्यांची 'यशवंत नाट्यमंदिर-दादर' येथे बैठक संपन्न झाली. 
   या बैठकीत नाट्य व्यवसाय लवकरात लवकर पूर्ववत होण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यात आला. त्यात शासन दरबारी यासंबंधी चर्चा करण्यासाठी 'विशेष समिती' गठीत करण्याचं एकमताने ठरविण्यात आले.
    'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद' यांच्याशी समन्वय साधून नाट्य व्यवसाय संदर्भात SOP नक्की करून शासनाशी बैठक लवकरात लवकर घेण्यात येणार आहे.
      त्यानुसार प्रत्येक घटक संस्था यांच्याकडून समितीसाठी नियुक्त नावे पुढीलप्रमाणे-
मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ:  
संतोष काणेकर, ज्ञानेश महाराव, राहुल भंडारे, देवेंद्र पेम, भरत जाधव, ऐश्वर्या नारकर.
कलाकार संघ: प्रदीप कबरे, शरद पोंक्षे, सुशांत शेलार, वंदना गुप्ते.
रंगमंच कामगार संघ: रत्नकांत जगताप, संदीप नगरकर, किशोर इंगळे, प्रवीण गवळी, बापू सावळ, उल्लेश खांदारे, सतीश खवतोडे, रुचिर चव्हाण, आतिश कुंभार.
व्यवस्थापक संघ: प्रभाकर (गोट्या) सावंत, हरी पाटणकर, नितिन नाईक, नंदू पणशीकर.
       अशी माहिती 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष भरत काणेकर आणि प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/start-of-Marathi-drama-business</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 25 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जनजीवन हळूहळू मुळ पदावर आणायचे आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/We-want-to-bring-life-back-to-normal-Chief-Minister-Uddhav-Thackeray</link>
            <description>ठाणे : कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे, त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही, असा सतर्कतेचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिका करत असलेल्या कोरोनाच्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाणे दौर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-25/lokdwnextend.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ठाणे : कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे, त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही, असा सतर्कतेचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिका करत असलेल्या कोरोनाच्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाणे दौरा केला. त्यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाला महत्वाच्या सुचना दिल्या.

लॉकडाऊननंतर काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, यामुळे गाफील राहून चालणार नाही. कायम सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करुन आणि नागरिकांनी नियमांचे पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनासह इतर बाबीवर लक्ष केंद्रीत करावे, असे सांगताना मुख्यमंत्र्यानी पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करु नका, अशाही सुचना केल्या आहेत. शिवाय हळूहळू सर्व मुळ पदावर आणायचे आहे. या अनुषंगाने कोरोना दक्षता समिती प्रत्येक वॉर्डात स्थापन करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित पालिका आयुक्त आणि अधिका-यांना दिले आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/We-want-to-bring-life-back-to-normal-Chief-Minister-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 25 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सूचनांचे पालन करत मुंबईकरांनी दिला दीड दिवसाच्‍या बाप्‍पाला साधेपणाने निरोप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Following-the-instructions-Mumbaikars-simply-said-goodbye-to-their-bappa</link>
            <description>मुंबई :

   ‘कोविड-19’ च्‍या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्‍या यदांचा गणेशोत्‍सव शारिरीक दुरीकरणासह साधेपणा जपत साजरा करावा; तसेच श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन हे प्राधान्‍याने कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना केले होते. या आवाहनाला मुंबईकरांनी अतिशय चांगला प्रतिसाद देत दीड दिवसाच्‍या गणपती बाप्‍पाला अतिशय साधेपणाने व महापालिकेने दिलेल्‍या सूचनांचे अधिकाधिक पालन करत निरोप दिला आहे. 


विशेष म्‍हणजे गेल्‍यावर्षीच्‍या तुलनेत कृत्रिम तलावांमध्‍ये श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍याच्‍या टक्‍केवारीत यंदा तब्‍बल 57.76 टक्‍कयांची वाढ नोंदविण्‍यात आली आहे. गेल्‍यावर्षी 3 सप्‍टेंबर 2019 रोजी कृत्रिम तलावांमध्‍ये 14 हजार 490 एवढया दीड दिवसांच्‍या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यात आले होते. यंदा या संख्‍यात लक्षणीय वाढ झाली असून </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-25/gvisarjan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

   ‘कोविड-19’ च्‍या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्‍या यदांचा गणेशोत्‍सव शारिरीक दुरीकरणासह साधेपणा जपत साजरा करावा; तसेच श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन हे प्राधान्‍याने कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना केले होते. या आवाहनाला मुंबईकरांनी अतिशय चांगला प्रतिसाद देत दीड दिवसाच्‍या गणपती बाप्‍पाला अतिशय साधेपणाने व महापालिकेने दिलेल्‍या सूचनांचे अधिकाधिक पालन करत निरोप दिला आहे. 


विशेष म्‍हणजे गेल्‍यावर्षीच्‍या तुलनेत कृत्रिम तलावांमध्‍ये श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍याच्‍या टक्‍केवारीत यंदा तब्‍बल 57.76 टक्‍कयांची वाढ नोंदविण्‍यात आली आहे. गेल्‍यावर्षी 3 सप्‍टेंबर 2019 रोजी कृत्रिम तलावांमध्‍ये 14 हजार 490 एवढया दीड दिवसांच्‍या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यात आले होते. यंदा या संख्‍यात लक्षणीय वाढ झाली असून महापालिकेने तयार केलेल्‍या कृत्रिम तलावांमध्‍ये 22 हजार 859 एवढया श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यात आले. त्‍याचबरोबर आपल्‍या बाप्‍पाला घरी किंवा सोसायटीमध्‍ये निरोप देणाऱया नागरिकांची ही संख्‍या यंदा मोठी होती. बृहन्‍मुबई महानगरपालिकेने केलेल्‍या आवाहनाला आणि दिलेल्‍या सूचनांना मुंबईकरांनी अतिशय सकारात्‍मक प्रतिसाद दिल्‍या बद्दल बृहन्‍मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांचे आभार मानले आहेत.
..
          22 ऑगस्टला अनेक मुंबईकरांच्‍या घरी गणरायाचे आगमन झाले. त्‍याबरोबर अनेक ठिकाणी असणाऱया सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी देखील विविध ठिकाणी गणरायाची प्रतिष्‍ठापना केली. यापैकी अनेक ठिकाणी गणपती बाप्‍पांना दीड दिवसांनंतर म्‍हणजेच रविवार 23 ऑगस्‍ट रोजी निरोप देण्‍यात आला. यंदा ‘कोविड-19’ या संसर्गजन्‍य रोगाच्‍या साथीच्‍या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्‍सव होत असल्‍यामुळे सर्वच ठिकाणी नागरिकांनी शारिरीक दुरीकरण पाळून आणि संबंधित सूचनांचे पालन करत गणरायाला निरोप दिला. त्‍यामुळे यंदाच्‍या गणेशोत्‍सवात दरवर्षीप्रमाणे मोठया मिरवणूका नव्‍हत्‍या, ध्‍वनी प्रदूषण- वायू प्रदूषण देखील तुलनेने कमी असल्‍याचे जाणवत होते. दरवर्षी अनुभवायला येणारी वाहतूक कोंडी देखील यंदा नव्‍हती. तर समुद्र-तलाव-खाडी इत्‍यादी ठिकाणी महापालिकेने केलेल्‍या आवाहनानुसार स्‍वत: श्रीगणेशमूर्तीं विसर्जनासाठी न जाता आपल्‍या लाडक्‍या बाप्‍पाच्‍या मूर्तीचे विसर्जन हे महापालिकेच्‍या कर्मचारी/स्‍वयंसेवक यांच्‍याव्‍दारे केले. त्‍याचबरोबर दरवर्षीच्‍या तुलनेत यंदाचे दीड दिवसाचे विसर्जन अधिक लवकर व वेळेत संपन्‍न झाले.
..
         
          यंदा दीड दिवसांच्‍या श्रीगणेशमूर्तींची संख्‍या 40 हजार 823 येवढी होती; ज्‍यामध्‍ये 39 हजार 845 घरगुती, तर 978 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचा समावेश होता. यापैकी कृत्रिम तलावामध्‍ये विसर्जित करण्‍यात आलेल्‍या श्रीगणेशमूर्तींची संख्‍या 22 हजार 859 इतकी होती. यामध्‍ये 22 हजार 149 घरगुती, तर 710 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचा समावेश होता. यंदा बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने 168 ठिकाणी कृत्रिम तलावांची व्‍यवस्‍था केली आहे. त्‍याचबरोबर नागरिकांनी शाडूमातीच्‍या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन हे आपल्‍या घरच्‍या किंवा सोसायटीच्‍या स्‍तरावर करण्‍याचे आवाहन केले आहे.
..
          ‘कोविड–19’ च्‍या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्‍या यंदाच्‍या श्रीगणेशोत्‍सवानिमित्‍त बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी केलेल्‍या आवाहनाला मुंबईकरांनी सकारात्‍मक प्रतिसाद देऊन सहकार्य केले आहे. यानंतरच्‍या श्रीगणेशमूर्तीं विसर्जन दिनी देखील नागरिकांचे असेच सहकार्य मिळेल, असा विश्‍वास यानिमित्‍ताने व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Following-the-instructions-Mumbaikars-simply-said-goodbye-to-their-bappa</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 25 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात कोविडच्या चाचण्यांबाबत नवी नियमावली जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/State-announces-new-rules-for-covid-tests</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्र शासनाने कोविडच्या चाचण्यांबाबात नवी नियमावली जाहिर केली आहे. केंद्र शासनाच्या सूचनांवर आधारीत हे नियम आहेत. ज्यांच्या चाचण्या करायच्या आहेत त्यांची तीन गटात विभागणी करायची आहे. ज्यांना तातडीने उपचाराची गरज आहे त्यांच्या ॲंटीजन चाचण्या करायच्या आहेत. सध्या सरसकट ॲंटीजन चाचण्या केल्या जात आहेत. संशयीत मृत्यू, प्रत्येक गरोदर माता, ॲापरेशन आधी कोविड चाचणी करायची आहे.

कोवीड-19 साथीचे रुग्ण राज्यातील सर्वच जिल्हयांमध्ये आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संख्येमध्ये सतत वाढ होत आहे. कोवीड -19 चाचण्यांसाठी आयसीएमआरने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचना तसेच राज्यातील रुग्ण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-25/coronagoa14520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्र शासनाने कोविडच्या चाचण्यांबाबात नवी नियमावली जाहिर केली आहे. केंद्र शासनाच्या सूचनांवर आधारीत हे नियम आहेत. ज्यांच्या चाचण्या करायच्या आहेत त्यांची तीन गटात विभागणी करायची आहे. ज्यांना तातडीने उपचाराची गरज आहे त्यांच्या ॲंटीजन चाचण्या करायच्या आहेत. सध्या सरसकट ॲंटीजन चाचण्या केल्या जात आहेत. संशयीत मृत्यू, प्रत्येक गरोदर माता, ॲापरेशन आधी कोविड चाचणी करायची आहे.

कोवीड-19 साथीचे रुग्ण राज्यातील सर्वच जिल्हयांमध्ये आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संख्येमध्ये सतत वाढ होत आहे. कोवीड -19 चाचण्यांसाठी आयसीएमआरने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचना तसेच राज्यातील रुग्णांचे स्वरुप लक्षात घेऊन राज्याच्या कोवीड-19 चाचण्यांचे अॅलगोरिदम तयार करण्यात आले आहेत.

अॅलगोरिदमनुसार चाचण्या करण्यासाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना
1. अॅलगोरिदममध्ये कोवीड-19 चाचण्या करण्यासाठी व्यक्तीची विभागणी तीन गटामध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक गटासाठीचा चाचणीचा प्रकर अंतर्गत नमुद केला आहे. त्यानुसार ज्या व्यक्तींना उपचारासाठी त्वरीत चाचणी करणे आवश्यक आहे अशांसाठी अॅंटीजन चाचणी करण्यात यावी. यामुळे अशा रुग्णांच्या उपचाराबाबत अध्या तासांत निर्णय घेता येणे शक्य होईल.

2. RTPCR चाचणी ही ज्यांची अॅंटीजन चाचणी नकारात्मक आली आहे परंतु त्यांना लक्षणे आहेत किंवा पॉझिटिव्ह व्यक्तींचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट किंवा परदेशांतून भारतात येणा-या व्यक्ती यांची करण्यात यावी.

3. ब्रॉट डेड व्यक्ती, बाळतंपणासाठी आलेल्या माता, ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया करायची आहे अशा व्यक्तींची ट्रु नॅट (True nat) चाचणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी ट्रु नॅट (True nat) सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी या व्यक्तींची अॅंटीजन चाचणी करण्यात यावी.

4. मनोरुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना प्रथम एक आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे. त्यानंतर त्यांची अॅंटीजन चाचणी करावी आणि त्यानुसार विलगीकरण कक्ष किंवा रुग्णालयातील संबंधीत वॉर्डमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात यावा.

5. तुरुंगाबाबत सुध्दा कैदी दाखल झाल्यानंतर एक आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे. त्यानंतर कैद्याची अॅंटीजन चाचणी करावी. चाचणीच्या निष्कर्षानुसार विलगीकरण कक्ष किंवा रुग्णालयातील संबंधीत वॉर्डमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात यावा.

6. ब-याच जिल्हयांमध्ये एकाच रुग्णांच्या 2-3 चाचण्या होतात. यामुळे चाचण्यांवरील ताण वाढतो आणि शासनाचा आर्थिक भार सुध्दा वाढतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रत्येक व्यक्तींची चाचणी करावी, अधिकच्या चाचण्या करु नयेत.

7. प्रवास करणा-या व्यक्ती, जिल्हयात दाखल होणा-या व्यक्ती, व्यापारी अशांची त्यांना कोवीड-19 सदृश्य लक्षणे नसल्यास कोवीड-19 चाचणी करण्यात येऊ नये. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/State-announces-new-rules-for-covid-tests</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 25 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 1 सप्टेंबरनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सूतोवाच ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdown-will-continue-in-the-state-even-after-September-1CM</link>
            <description>मुंबई : जूनपासून देशात ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू झाले. इतर राज्यांनी व्यवहार सुरळीत सुरू केले असले तरी महाराष्ट्र सरकार तशी घाई करणार नाही. त्यामुळे 1 सप्टेंबरनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहील, असे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ठाण्यात कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ठाकरे सोमवारी आले होते. महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या समवेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते.
यावेळी ठाकरे म्हणाले की, जगभरातील काही देशांप्रमाणे महाराष्ट्रात घाईगर्दी करणार नाही. कारण आपण ज्या गोष्टी सुरू केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-25/uthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : जूनपासून देशात ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू झाले. इतर राज्यांनी व्यवहार सुरळीत सुरू केले असले तरी महाराष्ट्र सरकार तशी घाई करणार नाही. त्यामुळे 1 सप्टेंबरनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहील, असे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ठाण्यात कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ठाकरे सोमवारी आले होते. महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या समवेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते.
यावेळी ठाकरे म्हणाले की, जगभरातील काही देशांप्रमाणे महाराष्ट्रात घाईगर्दी करणार नाही. कारण आपण ज्या गोष्टी सुरू केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन सुरू केल्या आहेत. पण, ज्या गोष्टी सध्या उघडणे शक्य नाही, किंवा त्या उघडल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव किती वाढेल याची खात्री नाही त्या सुरू केल्या नसल्याचे ठाकरे म्हणाले.
ठाणेकरांनी सर्व नियम पाळून गणपती उत्सव साजरा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. गणेशोत्सवाआधी एक प्रश्न नेहमी विचारला जायचा की, उत्सव कसा साजरा होणार, विसर्जन कसे होणार, परंतु सर्वधर्मीयांनी सामाजिक जाणिवेतून उत्सव साजरे केले. त्यासाठी सर्वांना धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले. 

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळवा आणि मुंब्य्रात 1100 बेडच्या कोविड केअर सेंटरचे ई-लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे कळवा आणि मुंब्य्रातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.
मुंबई आणि एमएमआरडीए क्षेत्रात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. परंतु मागील महिनाभरात सर्वांनी अत्यंत खंबीरपणाने या साथीचा मुकाबला केल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. कोरोना रोखण्यात यश आल्यामुळे कौतुकाची थाप मिळाल्याने गाफील न राहता आपल्याला रुग्णसंख्या शून्यापर्यंत खाली आणायची आहे हे विसरू नका, असे ठाकरे यांनी महापालिकांच्या प्रशासनास बजावले.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना हाती घेतल्याने पुढील २० ते २५ दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने घटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याची कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्यातील रेस्टॉरंट, चित्रपटगृहे उघडली जाण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, जिमबाबत येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय होऊ शकतो.

शाळा-महाविद्यालये कधी उघडणार?

१ सप्टेंबरपासून शाळा उघडण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत असले तरी राज्यातील शाळा इतक्यात उघडण्याची शक्यता नाही. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. शिवाय, शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे करण्यात यावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारपुढे ठेवला आहे. 11 वी प्रवेशासाठी सगळीकडे झुंबड उडालेली असली तरी नवीन शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार याबाबत संभ्रम कायम आहे.

ई-पासबाबत मंत्रिमंडळात निर्णय

आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीसाठी ई-पासचे बंधन हटविण्यात यावे, अशी सूचना केंद्र सरकारने केली असली तरी महाराष्ट्र सरकारने ती अद्याप अंमलात आणलेली नाही. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdown-will-continue-in-the-state-even-after-September-1CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रात ई-पास बंधनकारक : गृहमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mandatory-e-pass-in-Maharashtra-Home-Minister</link>
            <description>मुंबई: केंद्र सरकारनं राज्यांतर्गत वाहतुकीवरील सर्व निर्बंध हटवले आहेत. मात्र महाराष्ट्रात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-पासची अट हटवण्याची मागणी जोर धरत होती. मात्र ई-पास कायम राहणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्ध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-24/anildeshmukh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: केंद्र सरकारनं राज्यांतर्गत वाहतुकीवरील सर्व निर्बंध हटवले आहेत. मात्र महाराष्ट्रात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-पासची अट हटवण्याची मागणी जोर धरत होती. मात्र ई-पास कायम राहणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करून ई-पासबद्दलचा निर्णय घेऊ, अशी माहिती देशमुखांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. 

मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर देशमुखांनी पुन्हा ट्विट केलं. 'मिशन बिगिन अंतर्गत जारी असलेली नियमावली पुढील सूचना जाहीर होईपर्यंत कायम असेल,' असं देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ई-पाससह सध्या लागू असलेले सर्व नियम कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे यापुढेही राज्यात खासगी वाहनांमधून प्रवास करताना ई-पास बंधनकारक असेल.
केंद्र सरकारनं कोविडच्या लॉकडाऊनसंदर्भात दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना राज्याराज्यांनी तेथील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. राज्य शासनानं काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना स्थानिक स्वराज्य संस्थांना (महापालिका, नगरपालिका आदी) तेथील परिस्थिती बघून निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे राज्य शासनानं ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला तरी ई-पास राज्यात सगळीकडेच रद्द होतील असं नाही. काही ठिकाणी ई-पासची सक्ती राहू शकते. राज्य शासनानं आदेश काढूनही त्यांची अंमलबजावणी न करता वेगळे निर्णय लॉकडाऊनच्या काळात काही भागात यापूर्वीही घेण्यात आले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mandatory-e-pass-in-Maharashtra-Home-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या प्रयत्नामुळे अन्सारी कुटुंबियांना मिळाला आर्थिक आधार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Thanks-to-the-efforts-of-Energy-Minister-Dr-Nitin-Raut-the-Ansari-family-got-financial-support</link>
            <description>मुंबई : रोजंदारीवर सोबत काम करणारी पत्नी विजेच्या तारेचा धक्का लागून अचानक मृत्यूमुखी पडली. तीन मुलांना सांभाळणे, लॉकडाऊनमुळे आलेले गंभीर आर्थिक संकट आणि कमावणारी जीवनसाथी गेल्याने कोलमडून पडलेला संसार मदत मिळवून देण्यासाठी पीडित कुटुंबाने मदतीची साद घातली. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या पुढाकाराने मदत मिळाली आणि संसार उभा रहायला एक भक्कम आधार मिळाला.

शीळ फाटा येथे टोरंट कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वीज अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसदारांना न्याय मिळ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-24/nitinraut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : रोजंदारीवर सोबत काम करणारी पत्नी विजेच्या तारेचा धक्का लागून अचानक मृत्यूमुखी पडली. तीन मुलांना सांभाळणे, लॉकडाऊनमुळे आलेले गंभीर आर्थिक संकट आणि कमावणारी जीवनसाथी गेल्याने कोलमडून पडलेला संसार मदत मिळवून देण्यासाठी पीडित कुटुंबाने मदतीची साद घातली. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या पुढाकाराने मदत मिळाली आणि संसार उभा रहायला एक भक्कम आधार मिळाला.

शीळ फाटा येथे टोरंट कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वीज अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसदारांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला. डॉ.राऊत यांच्या प्रयत्नामुळे मयताच्या पतीला ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई टोरंट कंपनीकडून देण्यात आली आहे.

जून महिन्याच्या १६ तारखेला सकाळी ९ वाजता मयत रिजवाना इरफान अन्सारी या रेशन आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. शीळ फाटा येथील नेता कंपाऊंड येथे पाण्यात टोरंट कंपनीची प्रवाहित वीज वाहिनी तुटून पडल्याने विजेचा धक्का लागून रिजवाना हिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे रोजंदारीचे काम करणाऱ्या रिजवाना अन्सारी हिच्या कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले. तिच्या मृत्यूमुळे तिचे ३ लहान मुले आई विना पोरकी झाली.  रोजंदारीचे काम करणाऱ्या तिच्या पतीवर त्यांचा सांभाळ करण्याची पाळी आली. त्यामुळं त्यांचे दैनंदिन उत्पन्नही ठप्प झाले.

या घटनेची दखल या भागातील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस इसहाक शेख इनामदार यांनी घेतली. शेख यांनी ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांना पत्र पाठवून त्वरित मदत करण्याची विनंती केली. त्यावर ऊर्जामंत्री यांनी टोरंट कंपनीच्या व्यवस्थापनाला त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. टोरंट कंपनीने नुकसान भरपाई म्हणून ४ लाख रुपयांचा धनादेश मयताचे पती इरफान अन्सारी यांना सुपूर्द केला असून यामुळे अन्सारी कुटुंबाची उपासमार टळली आहे.

लॉकडाऊनमध्ये काम नसल्याने मी घरीच होतो. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केलेल्या मदतीमुळे माझ्या मुलांना आर्थिक आधार मिळाला,अशा शब्दात इरफान अन्सारी यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आभार मानले. या मदतीसाठी पाठपुरावा करणारे शेख यांनी ही मंत्री राऊत यांचे आभार मानले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Thanks-to-the-efforts-of-Energy-Minister-Dr-Nitin-Raut-the-Ansari-family-got-financial-support</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संविधानाचा अवमान सहन करणार नाही - रामदास आठवले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Will-not-tolerate-contempt-of-constitution---Ramdas-Athavle</link>
            <description>मुंबई : मराठी अभिनेते प्रवीण तरडे यांनी संविधान ग्रंथावर गणपती मूर्ती बसवून संविधानाचा अवमान केला आहे. त्याबद्दल  त्यांनी माफी मागितली असली तरी पुन्हा असा अक्षम्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-24/ramdadathvle.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मराठी अभिनेते प्रवीण तरडे यांनी संविधान ग्रंथावर गणपती मूर्ती बसवून संविधानाचा अवमान केला आहे. त्याबद्दल  त्यांनी माफी मागितली असली तरी पुन्हा असा अक्षम्य प्रकार त्यांच्या हातून  होणार याची त्यांनी खबरदारी घ्यावी. संविधानाचा अवमान आम्ही सहन करणार नाही असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

अभिनेते प्रवीण तरडे यांची पुस्तक बाप्पा संकल्पना ठीक आहे. मात्र संविधनावर गणपती मूर्ती बसविणे  चूक आहे. या प्रकाराबाबत त्यांनी माफी मागितली असली तरी असा प्रकार पुन्हा होता कामा नये याची त्यांनी खबरदारी घ्यावी. संविधानाचा अवमान कोणी सहन करणार नाही असे रामदास आठवले म्हणाले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Will-not-tolerate-contempt-of-constitution---Ramdas-Athavle</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अनुकंपा तत्वावर वायरमन पदाच्या नोकरीसाठी ५६९ तरुणांना देणार आयटीआयमधून प्रशिक्षण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Training-from-ITI-will-be-given-to-569-youths-for-the-job-of-Wireman-post-on-compassionate-basis</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये अनुकंपा तत्वावर वायरमन (तारतंत्री) पदाच्या नोकरीसाठी पात्र असलेल्या पण आवश्यक प्रशिक्षणाअभावी नोकरीपासून वंचित राहीलेल्या तरुणांना राज्यातील आयटीआयमधून प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी यंदा विद्युत वितरण कंपनी आणि आयटीआय यांच्यामार्फत राज्यातील पात्र ५६९ विद्यार्थ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-24/wireman.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये अनुकंपा तत्वावर वायरमन (तारतंत्री) पदाच्या नोकरीसाठी पात्र असलेल्या पण आवश्यक प्रशिक्षणाअभावी नोकरीपासून वंचित राहीलेल्या तरुणांना राज्यातील आयटीआयमधून प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी यंदा विद्युत वितरण कंपनी आणि आयटीआय यांच्यामार्फत राज्यातील पात्र ५६९ विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मंत्री मलिक म्हणाले की, या विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेशप्रक्रियेशिवाय थेट प्रवेश दिला जाणार आहे. आयटीआयमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये अनुकंपा तत्वावर थेट नोकरी मिळणार आहे. यासाठी कंपनीच्या मृत कर्मचाऱ्यांच्या अथवा कायमस्वरुपी विकलांग झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ५६९ अर्हताविरहित अवलंबितांना सन २०२०-२१ मध्ये तारतंत्री व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण एक वर्ष कालावधीचे असेल. विद्युत परिमंडळाच्या परिसराजवळील जेथे शक्य आहे अशा २७ आयटीआयमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल. प्रत्येकी २१ प्रवेश क्षमतेप्रमाणे या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. अभ्यासक्रमासाठीचे सर्व विद्यार्थ्याचे शुल्क विद्युत वितरण कंपनीमार्फत देण्यात येणार आहे.

अनुकंपा नोकरीसाठी पात्र असलेल्या या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाअभावी नोकरी गमवावी लागू नये यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. घरातील कमावत्या व्यक्तिचा आधार गमवावा लागलेल्या या कुटुंबांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Training-from-ITI-will-be-given-to-569-youths-for-the-job-of-Wireman-post-on-compassionate-basis</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आवाजावरुन कोरोनाची चाचणी करणाऱ्या व्होकलिस हेल्थकेअर उपक्रमाचा प्रारंभ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Launch-of-Vocalis-Healthcare-initiative-to-test-corona-by-voice</link>
            <description>मुंबई : कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे व्हॉईस बायोमार्कर्स उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला. या यंत्रणेद्वारा व्यक्तिच्या किंवा संशयीत रुग्णाच्या आवाजावरुन त्याची क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-24/vokalis.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे व्हॉईस बायोमार्कर्स उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला. या यंत्रणेद्वारा व्यक्तिच्या किंवा संशयीत रुग्णाच्या आवाजावरुन त्याची कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याचा प्रारंभ केला. पायलट तत्वावरील या उपक्रमाचा महापालिका अधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या ऑनलाइन उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

कल्पकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुंबईमधील कोरोनाविरूद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी आणि शहरातील कोविड रूग्णांकरीता त्वरित निदान आणि रिकवरी वाढविण्यासाठी मदत होणार आहे, असे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारित या तंत्रज्ञानाच्या आधारे कोरोनाचे निदान लवकर करणे शक्य होणार आहे. पण निदानासाठीच्या आरटी-पीसीआर चाचण्या मात्र सुरुच राहतील, असेही पालकमंत्री ठाकरे यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रात विविध अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Launch-of-Vocalis-Healthcare-initiative-to-test-corona-by-voice</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या फिरत्या कृत्रिम तलावाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी आणि कौतुक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-inspects-and-appreciates-the-mobile-artificial-lake-of-the-municipality-for-immersion-of-Ganesha</link>
            <description>मुंबई  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषण टाळण्यासाठी श्री गणेश विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिका डी विभागाने ट्रकमध्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-24/artifical-lake.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषण टाळण्यासाठी श्री गणेश विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिका डी विभागाने ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली व कौतुक केले.  तत्पूर्वी त्यांनी नेपीयन्सी रोड प्रियदर्शिनी पार्क येथील गणेश मूर्ती संकलन केंद्रालाही भेट दिली.

अशा रीतीने फिरत्या स्वरूपातील या कृत्रिम तलावामुळे गर्दी न होता नागरिकांना त्यांच्याकडील गणेश मूर्तींचे शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करता येईल व एरव्ही गिरगाव चौपाटी किंवा इतरत्र जाऊन गर्दी करण्याची आवश्यकता राहणार नाही असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. फिरत्या स्वरूपातील विसर्जन तलाव ही कल्पक संकल्पना असून यामुळे सणही उत्साहाने पण नियम पाळून साजरा करणे शक्य होणार आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यानंतर के पूर्व विभाग विलेपार्ले येथील पालिकेने व्यवस्था केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावाची देखील पाहणी केली तसेच सूचना दिल्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-inspects-and-appreciates-the-mobile-artificial-lake-of-the-municipality-for-immersion-of-Ganesha</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोविड रुग्णालयाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-launch-of-Kovid-Hospital</link>
            <description>पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. 

संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. सोबतच पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी  उभारण्यात आलेल्या  कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, आ.सुनिल कांबळे, आ. सिद्धार्थ शिरोळे, पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, दीपाली डिझाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक विनय मित्तल उपस्थित होते.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे, खा.सुप्रियाताई सुळे, खा.श्रीरंग बारणे, आ.चंद्रकांत पाटील, आ. माधुरीताई मिसाळ आदी मान्यवर या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्वांच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-24/lokdwnextend.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. 

संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. सोबतच पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी  उभारण्यात आलेल्या  कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, आ.सुनिल कांबळे, आ. सिद्धार्थ शिरोळे, पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, दीपाली डिझाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक विनय मित्तल उपस्थित होते.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे, खा.सुप्रियाताई सुळे, खा.श्रीरंग बारणे, आ.चंद्रकांत पाटील, आ. माधुरीताई मिसाळ आदी मान्यवर या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, पुणे शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी परदेशातून नागरिक येत असतात, श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही केली आहे, मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी तसेच सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करूया, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच कोणीही गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत, तीच पुढेही घेणे आवश्यक आहे तसेच मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पुणे येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्सासाठी जम्बो रुग्णालयाची अत्यंत कमी कालावधीत उभारणी केली, ही उल्लेखनीय बाब आहे. पुण्यातील या कोविड रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे, त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही, त्यासाठीच अधिकच्या सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याचे सांगून पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, यामुळे गाफील राहून चालणार नाही. कायम सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करुन आणि नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे, त्यामुळेच पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाऊस सुरू असताना अत्यंत कमी कालावधीत या कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे. या रुग्णालयामुळे कोविड रुग्णाला वेळेत उपचार मिळणे सुलभ होणार असून पुणे, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील रुग्णाला या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. या रुग्णालयात मंगळवार सायंकाळपासून रुगणसेवा देण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवाचा उल्लेख करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संसर्गाबाबतची दक्षता घेत सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो रुग्णालय निश्चित उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, पुणे जिल्हयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत जम्बो रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. जम्बो सुविधेमुळे बेड उपलब्धता वाढणार असून कोरोनाबाधित रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना विषयक परिस्थिती आणि त्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

कार्यक्रमात जम्बो कोविड रूग्णालयाची उभारणीवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. आभार सुहास दिवसे यांनी मानले.

रुग्णालयाविषयी – पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र कोविड रुग्णालय तसेच वैद्यकीय व्यवस्था उभी करणे आवश्यक होते. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) 800 खाटांचे हे सुसज्ज कोविड रुग्णालय अठरा दिवसांच्या अत्यंत कमी वेळेत बांधून पूर्ण केले आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 32 हजार चौरस मीटर मैदानावर हे 13 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे रुग्णालय उभे राहिले आहे. या रुग्णालयात 600 खाटा संपूर्णपणे वातानुकूलित असून दोनशे खाटा या आयसीयू साठी स्वतंत्रपणे राखीव असतील. एखाद्या रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये असलेल्या सर्व सोयी सुविधा तसेच प्रशिक्षित डॉक्टर या कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये सुद्धा आहेत. संपूर्ण परिसर, ज्यामध्ये व्यवस्थापन केंद्र, प्रयोगशाळा, औषध केंद्र, डॉक्टरांसाठी विश्रामगृह, उपहारगृह, रुग्ण येण्याचे ठिकाण, वाहनतळ इत्यादी सोयी सुविधा आहेत तसेच या दिव्यांगाच्या दृष्टीने सुद्धा सुखकर करण्यात आल्या आहेत. लिक्विड ऑक्सिजन टाकी तसेच राखीव ऑक्सीजन सिलेंडर यामुळे ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. ऑक्सीजनयुक्त सहाशे खाटांच्या संपूर्ण वातानुकूलित विभागामुळे हा देशातील सगळ्यात मोठ्या रुग्णालयात पैकी एक बनला आहे. कमी दाबाने वातानुकूलित करण्यात आलेल्या आयसीयूमुळे या विभागात कायम शुद्ध व स्वच्छ हवा खेळती राहील, याची दक्षता घेण्यात आली आहे. रुग्ण तसेच भेट द्यायला येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर रेड व ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आला आहे.  पुण्यात सरासरीच्या 70 टक्के पर्जन्यमान या दरम्यान होत असल्याने हे रुग्णालय जलरोधक व ताशी 125 किलोमीटर वाऱ्याचा वेग सुद्धा सहन करू शकेल इतके भक्कम बनवण्यात आले आहे.

गेल्या 18 दिवसात जरी सातत्याने पाऊस होत होता तरी हे रुग्णालय वेळेत व सुसज्ज असे बांधून पूर्ण झाले आहे. त्यामुळेच कुठल्याही वातावरणात रुग्णालय पुढील सहा महिने भक्कम उभे राहील याची खात्री देता येईल.  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच पुण्यातील इतर शासकीय आस्थापनांच्या सहकार्याने हे रुग्णालय उभे राहिले आहे. येणाऱ्या काळात हे रुग्णालय देशात उभे राहणाऱ्या कोविड रुग्णालयांसाठी मानक म्हणून पुढे येईल, अशी खात्री आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-launch-of-Kovid-Hospital</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दाभोळकर हत्या प्रकरण आताच्या सरकारमधील मोठ्या व्यक्तीने दाबले : प्रकाश आंबेडकर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Dabholkar-murder-case-suppressed-by-a-big-man-in-the-present-government-Prakash-Ambedkar</link>
            <description>मुंबई: आताच्या 'सेक्युलर सरकार'मधील मोठ्या व्यक्तीने दाभोलकर हत्या प्रकरण दाबले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 20 तारखेला प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, आज डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला 7 वर्ष पूर्ण होत आहेत. आरोपींचा आणि त्या कटाच्या मास्टरमाईंडचा अजूनही शोध लागलेला नाही तो लागणारही नाही. राज्यात सेक्युलर सरकार आलंय असं म्हणतात. पण, आम्हाला तरी शंका आहे की, या सेक्युलर सरकारमधील मोठी व्यक्ती आहे ज्याने हे प्रकरण त्याचकाळी दाबले होते, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

आंबेडकर </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-24/dabolkar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: आताच्या 'सेक्युलर सरकार'मधील मोठ्या व्यक्तीने दाभोलकर हत्या प्रकरण दाबले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 20 तारखेला प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, आज डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला 7 वर्ष पूर्ण होत आहेत. आरोपींचा आणि त्या कटाच्या मास्टरमाईंडचा अजूनही शोध लागलेला नाही तो लागणारही नाही. राज्यात सेक्युलर सरकार आलंय असं म्हणतात. पण, आम्हाला तरी शंका आहे की, या सेक्युलर सरकारमधील मोठी व्यक्ती आहे ज्याने हे प्रकरण त्याचकाळी दाबले होते, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

आंबेडकर यांनी पुढं म्हटलं आहे की, पुरोगामी हा व्यक्ती शोधतील का? समस्त पुरोगामी मंडळींना माझे सांगणे आहे की, ही लढाई न्यायालयीन नसून राजकीय आहे, तेव्हा त्यापासून तुम्हाला पळता येणार नाही. इथल्या संत परंपरे विरुद्ध वैदिक परंपरेचे हे राजकीय युद्ध आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला सात वर्षे पूर्ण, सीबीआयच्या तपासावर कुटुंबियांची नाराजी

या युध्दातले खरे मित्र आणि खरे शत्रू ओळखुन निराश न होता, न घाबरता हे आंदोलन चालू ठेवण्याची गरज आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना विनम्र आदरांजली, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


हत्येला सात वर्षे पूर्ण,  दाभोळकरांचा परिवार न्यायाच्या प्रतीक्षेत

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 20 ऑगस्ट रोजी सात वर्षे पूर्ण झाली. मात्र तरीही दाभोळकरांचा परिवार न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. एकीकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने देशभरात चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण होऊ न शकल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सीबीआयवर नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी पत्रक जारी केलं आहे.

खुनानंतरचे पहिले नऊ महिने महाराष्ट्र पोलिसांनी तपासाची अक्षम्य हेळसांड केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे हा तपास सीबीआयकडे वर्ग झाला. खुनाला सात वर्षे झाल्यानंतरदेखील सीबीआय सारख्या देशातील प्रतिष्ठित तपास यंत्रणेकडून अजूनही खुनाचा तपास पूर्ण झालेला नाही ही अत्यंत वेदनादायी बाब आहे, असं या पत्रकात म्हटलं आहे.

डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आधी या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांनी केला. मात्र, आरोपी सापडत नसल्यामुळे गुन्ह्याचा तपास कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयकडे देण्यात आला. परंतु सात वर्षे पूर्ण होऊनही सीबीआयला खुनाच्या मास्टरमाईंडला शोधण्यात यश येत नसल्याने तपासावर नाराजी व्यक्त केली जात आहे. सीबीआयने लवकरात लवकर मुख्य आरोपीला पकडावं, अशी मागणी दाभोलकर कुटुंबीय करत आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Dabholkar-murder-case-suppressed-by-a-big-man-in-the-present-government-Prakash-Ambedkar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 23 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आपल्याला सामाजिक भान ठेवून गणेशोत्सव साजरा करायचा आहे: मुख्यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/We-want-to-celebrate-Ganeshotsav-with-social-consciousness-CM</link>
            <description>मुंबई :  देशासह राज्यात मोठ्या उत्साहाने गणरायाचे आगमन झाले.मात्र यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असल्याने उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे.परंतु हा उत्सव असला तरी आपल्याला सामाजिक भान ठेवून तो साजरा करायचा आहे. हीच आपली खरी कसोटी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.यावेळी त्यांनी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देत स्वतः ची काळजी घेण्याचे देखील आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना केली</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-23/uthakre19520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  देशासह राज्यात मोठ्या उत्साहाने गणरायाचे आगमन झाले.मात्र यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असल्याने उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे.परंतु हा उत्सव असला तरी आपल्याला सामाजिक भान ठेवून तो साजरा करायचा आहे. हीच आपली खरी कसोटी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.यावेळी त्यांनी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देत स्वतः ची काळजी घेण्याचे देखील आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना केली. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील उपस्थित होते. यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने व सामाजिक भान ठेवून साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. “दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या दिमाखात वाजत-गाजत आपण साजरा करतो. गणरायाच्या आगमनाबरोबरच इतरही धर्मीयांचे काही धार्मिक सण, उत्सव, परंपरा सुरू झालेले आहे. जैन धर्मीयांचे पर्युषण पर्व त्याची ही समाप्ती आहे. उत्सव सुरू असला तरी आपल्याला पुर्णपणे एका जाणिवेने हा उत्सव साजरा करावा लागत आहे. नागरिकांना आणि गणपती उत्सव मंडळांना धन्यवाद देतो. कारण यावर्षीचा जो उत्सव आहे, उत्सव असतानाच दुसरे एक कोरोनाचे संकट हे अजूनही आपल्या अवतीभोवती घोंघावत आहे. त्याचे भान ठेवून अत्यंत साधेपणाने हा आपला सण साजरा करण्याचे ठरवलेले आहे. यालाच सामाजिक जाणीव आपले कर्तव्य म्हणतात. हा उत्सव असला तरीही ही आपली कसोटी आहे, परीक्षा आहे. गणराया, विघ्नहर्ता आहेच पण गणराय देखील बघत आहे की माझे हे भक्त सामाजिक भान ठेवून माझे स्वागत आणि उत्सव कसा साजरा करतात. उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवा, कोठेही गर्दी करू नका,एकमेकांपासून अंतर ठेवून रहा. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा”, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
 रविवारपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाली असून लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन झाले आहे. मुख्यमंत्र्यासह इतर राजकीय नेते मंडळींच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. राज्यातील कोरोना प्रादुर्भाव अजूनही कमी झालेले नाही. यंदाचा गणेशोत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. यासंदर्भातील नियामवलीही सरकारने जारी केली असून त्याचे पालन करूनच उत्सव साजरा करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/We-want-to-celebrate-Ganeshotsav-with-social-consciousness-CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 23 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पु. ल. देशपांडे कला अकादमी राष्ट्रीय अकादमी म्हणून विकसित करावी  –  अमित  देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/P-LDeshpande-Arts-Academy-should-be-developed-as-National-Academy---Amit-Deshmukh</link>
            <description>मुंबई  :  मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी ही सर्व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ ठरावी, यासाठी एक सर्वंकष आराखडा तयार करावा व राष्ट्रीय अकादमी म्हणून ती नावारूपाला यावी, यादृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

अकादमीला भेट दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-23/amitdeshm.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  :  मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी ही सर्व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ ठरावी, यासाठी एक सर्वंकष आराखडा तयार करावा व राष्ट्रीय अकादमी म्हणून ती नावारूपाला यावी, यादृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

अकादमीला भेट दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या भेटीदरम्यान त्यांनी अकादमीच्या कामकाजाची माहिती घेतली व सर्व उपक्रमांचा आढावा घेतला. राष्ट्रीय अकादमीच्या धर्तीवर अकादमीचा विकास करण्यासाठी त्या – त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमून त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे, असे निर्देशही ही श्री. देशमुख यांनी दिले. पु ल अकादमीने, कलाकार व तंत्रज्ञ यांना सांस्कृतिक आदान-प्रदान करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून द्यावे, ग्रंथालयासारख्या सुविधा निर्माण करून द्याव्यात, नाट्य व चित्रपट क्षेत्राशी निगडीत सुविधा निर्माण कराव्यात अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अकादमीतील रवींद्र नाट्य मंदिर व अन्य सभागृह पूर्ण क्षमतेने चालावीत आणि कलाकारांसाठी उपयुक्त ठरावी यासाठी अधिक काय करता येईल, याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक बिभीषण चवरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव प्रसाद महाजन, अवर सचिव भरत लांगी व इतर अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/P-LDeshpande-Arts-Academy-should-be-developed-as-National-Academy---Amit-Deshmukh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 23 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आरोग्य शिबीर आयोजित करीत साजरा होतोय गणेशोत्सव ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Ganeshotsav-is-being-celebrated-by-organizing-health-camps</link>
            <description>मुंबई : राज्यावर असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान ठेवून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागाठणे भाजपतर्फे गणेशोत्सवात १० दिवसीय मोफत आरोग्य शिबीर आयोजित करून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दहिसर यांच्या संयुक्त विद्यमाने या १० दिवसात मोफत विविध चाचण्यासह, मास्क आणि सॅनिटायझरचे वाट</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-23/aarogyustav.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यावर असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान ठेवून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागाठणे भाजपतर्फे गणेशोत्सवात १० दिवसीय मोफत आरोग्य शिबीर आयोजित करून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दहिसर यांच्या संयुक्त विद्यमाने या १० दिवसात मोफत विविध चाचण्यासह, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू झालेला गणेशोत्सव एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साजरा करण्याचा संकल्प दहिसर मधील सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागाठणे भाजप आणि सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने १० दिवस आरोग्य शिबीर आयोजित करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार येत्या १० दिवस हा आरोग्य उत्सव साजरा केला  जाणार आहे. भाजप मागाठणे विधानसभा अध्यक्ष दिलीप उपाध्याय,माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्यातर्फे संपूर्ण १० दिवस व्यवस्था संभाळली जाणार आहे. २३ ऑगस्ट रोजी फिरत्या युनिटद्वारे डॉक्टरांच्या उपस्थितीत थर्मल स्क्रिनिंग,मास्क,सॅनिटायझर-साबण वितरण केले जाईल. २४ ऑगस्टला आरोग्य चाचणी, २५ ऑगस्ट रोजी फिजिओथेरपी सत्र, २६ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीर, २७ ऑगस्ट रोजी महिलांसाठी स्त्री-रोग शिबीर, सॅनिटरी नॅपकिन वितरण व मासिक पाळी स्वच्छता शिबिर, २८ ऑगस्टला नेत्र तपासणी शिबिर, २९ ऑगस्ट रोजी सर्वसामान्य आरोग्य तपासणी, ३० ऑगस्ट रोजी मधुमेह-रक्तदाब आणि असंसर्गजन्य आजार शिबीर, ३१ ऑगस्टला श्वसन रोग व ऑर्थो शिबीर, १ सप्टेंबर रोजी लसीकरण व मुलांसाठी जंतचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Ganeshotsav-is-being-celebrated-by-organizing-health-camps</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 23 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मनसेने पोहच केल्या घरोघरी गणेशाच्या मूर्ती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Ganesha-idols-reached-by-MNS-from-house-to-house</link>
            <description>मुंबई : मनसेने सामाजिक भान जपत आम्ही आणू बाप्पा आपल्या घरी हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी माहिम, दादर, प्रभादेवी या भागात गणपतीच्या मूर्ती घरोघरी पोहचविल्या आहेत. तसेच मनसेच्या इतर पदाधिका-यांनी देखील आपल्यापरीने हा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे.

यंदाच्या ग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-23/idol-distribute.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मनसेने सामाजिक भान जपत आम्ही आणू बाप्पा आपल्या घरी हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी माहिम, दादर, प्रभादेवी या भागात गणपतीच्या मूर्ती घरोघरी पोहचविल्या आहेत. तसेच मनसेच्या इतर पदाधिका-यांनी देखील आपल्यापरीने हा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे.

यंदाच्या गणेशोत्सवार कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना अनेकांकडून याची खबरदारी घेतली जात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार मनसैनिकांनी हा उपक्रम राबवला. कोविडच्या या महामारीत लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सामाजिक भान जपत हा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत मनसेच्या पदाधिका-यांपासून ते कार्यकर्त्यांनी गणेशपूजनाचे साहित्य, गणेश मूर्ती थेट गरजूंच्या घरा घरात पोहचविल्या.

मनसेच्या पदाधिका-यांनी मुंबईतील अंधेरी, परळ, बोरीवली, भांडूप-मुलुंडसह थेट कोकणात देखील हा उपक्रम राबवला आहे. मनसे सरचिटणीस व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडकर यांनी कोकणात हा उपक्रम राबविला. तसेच पश्चिम उपनगरांतील अंधेरी-विलेपार्ले या भागात मनसे सरचिटणीस संदीप दळवी यांनी उपक्रम राबविला. तर सोलापूरमध्ये मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी मूर्ती लोकांच्या घरोघरी पोहचविल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात गणेश भक्तांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Ganesha-idols-reached-by-MNS-from-house-to-house</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 23 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजप इतका दांभिक कसा ? काँग्रेसचा सवाल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/How-is-BJP-so-hypocritical-Congress-question</link>
            <description>मुंबई : उत्तर प्रदेशातील आझमगड येथे दलित सरपंचाच्या हत्येप्रकरणी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत हे पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी गेले होते.परंतु नितीन राऊत यांना आझमगड येथे रोखून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर नितीन राऊत यांनी तेथेच ठिय्या आंदोलन केले होते. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. यावर आता काँग्रेसने प्रत्युत्तर देत चंद्रकांत दादा पाटील भाजप इतका दांभिक कसा? असा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-23/bjpcon.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : उत्तर प्रदेशातील आझमगड येथे दलित सरपंचाच्या हत्येप्रकरणी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत हे पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी गेले होते.परंतु नितीन राऊत यांना आझमगड येथे रोखून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर नितीन राऊत यांनी तेथेच ठिय्या आंदोलन केले होते. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. यावर आता काँग्रेसने प्रत्युत्तर देत चंद्रकांत दादा पाटील भाजप इतका दांभिक कसा? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ता सचिन सावंत यांनी केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ता सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ वर्षांत अर्धा काळ प्रचार मंत्री म्हणून देशातील प्रत्येक राज्यात प्रचार करत होते आणि त्याच वेळी देश आर्थिक डबघाईस जात होता. देशाला नोटबंदीच्या संकटात टाकून १२५ कोटी लोक रांगेत मेल्यानंतरही विदेश दौऱ्याला गेले. ट्रम्पला नमस्ते करण्यासाठी व मध्य प्रदेशचे काँग्रेस सरकार पाडण्यासाठी लॉकडाउनची घोषणा पुढे ढकलून देशाला कोरोनाच्या संकटात ढकलले. आणि तुम्ही नितीन राऊत यांच्या उत्तर प्रदेश यात्रेला आक्षेप घेता, याचं आश्चर्य आहे!

गेल्या सहा वर्षांत देशात दलितांवर हल्ले वाढले. दलित समाजाचे देशात आंदोलन झाले पण मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडेंना पाठीशी घालणाऱ्या तुम्हाला आता दलित समाज आठवला? आश्चर्य आहे! ज्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रात पूर आला त्यावेळी महाजनादेश यात्रा काढणा-यांनी आणि पूरग्रस्तांना वा-यावर सोडून दिल्याने संतप्त झालेल्या पूरग्रस्तांनी जाब विचारला तेव्हा त्यांना अरेरावी करून गप्प बसवणा-यांनी आता उपदेश द्यावा, हे आश्चर्य आहे! देश कोरोनाच्या संकटातून जात असतानाही बिहारमध्ये प्रचार भाजपने इतरांना उपदेश द्यावा, आश्चर्य आहे!”असे सांवत म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/How-is-BJP-so-hypocritical-Congress-question</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 22 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दाऊद इब्राहिम, हाफिज सईद, मसूद अजहर यांच्यावर प्रतिबंद; FATF 'ग्रे लिस्ट' मधून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानची धडपड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Ban-on-Dawood-Ibrahim-Hafiz-Saeed-Masood-Azhar-Pakistans-struggle-to-get-out-of-the-FATF-gray-list</link>
            <description>मुंबई : मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख सूत्रधार दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) हा पाकिस्तानातच असल्याची माहिती दस्तुरखूद्द पाकिस्तान (Pakistan) सरकारमुळेच पुढे आली आहे. पाकिस्तानने बंदी असलेल्या 88 दहशतवादी संघटना आणि दाऊद इब्राहीम, हाफिज सईद (Hafiz Saeed), मसूद अजहर (Masood Azhar) यांच्या संपत्तीवर प्रतिबंध लावले आहेत, असे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. 

पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या संपत्तीवर भलेही प्रतिबंद लावले खरे. मात्र, दाऊद आमच्याकडे नाहीच असे वारंवार सांगणारा पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा पडला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी संघटनांना पुरवल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-22/fatf.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख सूत्रधार दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) हा पाकिस्तानातच असल्याची माहिती दस्तुरखूद्द पाकिस्तान (Pakistan) सरकारमुळेच पुढे आली आहे. पाकिस्तानने बंदी असलेल्या 88 दहशतवादी संघटना आणि दाऊद इब्राहीम, हाफिज सईद (Hafiz Saeed), मसूद अजहर (Masood Azhar) यांच्या संपत्तीवर प्रतिबंध लावले आहेत, असे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. 

पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या संपत्तीवर भलेही प्रतिबंद लावले खरे. मात्र, दाऊद आमच्याकडे नाहीच असे वारंवार सांगणारा पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा पडला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी संघटनांना पुरवल्या जाणाऱ्या आर्थिक रसदीवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या एफएटीएफ (Financial Action Task Force) च्या 'ग्रे लिस्ट' मधून बाहेर येण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत आहे. हे प्रतिबंद म्हणजे त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तान सरकारने दहशतवादी संघटना आणि दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पॅरीस एफएटीएफने जून 2018 मध्ये पाकिस्तानला 'ग्रे लिस्ट' मध्ये टाकले होते. तसेच, इस्लामाबादला 2019 च्या शेवटपर्यंत कारवाई करण्यासाठी योजना तयार करण्यास सांगितले होते. मात्र, कोविड 19 संकटामुळे या कारवाईला मुदतवाढ देण्यात आली होती.
पाकिस्तान सरकारने 18 ऑगस्टला दोन अधिसूचना जारी केल्या. त्यात 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उद दावा या संघटनेचा हाफीस सईद, जैश ए महोम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम या सर्वांवर प्रतिबंद लावण्याची घोषणा केली होती. 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्रहीम हा भारताविरोधातील एक प्रमुख दहशतवादी म्हणून पुढे आला आहे. 

पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) जारी केलेल्या नव्या सूचीचे अनुसरण करत दहशतवादाशी संबंधीत 88 संघटना आणि सदस्यांवर प्रतिबंद लावले आहेत. यात जमात-उद-दावा, जैश-ए-मोहम्मद, तालिबान, दाएश, हक्कानी समूह, अलकायदा आणि इतरही काही छोट्या दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. वृत्तानुसार सरकारने या संघटना आणि व्यक्तींची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे तसेच बँक खातीही गोठविण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये प्रतिबंद लावण्यात आलेल्या यादीत दाऊद इब्राहिम, हाफीज सईद, अजहर, मुल्ला फजलुल्ला (उर्फ मुल्ला रेडियो), जकीउर रहमान लखवी, मुहम्मद यह्या मुजाहिद, अब्दुल हकीम मुराद, नूर वली महसूद, उजबेकिस्तान लिबरेशन मूव्हमेंट चा फजल रहीम शाह, तालिबान नेता जलालुद्दीन हक्कानी, खलील अहमद हक्कानी, यह्या हक्कानी, दाऊद इब्राहीम आणि त्याच्या हस्तकांचा समावेश आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Ban-on-Dawood-Ibrahim-Hafiz-Saeed-Masood-Azhar-Pakistans-struggle-to-get-out-of-the-FATF-gray-list</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 22 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यातील दुवा – ‘महाजॉब्स पोर्टल’! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-link-between-job-seekers-and-job-givers---Mahajobs-Portal</link>
            <description>मुंबई :औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र हे सातत्याने अग्रेसर राहिले आहे. याला कारण म्हणजे आपल्या राज्याची भौगोलिक स्थिती, राज्यात वीज, पाणी आणि जमिनीची असलेली मुबलक प्रमाणातील उपलब्धता यासह आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षण संस्थांमुळे कुशल मनुष्यबळ यांचाही मोठा वाटा आहे. राज्यातील उद्योगस्नेही धोरणाबरोबरच, उद्योग वाढीसाठी आवश्यक असलेल्या विमानतळ, जेट्टी, यांच्यासह दळणवळणासाठी सुसज्ज रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा आहेत. देशात सातत्याने उद्योगक्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रालाही कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावानंतर अडचणींना तोंड द्यावे लागले होते.

महाराष्ट्राचा अर्थचक्राला फिरतं ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे देश विदेशातून राज्यात येणारी राष्ट्र्रीय तसेच परकीय गुंतवणूक महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारे कुशल अकुशल कामगारांचीही आवश्यकता आहे. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मजुर, कामगार जे परराज्यातून इथे पोटापाण्यासाठी आले होते, ते मोठ्या प्रमाणात स्थालांतरित झाले. टाळेबंदीमुळे अनेक उद्योगांना आपले उद्योग बंद ठेवावे लागले. ही टाळेबंदी उठल्यानंतरही उद्योगांना पुर्वपदावर येण्यासाठी मोठे आव्हान होते ते कामगारांचे. याच आव्हानाचे संधित रुपांतर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाजॉब्सचा पर्याय राज्यासमोर ठेवला आहे.

उद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्यावतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी 6 जुलै रोजी महाजॉब्स वेबपोर्टलेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या अंगी असलेल्या विविध कौशल्यांच्या आधारावर रोजगार शोधता यावा आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळीतपणे पार पाडता यावे या उद्देशाने महाजॉब्स पोर्टल तयार करून 6 जुलैला सुरू केले. याचेच आता महाजॉब्स मोबाइल एप्लिकेशनसुद्धा उपलब्ध आहे. या महाजॉब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-22/mahajobportal.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र हे सातत्याने अग्रेसर राहिले आहे. याला कारण म्हणजे आपल्या राज्याची भौगोलिक स्थिती, राज्यात वीज, पाणी आणि जमिनीची असलेली मुबलक प्रमाणातील उपलब्धता यासह आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षण संस्थांमुळे कुशल मनुष्यबळ यांचाही मोठा वाटा आहे. राज्यातील उद्योगस्नेही धोरणाबरोबरच, उद्योग वाढीसाठी आवश्यक असलेल्या विमानतळ, जेट्टी, यांच्यासह दळणवळणासाठी सुसज्ज रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा आहेत. देशात सातत्याने उद्योगक्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रालाही कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावानंतर अडचणींना तोंड द्यावे लागले होते.

महाराष्ट्राचा अर्थचक्राला फिरतं ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे देश विदेशातून राज्यात येणारी राष्ट्र्रीय तसेच परकीय गुंतवणूक महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारे कुशल अकुशल कामगारांचीही आवश्यकता आहे. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मजुर, कामगार जे परराज्यातून इथे पोटापाण्यासाठी आले होते, ते मोठ्या प्रमाणात स्थालांतरित झाले. टाळेबंदीमुळे अनेक उद्योगांना आपले उद्योग बंद ठेवावे लागले. ही टाळेबंदी उठल्यानंतरही उद्योगांना पुर्वपदावर येण्यासाठी मोठे आव्हान होते ते कामगारांचे. याच आव्हानाचे संधित रुपांतर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाजॉब्सचा पर्याय राज्यासमोर ठेवला आहे.

उद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्यावतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी 6 जुलै रोजी महाजॉब्स वेबपोर्टलेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या अंगी असलेल्या विविध कौशल्यांच्या आधारावर रोजगार शोधता यावा आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळीतपणे पार पाडता यावे या उद्देशाने महाजॉब्स पोर्टल तयार करून 6 जुलैला सुरू केले. याचेच आता महाजॉब्स मोबाइल एप्लिकेशनसुद्धा उपलब्ध आहे. या महाजॉब्स ॲपचे उद्‍घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी करण्यात आले.

 काय आहे महाजॉब्स?

उद्योग विभागाने केलेल्या पाहणीत राज्यातील उद्योगांत 50 हजार रोजगार उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या पोर्टलद्वारे नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यात शासनाने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. महाजॉब्स पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, केमिकल आदी १७ क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्यातील ९५० व्यावसायासाठी इच्छुक उमेदवार निवड करू शकतात. स्थानिक भूमिपुत्रांनांच नोकरीची संधी मिळावी यासाठी अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्राची अट यामध्ये आहे.

महाजॉब्स पोर्टलची निर्मिती झाली ती, नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक याच्यामधील दुवा तयार करण्यासाठी. निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे हा या महाजॉब्स पोर्टलचा मुख्य उद्देश. यामुळे उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे शक्य होणार आहे. महाजॉब्समुळे महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल, अर्ध-कुशल व अकुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण झाली आहे.

महाजॉब्स पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अनेक कंपन्या आता पुढे सरसावल्या आहेत. अडीच ते तीन हजार कंपन्यांनी नोकरी देण्यासाठी रजिस्ट्रेशनही केले आहे. महाजॉब्स पोर्टलवर आतापर्यंत सुमारे 2 लाख 70 हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. तर, 22 हजार 355 नोकरी मागणाऱ्यांचे अर्ज आले आहेत.  पोर्टलच्या माध्यमातून 162 उद्योजकांमार्फत सुमारे 4,500 कामगारांना नोकरी देण्याची प्रक्रिया चालू झाली असून सुमारे 500 कामगारांना आतापर्यंत नेमणूक पत्र देण्यात आले आहे.

टाळेबंदीनंतर राज्यात सध्या 65 हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरावाना देणे सुरू केले आहे. अशा  स्थितीत उद्योगांत कुशल, अर्थकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी महाजॉब्स हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. याकामी उद्योग, कामगार व कौशल्ये विकास विभागाच्या सूचना महत्वपूर्ण ठरल्या आहेत.

रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्याकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या  http://mahajobs.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर नोकरी शोधणारे आणि नोकरी मागणारे या दोघांनीही नोंदणी करणे आवश्यक आहे.

महाजॉब्स ॲप

उद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्यावतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी महाजॉब्स वेबपोर्टलेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. ही प्रक्रिया अधिक सुकर व्हावी व तरुणांना हे पोर्टल सहजपणे वापरता यावे, यासाठी मोबाइल ॲप्लिकेशन विकसित करण्याची सूचना ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार महाजॉब्स हे ॲप विकसित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाजॉब्ज ॲपचे अनावरण करण्यात आले. आतापर्यंत  सुमारे  764 लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.

मोबाईल ॲपमुळे तरुणांना विनासयास नोकरी शोधणे शक्य झाले आहे, आपल्या पसंतीनुसार नोकरीचे ठिकाण देखील निवडता येते. तसेच तरुणांना रोजगारासंबंधी सर्व माहिती आपल्या मोबाइलमधून सहज मिळते आहे. नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यातील संवाद यामुळे वाढण्यास मदत झाली आहे.

मोबाईल ॲप वापरण्यासाठी ही माहिती आवश्यक
वैयक्तिक माहिती (नाव, जन्म तारीख, सध्याचा पत्ता, कायम पत्ता, इ.)
मोबाइल क्रमांक (आवश्यक)
इमेल आयडी (वैकल्पिक)
अनुभव, कौशल्य आणि बायोडेटा
पॅन क्रमांक (वैयल्पिक, उपलब्ध असल्यास)
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (जोडणे आवश्यक)
महाजॉब्स मोबाईल ॲपचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये
सुलभ नोंदणी प्रक्रिया, नोकरी शोधणारे मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणी करू शकतात. ज्यामध्ये त्यांना ओटीपी प्राप्त होईल, आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. नोंदणीनंतर वापरकर्ता मोबाइल किंवा इ मेलद्वारे लॉगिन करून आपले प्रोफाइल भरू शकतो.
नोकरी शोधणारे आपला प्रोफाइल आणि बायोडेटा काही सोप्या क्लिकसह अपडेट करून अर्ज करू शकतात. ज्यामध्ये वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक माहिती, कौशल्य, अनुभव, कोणत्या जिल्ह्यात काम करण्याची इच्छा आहे. रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करणे आदी सुविधा उपलब्ध आहेत. नवीन कौशल्ये व इतर माहिती तो भरू शकतो. संपूर्ण माहिती भरलेले प्रोफाइल उद्योजकांना दिसतील.
नोकरी शोधक आपले कौशल्ये, शैक्षणिक पात्रता, मागील कामाचा अनुभव, क्षेत्र, प्रोफाइल तपशील, उद्योगाच्या पसंतीनुसार संबंधित नोकऱ्या शोधू शकतात. यासाठी वेगवेगळ्या फिल्टरची सोय दिलेली आहे.
नोकरी शोधणारे अनेक ठिकाणी अर्ज करू शकतात.
नोकरी शोधणारे अर्ज केलेल्या नोकरीची स्थिती सहजपणे पाहू आणि ट्रॅक करू शकतात. उद्योजकाने त्याला शॉर्टलिस्ट केले असल्याचे तसेच मुलाखतीनंतर निवड केल्यास त्यासंबंधी अलर्ट पाठविले जातील. सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी संगणकावर लॉगिन करून पाहण्याची गरज नाही. त्याऐवजी मोबाइल झटपट पाहता येतो.
फ्रेशर्स तसेच अनुभवी यासाठी नोंदणी करू शकतात.
नोंदणी प्रक्रिया सर्वांसाठी विनामुल्य आहे.
अँड्रॉइड मोबाइलवर हे ॲप उपलब्ध आहे.
राज्यशासनातर्फे ॲप आणि वेबपोर्टलच्या माध्यमातून नोकरी देणारे आणि नोकरी मागणारे यांच्यादरम्यान एक भक्कम सेतू उभारण्याचे काम झाले आहे. आता आवश्यकता आहे, ती स्थानिक उद्योजकांनी आपल्याला आवश्यक असलेल्या कामगारांची मागणी करण्याची आणि स्थानिक तरुणांनी या उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याची. तर आजच आपल्या स्मार्ट फोनच्या प्लेस्टोअर मधुन  https://play.google.com/store/apps/details?id=com.mahajobs या लिंकवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करा, किंवा  http://mahajobs.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन आपला प्रोफाईल पुर्ण करा. अशी माहिती देण्यात आली आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-link-between-job-seekers-and-job-givers---Mahajobs-Portal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 22 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आता बास......मोबाईलवर वाजणारी कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Now-bass--turn-off-the-caller-tune-of-the-corona-playing-on-the-mobile</link>
            <description>मुंबई :  फोनद्वारे कोरोनाची जनजागृती करणारी कॉलर ट्यून आता मनसेला नकोशी झाली आहे. ही कॉलर ट्यून त्वरित बंद करा, अशी मागणी माजी आमदार आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. या संदर्भातील ट्वीट करत त्यांनी ही मागणी केली आहे.

को</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/1900-01-01/corona-ctune.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  फोनद्वारे कोरोनाची जनजागृती करणारी कॉलर ट्यून आता मनसेला नकोशी झाली आहे. ही कॉलर ट्यून त्वरित बंद करा, अशी मागणी माजी आमदार आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. या संदर्भातील ट्वीट करत त्यांनी ही मागणी केली आहे.

कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. पंरतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो. अथवा लागत नाही. त्यामुळे जी काही जनजागृती करायची आहे ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रसार हा दिवसेंदिवस वाढत आहे. सतर्कता बाळगा, गर्दी करू नका असे आवाहन वारंवार शासनाकडून केले जात आहे. मात्र तरीही अनेकांना याचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. या करता सरकारकडून विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. पंरतु मनसेने यावर आक्षेप घेत कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Now-bass--turn-off-the-caller-tune-of-the-corona-playing-on-the-mobile</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 22 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आता लिपिक गट “क” पद झाले महसूल सहायक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Now-the-post-of-Clerk-Group-C-has-become-Revenue-Assistant</link>
            <description>मुंबई : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट क पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची  माहिती महसूल मंत्री बाळासाह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-22/bthorat.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट क पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची  माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची राज्यातील महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘लिपिक गट क‘ कर्मचाऱ्यांची तांत्रिक लिपिक ऐवजी ‘महसूल सहायक‘ असे पदनाम करावे अशी मागणी होती. राज्य शासनाने महसूल कर्मचारी संघटनेची ही मागणी मान्य केली आहे. सदर कर्मचाऱ्यांना पदनाम बदलामुळे शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Now-the-post-of-Clerk-Group-C-has-become-Revenue-Assistant</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 22 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पार्थ पवार माझे मित्र; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सावरली बाजू   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Parth-Pawar-is-my-friend-Health-Minister-Rajesh-Tope-has-recovered</link>
            <description>पुणे : वारंवार पक्षविरोधी भूमिका मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार हे राजकारणात चर्चेचा विषय बनले आहेत. पार्थ यांच्या अशा भूमिकेविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार माझे मित्र असून पवार कुटुंब हे आदर्शवत कुटुंब आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पार्थ पवार माझे मित्र असून पवार कुटुंब हे आदर्शवत कुटु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-22/rajesh-tope-parthpawar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : वारंवार पक्षविरोधी भूमिका मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार हे राजकारणात चर्चेचा विषय बनले आहेत. पार्थ यांच्या अशा भूमिकेविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार माझे मित्र असून पवार कुटुंब हे आदर्शवत कुटुंब आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पार्थ पवार माझे मित्र असून पवार कुटुंब हे आदर्शवत कुटुंब आहे. कुटुंबातील सध्याचा विषय हा तात्पुरता आहे. तो घरात बसून मिटवला जाऊ शकतो, असे मत राजेश टोपे यांनी मांडले. तसेच पार्थ यांनी आतापर्यंत मांडलेल्या भूमिकेबाबत देखील आपले बोलणे झाले असल्याचे राजेश टोपेंनी स्पष्ट केले. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावर पार्थ यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे सर्वत्र चर्चांणा उधाण आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारल्यानंतर कुटुंबात नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा ही झाली. परंतु पवार कुटुंबात एकोपा असून कोणीही नाराज नाही, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मांडली होती. तर राजेश टोपेंनी देखील पुन्हा स्पष्टीकरण देत या मुद्द्यावर पडदा पाडला आहे. तसेच सुशांत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आपल्याला आदर आहे. शिवाय राज्यातील पोलिसांनी या प्रकरणी चांगले काम केले असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

दरम्यान, राजेश टोपे यांनी यावेळी इतर मुद्द्यांवर देखील भाष्य केले. पुण्यात सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. अशावेळी जे खासगी रुग्णालय अधिक बील आकारत आहेत अशांवर सरकारचे लक्ष आहे. यासाठी काही अधिका-यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत रुग्णालयात ८० टक्के बेड मिळावेत म्हणून ऑडिटर नेमले आहेत. अधिक बील आकारणा-या रुग्णालयांवर जिल्हाधिका-यांनी कारवाई करण्याच्या स्पष्ट सुचना दिल्या असल्याचे टोपे यांनी सांगितले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Parth-Pawar-is-my-friend-Health-Minister-Rajesh-Tope-has-recovered</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 22 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्रानेही फटकारलं; राज्यात लवकरच ई-पासची अट बंद होणार? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-center-also-hit-Will-e-pass-condition-be-abolished-in-the-state-soon</link>
            <description>मुंबई : राज्यातील अंतर्गत प्रवासासाठी आवश्यक असलेल्या ई-पासवर मोठी टीका होत असताना केंद्र सरकारनेही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. अनेक राज्यात माल आणि प्रवासी वाहतुकीवर निर्बंध लादलेले आहेत. यामुळे पुरवठा साखळी, आर्थिक बाबी आणि रोजगारावर परिणाम होत आहेत. त्यामुळे तातडीने हे निर्बंध हटवले जावेत, असे निर्देश केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्याच्या सचिवांना दिले आहेत. केंद्राने यापूर्वीच वाहतुकीवरील निर्बंध हटवल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-22/epass.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील अंतर्गत प्रवासासाठी आवश्यक असलेल्या ई-पासवर मोठी टीका होत असताना केंद्र सरकारनेही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. अनेक राज्यात माल आणि प्रवासी वाहतुकीवर निर्बंध लादलेले आहेत. यामुळे पुरवठा साखळी, आर्थिक बाबी आणि रोजगारावर परिणाम होत आहेत. त्यामुळे तातडीने हे निर्बंध हटवले जावेत, असे निर्देश केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्याच्या सचिवांना दिले आहेत. केंद्राने यापूर्वीच वाहतुकीवरील निर्बंध हटवले आहेत. पण राज्य आणि स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी प्रवासी वाहतुकीसाठी अजूनही ई-पासची गरज आहे, किंवा काही राज्यात प्रवासी वाहतूक बंद आहे.

अजय भल्ला यांनी अनलॉक ३ च्या नियमावलीकडे लक्ष वेधलं आहे. राज्यांनी स्थानिक पातळीवर लादलेल्या निर्बंधांमुळे आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वस्तू आणि सेवांची वाहतूक, पुरवठा साखळी, आर्थिक कामकाज बिघडणे आणि बेरोजगारी वाढणे असे परिणाम होत आहेत, असं केंद्राने म्हटलं आहे.

आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतीही बंधने नसतील, असं केंद्राने आपल्या अनलॉकिंगच्या नियमावलीत स्पष्टपणे सांगितलं आहे. एका पत्राद्वारे अजय भल्ला यांनी याची आठवण करुन दिली. नागरिकांना प्रवासासाठी किंवा राज्याची सीमा ओंलाडून मालवाहतूक करण्यासाठी कोणतीही वेगळी परवानगी, ई-पास यांची आवश्यकता नाही, असंही केंद्राने म्हटलं आहे.

राज्यांनी निर्बंध कायम ठेवले तर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गृह मंत्रालयाच्या नियमांचं हे उल्लंघन असेल, असा इशाराही केंद्राने दिलाय. कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रवासी वाहतूक सुनिश्चित केली जावी, असं केंद्राने म्हटलं आहे.

राज्यातही ई-पासवर टीका

राज्यात एसटी सेवा कोणत्याही ई-पासच्या अटीशिवाय सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ई-पासवर आता टीका होत आहे. खाजगी वाहनांच्या वाहतुकीसाठी अजूनही ई-पास आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने ई-पासची अट रद्द करावी, यामुळे खाजगी एजंट लोकांची लूट करत आहेत, अशी मागणी करण्यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-center-also-hit-Will-e-pass-condition-be-abolished-in-the-state-soon</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 21 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करा - मुख्यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Establish-a-committee-to-implement-the-new-national-education-policy---CM</link>
            <description>मुंबई : केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज दिले. वर्षा निवासस्थानी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज एका बैठकीत जाणून घेतले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू सहभागी झाले होते. त्यांनी आपापले विचार यावेळी मांडले.

मुख्यमंत्री म्हणाले की, या नव्या धोरणात अनेक नव्या संकल्पना आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकारला कायद्यातही अनेक बदल करावे लागतील. काही आवश्यक आणि अनिवार्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-21/uudhavt.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज दिले. वर्षा निवासस्थानी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज एका बैठकीत जाणून घेतले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू सहभागी झाले होते. त्यांनी आपापले विचार यावेळी मांडले.

मुख्यमंत्री म्हणाले की, या नव्या धोरणात अनेक नव्या संकल्पना आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकारला कायद्यातही अनेक बदल करावे लागतील. काही आवश्यक आणि अनिवार्य बदल स्वीकारावेच लागतील तर जे स्वीकारले जाऊ शकत नाही किंवा त्यात काही अडचणी आहेत तर त्याबाबतही विचार करावा लागेल. यादृष्टीने या धोरणाची सध्या केवळ घोषणा करण्यात आली आहे. आपण राज्यभरातील सर्व विभागांचे प्रतिनिधित्व असलेला तज्ञ व संशोधक, अभ्यासक यांचा गट स्थापन करून या धोरणाच्या संदर्भात विचार करणे योग्य ठरेल. यामध्ये तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण तसेच मातृभाषेतून शिक्षण, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होईल तसेच ते जास्तीत जास्त प्रश्न विचारू शकतील असा प्रस्तावित शैक्षणिक ढांचा यावर सखोल चर्चा करता येईल. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने लाभ आणि एकूणच शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडू शकतील का ते पाहण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिक्षण विभागाने उणिवा दूर कराव्यात
कोरोना परिस्थितीमुळे सध्या सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. राज्यात काहीही झाले तरी १०० टक्के विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाईन, ऑफलाईन व जसे शक्य होईल तसे शिक्षण मिळालेच पाहिजे. शिक्षण विभागाने यातील सर्व उणीवा, अडथळे दूर करावे, शिक्षकांची उपस्थिती कशी आहे ते तपासावे, विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात काय अडचणी येत आहेत त्या तत्काळ पहाव्यात असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, नेहमी जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु होते मात्र सध्याचा काळ पाहता जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष सुरु करता येते का त्याबाबत केंद्राशी विचारविनिमय करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील यावर आपले विचार मांडले.


गेल्या ३ महिन्यांपासून राज्यात शिक्षणाला सुरुवात झाली आहे. याबाबत शिक्षण विभाग ऑक्टोबरपर्यंत एकूणच बदललेल्या स्थितीत विद्यार्थी, शिक्षक यांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाच्या फलश्रुतींचा आढावा घेणार आहे असेही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. भविष्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तरी प्रत्यक्ष शाळा काही प्रमाणात सुरु करता येतील का यावरही बैठकीत चर्चा झाली. मंत्री गायकवाड यांनी ११ वी प्रवेशाचे काम व्यवस्थित सुरु असल्याचे यावेळी सांगितले. पहिली ते बारावी पर्यंत २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे असेही त्या म्हणाल्या. अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी प्रारंभी ऑनलाईन शिक्षण हळूहळू अंगवळणी पडते आहे असे सांगून पाठ्यपुस्तकेही सर्वांपर्यंत वितरीत झाल्याचे सांगितले.

या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींची उपस्थिती होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Establish-a-committee-to-implement-the-new-national-education-policy---CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 19 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे - राजेश टोपे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Districts-should-increase-contact-tracing-to-prevent-corona-infection---Rajesh-Tope</link>
            <description>मुंबई : कोरोना बाधीतांच्या निकटसहवासितांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेण्याचे प्रमाण परभणी, नंदूरबार, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर याजिल्ह्यांमध्ये वाढविण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी येथे सांगितले.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोना बाधीत आढळल्यानंतर त्याच्या निकट सहवासातील व्यक्तींचा शोध तातडीने घेतला पाहिजे. जेणेकरून संसर्गाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. यासाठी जे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार या सहा जिल्ह्यांमध्ये निश्चित प्रमाणापेक्षा कमी कॉन्टॅक्ट ट्रेसींग झाले आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-19/rtope.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना बाधीतांच्या निकटसहवासितांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेण्याचे प्रमाण परभणी, नंदूरबार, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर याजिल्ह्यांमध्ये वाढविण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी येथे सांगितले.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोना बाधीत आढळल्यानंतर त्याच्या निकट सहवासातील व्यक्तींचा शोध तातडीने घेतला पाहिजे. जेणेकरून संसर्गाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. यासाठी जे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार या सहा जिल्ह्यांमध्ये निश्चित प्रमाणापेक्षा कमी कॉन्टॅक्ट ट्रेसींग झाले आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या आढावा बैठकीत या सहा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा राज्याचा दर हा ३.३५ टक्के असून मुंबई, नंदूरबार, सोलापूर, अकोला, लातूर, जळगाव, रत्नागिरी या जिल्ह्यांचा मृत्यूदर हा राज्य सरासरीपेक्षा अधिक असल्याने या जिल्ह्यांना मृत्यूदर रोखण्यासाठी उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात विशेषज्ञ डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन जिल्ह्यांना विशेषज्ञ घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. अशा विशेषज्ञांना तीन महिन्यांची ऑर्डर दिली जाते आणि २ लाख रुपये प्रति महिना अदा केले जातात. विशेषज्ञ उपलब्ध होण्यासाठी मानधनात वाढ करतानाच तीन ऐवजी सहा महिन्यांची ऑर्दर देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू असून सध्या प्राधान्याने वर्ग क आणि ड च्या मेरीट नुसार याद्या करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अ आणि ब संवर्गाची पदे भरण्यासाठी विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती कार्यवाही लवकरच पूर्ण करेल असेही टोपे यांनी सांगितले.

राज्यात जे रुग्ण बरे होत आहेत त्यातील काही जणांना पुन्हा श्वसनाचा त्रास जाणवत असून त्यातील काहींना पुन्हा दाखल करावं लागत आहे. हा अनुभव नवा असून टास्क फोर्समधील तज्ञांचे त्यासंदर्भात मार्गदर्शन घेण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना काळात सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांना ५० लाख रुपयांचे विमा छत्र लागू असल्याचे आरोग्मयंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात आयएमएच्या पदाधिकाऱ्यांसमवेत गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. त्यांच्या मागणीनुसार केंद्र शासनाच्या विमा योजनेंतर्गत खासगी डॉक्टरांचा समावेश आहे. कोरोनाकाळात काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, आरोग्य संचालकांची अनुमती त्यासाठी आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Districts-should-increase-contact-tracing-to-prevent-corona-infection---Rajesh-Tope</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 19 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नामवंत अर्थतज्ञ, संशोधकांशी शिफारशींवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची चर्चा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Discussion-of-C-M-and-Deputy-C-M-on-recommendations-with-eminent-economists-and-researchers</link>
            <description>मुंबई : कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नामवंत अर्थतज्ञ,संशोधक यांनी केलेल्या शिफारशींमुळे निश्चितच राज्याच्या विकास दरात वाढ होण्यास मदत होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालबद्ध रीतीने या शिफारशीवर कृती करण्याच्या सुचना दिल्या व तसा आराखडा लगेच सादर करण्यास सांगितले. 

महाराष्ट्राचा विकास दर कसा उंचवावा तसेच अर्थव्यवस्थेला कसा वेग द्यावा यासंदर्भात पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या सदस्यांसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सायंकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली व अर्थतज्ञांच्या शिफारशी ऐकून घेतल्या.

 पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष  विजय केळकर, दीपक पारेख, शमी मेहता, गौतम बंबवाले, विजय गोखले, प्रकाश आपटे, डॉ अभय पेठे, प्रदीप भार्गव, अजित रानडे, प्रशांत गिरबाने, रवी पंडित आदींची यावेळी उपस्थिती होती.

कोणताही विकास करतांना स्थानिकांशी संवाद साधने आणि प्रकल्पाच्या बाबतीत पारदर्शीपणा आवश्यक असतो, यापूर्वी ते होत नव्हते मात्र यापुढील काळात लोकाना विश्वासात घेतले जाईल व संवाद वाढविला जाईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, प्रकल्प आल्यावर प्रत्यक्ष स्थानिकांना रोजगार मिळत नाहीत, जमीन मालकाला योग्य किंमत मिळत नाही, दलालांचा फायदा होतो, पर्यावरणाबाबतीत स्पष्टता नसते. मात्र आमचे शासन कोणताही प्रक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-19/uthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नामवंत अर्थतज्ञ,संशोधक यांनी केलेल्या शिफारशींमुळे निश्चितच राज्याच्या विकास दरात वाढ होण्यास मदत होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालबद्ध रीतीने या शिफारशीवर कृती करण्याच्या सुचना दिल्या व तसा आराखडा लगेच सादर करण्यास सांगितले. 

महाराष्ट्राचा विकास दर कसा उंचवावा तसेच अर्थव्यवस्थेला कसा वेग द्यावा यासंदर्भात पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या सदस्यांसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सायंकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली व अर्थतज्ञांच्या शिफारशी ऐकून घेतल्या.

 पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष  विजय केळकर, दीपक पारेख, शमी मेहता, गौतम बंबवाले, विजय गोखले, प्रकाश आपटे, डॉ अभय पेठे, प्रदीप भार्गव, अजित रानडे, प्रशांत गिरबाने, रवी पंडित आदींची यावेळी उपस्थिती होती.

कोणताही विकास करतांना स्थानिकांशी संवाद साधने आणि प्रकल्पाच्या बाबतीत पारदर्शीपणा आवश्यक असतो, यापूर्वी ते होत नव्हते मात्र यापुढील काळात लोकाना विश्वासात घेतले जाईल व संवाद वाढविला जाईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, प्रकल्प आल्यावर प्रत्यक्ष स्थानिकांना रोजगार मिळत नाहीत, जमीन मालकाला योग्य किंमत मिळत नाही, दलालांचा फायदा होतो, पर्यावरणाबाबतीत स्पष्टता नसते. मात्र आमचे शासन कोणताही प्रकल्प आणताना स्थानिक नागरिकांच्या मतांच्या बाहेर जाणार नाही. आंदोलने, अश्रूधूर, लाठ्या काठ्या यांच्या जोडीने विकास होत असेल तर त्याला अर्थ नाही. कोकण रिफायनरी आणि वाढवण बंदर यांच्या अनुषंगाने एका मुद्द्याला ते उत्तर देत होते. 

'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा केवळ राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा महामार्ग नसून तो राज्याच्या विकासाला गती देणारा आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की यालगत २४ टाऊनशिप्स उभारण्यात येणार आहेत, शेती, औद्योगिक हब याठिकाणी असतील त्यामुळे येणाऱ्या काळात या महामार्गालगत उद्योगांचे भक्कम जाळे पसरून त्याचाही लाभ राज्याला होणार आहे. 

कोरोना काळातही राज्याने १६ हजार कोटींचे सामंजस्य करार करून एक संदेश दिला. उद्योग एकाच ठिकाणी असण्याचा तोटा काय असतो ते आपण कोरोना काळात पाहिले. मुंबई, पिंपरी चिंचवड, ठाणे परिसरात उद्योग व्यवसाय बंद राहिले . उद्योगांचे राज्यभर विकेंद्रीकरण असेल तर पुढे चालून कोणतीही अशी समस्या आली तरी कुठेना कुठे उत्पादन सुरु राहील, उद्योग व्यवसाय सरू राहतील. उद्योगांना सहज परवाने मिळावेत , कुठेही लाल फीत असता कामा नये असे निर्देश दिल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की ग्रीन झोन, रेड झोन सारखे ज्या उद्योगांना पर्यावरणाच्या काही अटी नाहीत ते हरित मार्गाने आपले उद्योग लगेच सुरु करू शकतील अशी व्यवस्था आम्ही उभारली आहे. 

हायर एंड फायर म्हणजेच प्रकल्प झाला, काम संपले की लोकांना नोकरीवरून काढा या व्यवस्थेला बदलण्याची गरज आहे. कुठेतरी समतोल ठेवण्याची गरज आहे नाहीतर रोजगाराचे प्रश्न उभे राहतील असेही ते म्हणाले. 

झोपडपट्टी पुनर्विकासच्या माध्यमातून गृहनिर्माणाला वेग देत असून बांधकाम क्षेत्राला उर्जा देण्यासाठी आम्ही पाउले उचलली आहेत. स्ट्रेस फंड उभारण्याचा निर्णय घेतला आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील संशोधक, अर्थतज्ञ हे देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर कीर्ती मिळविलेले असून त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत राहील असा विश्वासही  त्यांनी व्यक्त केला. 

उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, या अर्थ तज्ञानी केलेल्या शिफारशी महत्वाच्या असून मुख्यमंत्री सचिवालय पातळीवरून याचा विशिष्ट काळात सातत्याने आढावा घेतला तर निश्चितच उपयोग होईल. 

दीपक पारेख यांनी राज्यात बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राला गती देण्यासाठी या क्षेत्राला जास्तीत जास्त सवलती मिळाव्यात, मुद्रांक शुल्कात ३ महिने सूट मिळावी, रेडी रेकनर किंमतीत बदल आवश्यक आहेत,जमीन किंवा मालमत्तेचे रूपांतरण शुल्क कमी करणे, सर्व प्रकारचे कर व शुल्क हे प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यावर वसूल करणे, अशा सुचना दिल्या 

अजित रानडे यांनी सांगितले की, मुंबईलगत महामुंबई सेझसाठी म्हणून ५ हजार एकरचे भू संपादन झाले आहे. पुनश्च एकदा त्याला गती मिळावी. त्याठिकाणी रोबोटिक्स, टेलेमेडिसिन, निर्यातक्षम प्रकल्प, माहिती व तंत्रज्ञान सेवा व उत्पादन यासार्ताखे उद्योग सुरु करावे. मिहान मध्ये १० हजार एकर जमीन संपादित झाली आहे. तिथेही जास्तीत जास्त उद्योगांना आत्कृष्ट  करावे. एरोस्पेस, टेक्स्टाईल उद्योगांना प्राधान्य द्यावे. औरंगाबाद जवळ दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरीडॉर आहे , तिथेही जास्तीत जास्त उद्योगांना आकर्षित करण्याची योजना आखावी. 

विजय केळकर यांनी कोकण रिफायनरीला सुरु करावे जेणे करून १ लाख रोजगार मिळेल तसेच ३ लाख कोटींची गुंतवणूक येईल असे सांगितले. चेंबूरयेथील रिफायनरी देखील त्यामुळे हलविता येईल आणि मुंबईत त्या जागेवर आणखी काही चांगले विकसित करता येईल असे सांगितले. प्रदीप भार्गव यांनी देखील उद्योगांना परवानग्या मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी करावी यादृष्टीने शिफारस केली.

डॉ रघुनाथ माशेलर यांनी प्रारंभीच सांगितले की, बांधकाम क्षेत्र, मेगा प्रकल्प, आणि ईझ ऑफ डूईंग बिझिनेस यावर आम्ही भर देणार आहोत. शेवटी डॉ विजय केळकर यांनी  नागरी सुधारणा, प्रशासनातील सुधारणा , न्यायिक यंत्रणेतील सुधारणा, आरोग्य धोरण या संदर्भात येणाऱ्या एक दोन महिन्यात शिफारशी करणार आहोत असे सुतोवाच केले. 

या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार , प्रधान सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Discussion-of-C-M-and-Deputy-C-M-on-recommendations-with-eminent-economists-and-researchers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Election-Commissioner-Ashok-Lavasa-resigns</link>
            <description>नवी दिल्ली :बिहार निवडणुकांपूर्वी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला किंवा नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु लवासा यांनी 31 ऑगस्टपर्यंत राष्ट्रपतींकडे कार्यमुक्त करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-18/ashok-lavasa.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली :बिहार निवडणुकांपूर्वी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला किंवा नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु लवासा यांनी 31 ऑगस्टपर्यंत राष्ट्रपतींकडे कार्यमुक्त करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे राष्ट्रपतींचे माध्यम सचिव अजय कुमार सिंग यांनी सांगितलं.

निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते आशियाई विकास बँकेत उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. आशियाई विकास बँकेत ते दिवाकर गुप्ता यांची जागा घेतील. जानेवारी 2018 मध्ये लवासा यांनी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या इतिहासात आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे लवासा हे दुसरे आयुक्त ठरले आहेत. अशोक लवासा यांच्यापूर्वी 1973 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त नागेंद्र सिंग यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला होता. त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. दरम्यान, अशोक लवासा यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना एप्रिल २०२१ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्तपदी बढती मिळाली असती.
लवासा यांनी ऑस्ट्रेलियातून आपलं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर मद्रार विद्यापीठातून डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये आपलं एमफील पूर्ण केलं आहे. तसंच त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी ऑनर्स आणि इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. अशोक लवासा यांनी यापूर्वी केंद्रीय वित्त सचिव, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयात सचिव आणि नागरी उड्डाण मंत्रालयात सचिवपदासहित अनेक वरिष्ठ पदांवर सेवा बजावली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Election-Commissioner-Ashok-Lavasa-resigns</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खा. नवनीत राणा यांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह; तर किरीट सोमय्यांची कोरोनावर मात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Navneet-Rana-report-again-positive-Kirit-Somaiya-defeated-corona</link>
            <description>मुंबई : अमरावतीच्या खासदार यांचा  कोरोनाचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

उपचार घेऊन घरी परतलेल्या खासदार नवनीत राणा यांचा  कोरोनाचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-18/nranaksommya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अमरावतीच्या खासदार यांचा  कोरोनाचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

उपचार घेऊन घरी परतलेल्या खासदार नवनीत राणा यांचा  कोरोनाचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. नवनीत राणा यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर रविवारी १६ ऑगस्टला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तर त्यांना २० दिवस होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे. मात्र मुंबई महापालिकेने त्यांची पुन्हा चाचणी केल्यानंतर नवनीत राणा यांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे.

 मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात  डॉक्टर राहूल आणि त्यांच्या टीमच्या मदतीने झालेल्या १० दिवसांच्या उपचारानंतर आम्ही कोरोनावर मात केली असून मी आणि माझी घरी आलो आहोत. कोरोनाविरोधात  लढण्यासाठी आणि सर्व सामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. दरम्यान १० ऑगस्ट रोजी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. स्वतः किरीट सोमय्या यांनीच ट्वीट करून ही माहिती दिली होती. त्यानंतर फोर्टिस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. तर, आता उपचारानंतर त्यांनी पुर्णपणे कोरोनावर मात केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Navneet-Rana-report-again-positive-Kirit-Somaiya-defeated-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अशोक चव्हाणांच्या जबाबदारीत वाढ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Increase-in-responsibilities-of-Ashok-Chavan</link>
            <description>मुंबई :  मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपवण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या नि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-18/ashokchvan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपवण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री व सचिवांची बैठक घेऊन शासनाला प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीकडेच सोपवण्यात आली आहे. मराठा आरक्षणविषयक कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करणाऱ्या या उपसमितीत एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार सदस्य आहेत. हीच समिती आता मराठा समाजाच्या इतर मागण्यांचाही पाठपुरावा करेल. अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला एकप्रकारे चोख प्रत्युत्तर दिले आहे. मागील काही दिवस आ. विनायक मेटे ही मागणी करीत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Increase-in-responsibilities-of-Ashok-Chavan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधान स्वनिधी योजनेत मच्छी विक्रेत्यांचा समावेश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Inclusion-of-fish-sellers-in-the-Prime-Ministers-Swanidhi-Yojana</link>
            <description>मुंबई : कोरोनाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवहार थांबून रोजगारावर गंडांतर आलेल्या फेरिवाल्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल मिळावे, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेत आता मच्छी विक्रेत्यांचाही समावेश करण्यात येणार आहे.

फेरिवाल्यांना १० हजार रुपये कर्जरुपाने देणाऱ्या या योजनेत मच्छी विक्रेत्यांचा, विशेषत: महिला मच्छी विक्रेत्यांचा समावेश करण्याची आग्रही मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी  केंद्र सरकारकडे केली. ही मागणी तातडीने मान्य करण्यात आली असून केवळ मच्छी विक्रेतेच नव्हे, तर रस्त्यावर विक्री करणाऱ्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-18/eknathshinde.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवहार थांबून रोजगारावर गंडांतर आलेल्या फेरिवाल्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल मिळावे, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेत आता मच्छी विक्रेत्यांचाही समावेश करण्यात येणार आहे.

फेरिवाल्यांना १० हजार रुपये कर्जरुपाने देणाऱ्या या योजनेत मच्छी विक्रेत्यांचा, विशेषत: महिला मच्छी विक्रेत्यांचा समावेश करण्याची आग्रही मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी  केंद्र सरकारकडे केली. ही मागणी तातडीने मान्य करण्यात आली असून केवळ मच्छी विक्रेतेच नव्हे, तर रस्त्यावर विक्री करणाऱ्या अन्य श्रेणींतील फेरिवाले व महिला बचत गटांनाही गरजेनुसार या योजनेत समाविष्ट करण्याची मुभा देण्यात आली आहे.पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या देशभरातील अमलबजावणीचा आढावा आज केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी शिंदे यांनी फेरिवाल्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या या योजनेसाठी केंद्र सरकारचे अभिनंदन केले. महाराष्ट्राने पाच ते सात लाख फेरिवाल्यांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून प्रत्येक शहरातील अधिकाधिक फेरिवाल्यांना या योजनेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. लोकांना फेरिवाल्यांचा त्रास होणार नाही, अशा प्रकारे ही योजना राबवली जाईल, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारने या योजनेसाठी पात्र असलेल्या फेरिवाल्यांच्या विविध श्रेणी नमूद केल्या आहेत. परंतु, महाराष्ट्रात मच्छी विक्रेते, विशेषत: महिला मच्छी विक्रेत्या मोठ्या प्रमाणावर असून त्यांचाही या योजनेत समाविष्ट करण्याची परवानगी केंद्राने द्यावी, अशी आग्रही मागणी  शिंदे यांनी केली.

या मागणीला पुरी यांनी तात्काळ मंजुरी दिली. तसेच, याव्यतिरिक्त शासनाला प्रशासनाने आखून दिलेल्या जागेत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अन्य कुठल्या श्रेणीतील फेरिवाल्यांचा अथवा महिला बचत गटांचा समावेश या योजनेत करायचा असल्यास त्यासाठीही केंद्राची कुठलीही आडकाठी नाही, असेही  पुरी यांनी स्पष्ट केले. पुरी यांनी करोनाविरोधातील लढ्यासाठी महाराष्ट्राचे कौतुक केले. महाराष्ट्रातील नव्या रुग्णसंख्येचे आणि बरे होणाऱ्या रुग्णांचे गेल्या काही दिवसांमधले आकडे खूप उत्साहवर्धक असून महाराष्ट्राने करोनावर चांगले नियंत्रण मिळवल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता अधिकाधिक आर्थिक व्यवहारांना महाराष्ट्राने परवानगी द्यावी, अशी अपेक्षा  पुरी यांनी व्यक्त केली. करोनापूर्व काळात मुंबईतून दररोज एक हजार विमानांचे आगमन व निर्गमन होत असे. सध्या अत्यंत मर्यादित स्वरुपात विमानोड्डाणाला परवानगी दिली असून ही संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्राने परवानगी द्यावी, असेही  पुरी म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Inclusion-of-fish-sellers-in-the-Prime-Ministers-Swanidhi-Yojana</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संजय राऊतांच्या राजीनाम्यासाठी डॉक्टर संघटना आक्रमक  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Doctors-union-is-aggressive-for-Sanjay-Raut-resignation</link>
            <description>मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. यावर आता इंडियन मेडिकल असोसिएशनकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तर खासदार संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी असोसिएशनच्या ठाणे शाखेकडून करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-18/sraut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. यावर आता इंडियन मेडिकल असोसिएशनकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तर खासदार संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी असोसिएशनच्या ठाणे शाखेकडून करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी कधीही डॉक्टरांकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो. डॉक्टरांना काय कळते, असे विधान केले होते. यावर राज्यातील  डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान संजय राऊत यांनी आपण डॉक्टरांचा अपमान केलेला नाही. आपण नेहमी डॉक्टरांच्या पाठीशी उभे आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु राऊतांच्या स्पष्टीकरणा नंतरही हे प्रकरण शमले नसून इंडियन मेडिकल असोसिएशनकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन लिहीलेल्या पत्रात म्हटले की, सध्या संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे, याची तुम्हाला जाणीव आहे. आरोग्य कर्मचारी केवळ आपलाच नव्हे तर त्यांच्यावर अवलंबून असणा-या जोडीदार, मुलं, वयोवृद्ध आई-वडील यांचाही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत सरकार आणि राजकारण्यांनी फ्रन्ट लाईन वर्कर्स सोबत उभे राहावे अशी अपेक्षा आहे. संजय राऊत यांनी कंपाऊंडरला डॉक्टरांपेक्षा जास्त कळते असे म्हटल्याने आम्ही अस्वस्थ आहोत. आम्ही त्यांच्या वागण्याचा निषेध करतो व राजीनाम्याची मागणी करतो. अशा अपमानजनक आणि नकारात्मक प्रतिक्रियांमुळे आम्ही पूर्ण कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणे काम करू शकत नाही. डॉक्टरांचे खच्चीकरण झाले असून तुम्ही योग्य ती कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Doctors-union-is-aggressive-for-Sanjay-Raut-resignation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समाजप्रबोधन करण्याचे गणेश मंडळांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-appeal-of-Chief-Minister-to-Ganesh-Mandals-to-educate-the-society</link>
            <description>मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करतानाच कोरोना युद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो तर काही ठिकाणी जात आहोत त्यामुळे गाफील न राहाता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत त्या यापुढेही नेटाने राबवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे दिले.

गणेशोत्सव, राज्यातील कोरोना उपाययोजना यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी  सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक  यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, राज्य टास्क फोर्सचे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय कोरोना उपाययोजना आणि मृत्यूदर यासंदर्भात आढावा घेतला.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केले आहे. याप्रमाणेच आता येऊ घातलेला गणेशोत्सव आणि मोहरम हे गर्दी न करता साजरे करावेत. गणेशोत्सवासंदर्भात गृहविभागाने मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक निर्गमित केले आहे त्यातील तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणपतीची मूर्ती ४ फुटांच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-18/cmreview15520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करतानाच कोरोना युद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो तर काही ठिकाणी जात आहोत त्यामुळे गाफील न राहाता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत त्या यापुढेही नेटाने राबवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे दिले.

गणेशोत्सव, राज्यातील कोरोना उपाययोजना यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी  सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक  यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, राज्य टास्क फोर्सचे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय कोरोना उपाययोजना आणि मृत्यूदर यासंदर्भात आढावा घेतला.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केले आहे. याप्रमाणेच आता येऊ घातलेला गणेशोत्सव आणि मोहरम हे गर्दी न करता साजरे करावेत. गणेशोत्सवासंदर्भात गृहविभागाने मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक निर्गमित केले आहे त्यातील तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणपतीची मूर्ती ४ फुटांची तर घरगुती गणेश मुर्ती २ फुटांची असावी असे या मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद केले आहे त्याचे पालन करतानाच आगमन आणि विसर्जन मिरवणूका निघणार नाहीत, गणेशोत्सवात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक असून गृह विभागाचे परिपत्रक सर्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, जिथे शक्य नाही तिथे मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव निर्माण करावेत व तेथेही गर्दी  होणार नाही याची दक्षता घेऊन विसर्जनाची व्यवस्था करण्यात यावी. महापालिका यंत्रणेकडे गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
 गणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश  मंडळांनी  सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश द्यावा. कोरोना आणि एकंदरीतच आरोग्य विषयक जनजागृती मोहिम होती घेण्याचे आवाहन करतानाच दर्शनासाठी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास सोयीचे होईल. उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था चोख राहील याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात लोक गेले असून तिथे अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाबाबत आढावा घेतल्यानंतर सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले, काही ठिकाणी परिस्थिती आटोक्यात तर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. ही परिस्थिती  नियंत्रणात राहील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मृत्यूदर रोखण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन त्यांनी केले.  राज्यात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत तेथे अतिदक्षता विभागातील (आयसीयू) बेड आणि ऑक्सीजनची व्यवस्था असलेले बेड वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

कोरोना उपचारासाठी जम्बो सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगत पावसाळी आजार डोके वर काढतात त्याकडे लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, चाचण्यांचे दर नियंत्रित राहतील याकडे लक्ष द्यावे,चाचणी रिपोर्ट लवकर येईल यासाठी प्रयत्न करावेत. कोरोनातून बरे होऊन घरी गेल्यानंतर रुग्णांना पुन्हा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे पोस्ट कोविड परिस्थितीकडे, रुग्णांकडे लक्ष देण्याची अधिक गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वयंशिस्त, मास्क वापरणे, हात धुणे, स्वच्छता राखणे यासारखे उपायच कोरोनावर सध्याचे औषध असल्याचे सांगतानाच आज ८० टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत. पण ते संक्रमण करू शकतात. त्यांच्या माध्यमातून होणारा प्रसार गंभीर बाब असल्याने अशा रुग्णांचे विलगीकरण करणे, त्यांना क्वारंटाईन करणे आवश्यक असून या रुग्णांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती मोहिम घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाच्या विषाणुला जोपर्यंत हरवत नाही तोपर्यंत अहोरात्र अविश्रांत मेहनत सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी यंत्रणेला केले.

     गणेशोत्सवासाठीचे मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक राज्यात सर्वांसाठी एक सारखे असावे अशी सूचना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह विभागाला केली. लिक्वीड ऑक्सीजन पुरवठ्याकडे मुख्य सचिवांनी लक्ष द्यावे त्याचे दर वाढणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
   जिल्ह्यातून आलेल्या निधीच्या मागणीवर बोलतांना उपमुख्यमंत्री म्हणाले की, एसडीआरएफ, जिल्हा विकास निधी  (डीपीसी)  वापरावा. सीएसआरचा निधी अधिकाधिक मिळवण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी  लक्ष द्यावे. राज्यात  जम्बो सुविधा उभ्या करतच आहोत पण त्याचबरोबर विभागीय आयुक्तांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी आहे त्या रुग्णांलयांमध्ये हा निधी खर्च करून तिथे आयसीयु बेड, ऑक्सीजनची सुविधा निर्माण करून या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन केल्यास कायमस्वरूपी सुविधा म्हणून त्या उपयोगात येतील.  

समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या चुकीच्या व्हिडिओंवर पोलीसांनी लक्ष ठेवण्याच्या सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिल्या. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची स्थानिक यंत्रणेने अधिकाधिक निर्मिती करावी जेणेकरून विसर्जनाला गर्दी होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळतील यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी  विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तालुकास्तरावर रुग्णवाहिका उपलब्ध राहतील याकडे जिल्हाधिकऱ्यांनी लक्ष घालावे. लवकर निदानासाठी काही जिल्ह्यांमध्ये कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चाचण्यांची क्षमता पुरेशी असून त्याचा पूर्णपणे वापर करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
टेलीआयसीयु सुविधा राज्यात सुरू झाली असून भिवंडी मध्ये त्याच्या वापराने फायदा होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. जेथे विशेषज्ञ उपलब्ध नाही तेथे ही सुविधा फायदेशीर ठरत असल्याचे सांगतानाच सध्या सीएसआरच्या माध्यमातून ही योजना सुरू असून राज्यात तिचा विस्तार करण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-appeal-of-Chief-Minister-to-Ganesh-Mandals-to-educate-the-society</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एसटी महामंडळ सर्वसामान्यांसाठी लवकरच पेट्रोल पंप  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/ST-Corporation-will-soon-have-a-petrol-pump-for-the-general-public</link>
            <description>मुंबई : प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप  सुरु करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली आहे. त्यासाठीचा सामंजस्य करार परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकताच एसटी महामंडळ आणि इंडियन ऑइल यांच्यात करण्यात आला. 

या </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-18/stbus.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप  सुरु करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली आहे. त्यासाठीचा सामंजस्य करार परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकताच एसटी महामंडळ आणि इंडियन ऑइल यांच्यात करण्यात आला. 

या सामंजस्य करारानुसार भविष्यात राज्यातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर ३० ठिकाणी पेट्रोल-डिझेलपंप आणि ५ ठिकाणी एल.एन.जी.पंप (liquifid Natural Gas) सुरु करण्यात येणार आहे. सदर  पेट्रोल-डिझेलपंप/ एल.एन.जी.पंप  इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार असून त्याचे संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे. 
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या प्रवासी तिकिटातून मिळणाऱ्या हजारो कोटीच्या उत्पन्नाला एसटीला मुकावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीने पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मालवाहतुकीसारख्या उपक्रमाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच टायर पुनर्स्थिरीकरण प्रकल्पातून देखील व्यावसायिक स्तरावर उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक उत्पन्न स्त्रोतांबरोबरच राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या एसटीच्या मोकळ्या जागेवर इंडियन ऑईलच्या सहकार्याने सर्वसामांन्यांसाठी पेट्रोल-डिझेल/एल.एन.जी. पंप  उभारले जाणार आहेत. या विक्रीतून एसटी महामंडळाला कायमस्वरूपी उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत निर्माण होईल, असे मत यावेळी मंत्री परब यांनी व्यक्त केले. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व एसटीच्या वरिष्ठ अधिकऱ्यांसह इंडियन ऑईलचे महाराष्ट्र प्रमुख अमिताभ अखवैरी, महाव्यवस्थापक राजेश जाधव यांचेसह वरिष्ठ अधिकारी वृंद उपस्थित होता.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/ST-Corporation-will-soon-have-a-petrol-pump-for-the-general-public</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आदित्य ठाकरे यांच्याशी रिया चक्रवर्तीचा काहीही संबध नाही : वकीलांचा खुलासा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Riya-Chakraborty-has-nothing-to-do-with-Aditya-Thackeray--Advocates</link>
            <description>मुंबई : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सुणावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागले असून यात राज्याचे पर्यटन मंत्री  आदित्य ठाकरे यांचे देखील नाव घेण्यात आले होते. मात्र आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांचा काहीही संबंध नाही, असा खुलासा रियाचे वकील सतीश मानशिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. या संदर्भातील अधिकृत स्टेटमेंट त्यांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-18/adityathakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सुणावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागले असून यात राज्याचे पर्यटन मंत्री  आदित्य ठाकरे यांचे देखील नाव घेण्यात आले होते. मात्र आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांचा काहीही संबंध नाही, असा खुलासा रियाचे वकील सतीश मानशिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. या संदर्भातील अधिकृत स्टेटमेंट त्यांनी जाहीर केले आहे.

सुशांतच्या मृत्यूला एक महिना उलटून गेला आहे. मात्र अद्यापही या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. या प्रकरणातील रोज नवी माहिती समोर येत असून तपास आणखी किचकट झाला आहे. अशातच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी हे प्रकरण उचलून धरले आहे. तर या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले जात आहे. मात्र “रिया हीचा आदित्य ठाकरे यांच्याशी काहीही संबंध नाही. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते आहेत इतकेच तिला ठाऊक आहे. तिने कधीच त्यांची भेट घेतली नसून फोन किंवा इतर माध्यमातूनही त्यांच्याशी संपर्क झाला नाही”, असे मानशिंदे यांनी म्हटले. तसेच अभिनेता डिनो मोरियाला रिया एक कलाकार म्हणून ओळखत असून एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यात सुशांत प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान आदित्य ठाकरे यांचे नाव देखील आले असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. यावर आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती. मात्र आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. तर या आधी आदित्य ठाकरे यांनी एक पत्रक काढून गलिच्छ राजकारण सुरू असल्याचे म्हणत विरोधकांना चांगलेच सुनावले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Riya-Chakraborty-has-nothing-to-do-with-Aditya-Thackeray--Advocates</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नगर वन उद्यान योजना व शाळा रोपवाटिका योजना नावीन्यपूर्ण व विस्तारित स्वरूपात राबविणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Nagar-Van-Udyan-Yojana-and-School-Nursery-Yojana-will-be-implemented-in-an-innovative-and-expanded-manner</link>
            <description>मुंबई : नगर वन उद्यान योजना व शाळा रोपवाटिका योजना राज्यात विस्तारित स्वरूपात राबवण्याच्या अनुषंगाने पूर्ण तयारी  झाली असून 26 पैकी 11 महागरपालिकांचे नगर वन उद्यान प्रस्ताव व 43 शाळांचे रोपवाटिका योजना प्रस्ताव केंद्रास सादर केले असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. देशातील सर्व राज्यांमधील वनमंत्री यांची आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

 या बैठकीत राज्याच्यावतीने वनमंत्री राठोड सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. या योजनांसाठी केंद्राने राज्याला भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केंद्र सरकारकडे केली.

या बैठकीत नगर वन उद्यान, शाळा रोपवाटिका योजना, 13 नद्यांच्या पुनरुज्जीवन योजना, 20 कलमी कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम, जल व मृद संधारण व पाणलोट विकाससाठी प्रायोगिक स्तरावर लीडार तंत्रज्ञान सर्वेक्षण, प्रायोगिक स्तरावर बांबू व गौण वन उपजची राष्ट्रीय ऑनलाईन ई – पास प्रणाली याबाबत राज्यांची पूर्वतयारी आदी विषयांवर चर्चा झाली.

राज्यातील वन विभागाच्या कामाची माहिती देताना वनमंत्री राठोड म्हणाले, नगर वन उद्यान योजनेबाबत राज्यात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-18/nagarvanyojna.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : नगर वन उद्यान योजना व शाळा रोपवाटिका योजना राज्यात विस्तारित स्वरूपात राबवण्याच्या अनुषंगाने पूर्ण तयारी  झाली असून 26 पैकी 11 महागरपालिकांचे नगर वन उद्यान प्रस्ताव व 43 शाळांचे रोपवाटिका योजना प्रस्ताव केंद्रास सादर केले असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. देशातील सर्व राज्यांमधील वनमंत्री यांची आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

 या बैठकीत राज्याच्यावतीने वनमंत्री राठोड सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. या योजनांसाठी केंद्राने राज्याला भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केंद्र सरकारकडे केली.

या बैठकीत नगर वन उद्यान, शाळा रोपवाटिका योजना, 13 नद्यांच्या पुनरुज्जीवन योजना, 20 कलमी कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम, जल व मृद संधारण व पाणलोट विकाससाठी प्रायोगिक स्तरावर लीडार तंत्रज्ञान सर्वेक्षण, प्रायोगिक स्तरावर बांबू व गौण वन उपजची राष्ट्रीय ऑनलाईन ई – पास प्रणाली याबाबत राज्यांची पूर्वतयारी आदी विषयांवर चर्चा झाली.

राज्यातील वन विभागाच्या कामाची माहिती देताना वनमंत्री राठोड म्हणाले, नगर वन उद्यान योजनेबाबत राज्यात कार्यवाही सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून पुणे येथे वारजे स्मृती वन उद्यान तयार करण्यात आले आहे. राज्यात 26 महानगरपालिका असून त्यापैकी 11 नगर वन उद्यानचे प्रस्ताव हे केंद्र शासनास सादर करण्यात आले आहेत. तसेच या योजनेत महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था यांना सुद्धा वृक्ष लागवड व पर्यावरण संरक्षण बाबत जागृती व्हावी म्हणून सहभागी करून घेण्यात येणार आहे. शाळा रोपवाटिका योजना या बाबत 43 शाळांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आले असून राज्यात 150 शाळा यामध्ये समाविष्ट करण्यात येणार असून केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधी व्यतिरिक्त जिल्हा नियोजन निधी मधून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे शाळा रोपवाटिका योजना राबविण्याचा शासनाचा मानस आहे.

केंद्र सरकारच्या 20 कलमी कार्यक्रम अंतर्गत राज्यात मागील 4 वर्षात  मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. या वर्षात वृक्ष लागवड सोबतच मागील वृक्ष लागवडीचे संगोपन व संवर्धन करण्याबाबत विशेष लक्ष देणार आहोत.

मृद व जल संधारण व पाणलोट विकासाबाबत आपण केंद्र शासनाच्या लीडार तंत्रज्ञान सर्वेक्षणाला सर्वतोपरी मदत करणार आहोत. कॅम्पा निधीमधून सन 2020-2021 मध्ये वन मृद व जलसंधारणबाबत नव्याने योजना तयार करण्याची कार्यवाही अंतिम टप्यात आहे. पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाकडून देशातील 13 नद्यांच्या विकासाचा विस्तृत आराखडा बनवण्यात येत असून त्यात राज्यातील गोदावरी व नर्मदा नदीचा समावेश असून याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना संबधितांना दिल्या आहेत. राष्ट्रीय बांबू व गौण वन उपज ऑनलाईन ई -पास सिस्टीम राज्यात प्रायोगिक स्तरावर सुरु करण्याबाबत अभ्यास गट तयार करत आहोत. तिच्या शिफारशी विचारात घेवून त्याची अंमलबजावणी राज्यात केली जाईल असे वनमंत्र्यांनी सांगितले.

नगर वन उद्यान ही केंद्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाची महत्वाकांक्षी योजना असून ही देशातील 200 शहरात राबवण्यात येणार आहे. त्यात राज्यातील 26 शहरांचा समावेश आहे. या योजनेसाठी 25 ते 100 हेक्टर क्षेत्रावर शहरात व शहरालगत वन क्षेत्रावर ही योजना राबविण्यात येते. या योजनेत केंद्र सरकारचा हिस्सा 80 टक्के असून राज्याचा हिस्सा 20 टक्के राहणार आहे. एका शहर वन उद्यानसाठी कमाल 2 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिला जाणार असून हा निधी प्रामुख्याने संरक्षक भिंत व वृक्षलागवड यासाठी वापरला जाणार आहे. या योजनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये वन व जंगलाबाबत जागृती  निर्माण होण्यास मदत होणार आहे.

शाळा रोपवाटिका योजना ही विद्यार्थी जीवनात वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन व वृक्ष संरक्षण व संवर्धन याबाबत आवड निर्माण व्हावी म्हणून राबवली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्यामार्फत एका शाळेत एक शाळा रोपवाटिका व एका रोपवाटिका मध्ये 1 हजार रोपे निर्माण केली जाणार आहेत. या योजनेसाठी सरासरी 40 ते 50 हजार अनुदान एका शाळेस दिले जाणार आहे. या दोन्ही योजना राज्यात विस्तृत स्वरूपात राबवणार असल्याची माहितीही वनमंत्र्यांनी दिली.

या बैठकीत वन संरक्षण अधिनियम 1980 मधील तरतुदीला बाधा न आणता  राखीव वन क्षेत्रातील तलावामधील गाळ काढणे व शेतकरी यांचे शेतीवर तो गाळ पसरणे याबाबत केंद्र सरकारने परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी वनमंत्री राठोड यांनी केली. तसेच केंद्राचे वृक्ष लागवड मापदंड व राज्याचे वृक्ष लागवड मापदंड हे एकच असावेत असेही त्यांनी सांगितले.

या दूरदृश्य प्रणाली बैठकीस केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल राज्यमंत्री बाबूल सुप्रीयो व अरुणाचल प्रदेश व गोवा राज्याचे मुख्यमंत्री यांनी सहभाग घेतला. या बैठकीसाठी देशातून सर्व राज्यातील वनमंत्री उपस्थित होते. राज्यातून वनमंत्री संजय राठोड यांचे सोबत प्रधान सचिव  मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक, वन बल प्रमुख राम बाबू  हे उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Nagar-Van-Udyan-Yojana-and-School-Nursery-Yojana-will-be-implemented-in-an-innovative-and-expanded-manner</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी : नवाब मलिक  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Opportunity-for-minority-students-to-become-engineers-Nawab-Malik</link>
            <description>मुंबई  : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील १५ शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून सध्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. पात्र इच्छूक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा, असे आवाहन अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. 

राज्यात दुसऱ्या पाळीतील वर्गांमध्ये 1 हजार 920 इतक्या जागा उपलब्ध असून मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, आयटी, प्रिटींग टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-18/nawabmalik.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील १५ शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून सध्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. पात्र इच्छूक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा, असे आवाहन अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. 

राज्यात दुसऱ्या पाळीतील वर्गांमध्ये 1 हजार 920 इतक्या जागा उपलब्ध असून मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, आयटी, प्रिटींग टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आदी अभ्यासक्रमात अल्पसंख्याक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

सध्या फक्त प्रवेश प्रक्रिया सुरु असून लॉकडाऊन संदर्भात शासनाच्या आदेशानुसार नंतर वर्ग सुरु करण्यात येतील. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती, हेल्पलाईन क्रमांक यासह ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया ही तंत्रशिक्षण संचालनालयाच्या http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे.      

मंत्री मलिक म्हणाले की, अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारसी, ज्यु समाजातील विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येईल. ठाणे, सोलापूर, नांदेड, जळगाव, यवतमाळ, वांद्रे (जि. मुंबई उपनगर), रत्नागिरी, कराड (जि. सातारा), ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर), जालना, अंबड (जि. जालना), पुणे, हिंगोली, लातूर येथील शासकीय तंत्रनिकेतने आणि मुंबईतील शासकीय मुद्रण तंत्र संस्था (सीएसएमटी समोर) येथे दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु होणार आहेत. शासकीय तंत्रनिकेतनमधील काही निवडक व्यवसायांचे अभ्यासक्रम दुसऱ्या पाळीत शिकविले जातात. संचालक (तंत्रशिक्षण) यांनी नियमित तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेशाकरिता विहित केलेल्या नियमानुसार दुसऱ्या पाळीत प्रवेश देण्यात येतो. एकूण प्रवेश क्षमतेच्या ७० टक्के जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी तर ३० टक्के जागा सर्वसाधारण आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. तंत्रनिकेतनांमधील नियमित अभ्यासक्रमासाठीही अल्पसंख्याक विद्यार्थी अर्ज करु शकतात. तिथे संधी न मिळाल्यास अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या पाळीतील वर्गामध्ये प्रवेश उपलब्ध आहे.

पॉलिटेक्निक संस्थेचा पत्ता, संस्था प्रमुख, प्रवेश संख्या, प्रशिक्षणाचा कालावधी, अभ्यासक्रमाचे नाव इत्यादी माहिती अल्पसंख्याक विकास विभागाच्या http://mdd.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ‘ई-शासन व इतर – अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसरी व तिसरी पाळी मान्यताप्राप्त संस्थांची यादी’ या मेनूवर पाहता येणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Opportunity-for-minority-students-to-become-engineers-Nawab-Malik</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यावरील कोरोनाचे, निराशेचे मळभ दूर करुन पोळा सण समृध्दी घेऊन येईल : अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Pola-festival-will-bring-prosperity-by-removing-the-corona-and-despair-of-the-state-Ajit-Pawar</link>
            <description>मुंबई :  बैल पोळा कृषी संस्कृतीतला हा महत्वाचा सण राज्यावर दाटलेले कोरोना संकटाचे, निराशेचे मळभ दूर करुन सगळीकडे उत्साह, चैतन्य, आनंद, समृध्दी  घेऊन येईल असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकरी बांधवांसह सर्व जनतेला पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अमावस्या श्रावणाची... आली घेऊन सणाला... कृषीवल आनंदाने...</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-18/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  बैल पोळा कृषी संस्कृतीतला हा महत्वाचा सण राज्यावर दाटलेले कोरोना संकटाचे, निराशेचे मळभ दूर करुन सगळीकडे उत्साह, चैतन्य, आनंद, समृध्दी  घेऊन येईल असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकरी बांधवांसह सर्व जनतेला पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अमावस्या श्रावणाची... आली घेऊन सणाला... कृषीवल आनंदाने... सजवितो हो बैलाला’… याच कृतार्थ भावनेने राज्यभरातील शेतकरी बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात याची आठवण अजित पवार यांनी करुन दिली. 

आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था आजही कृषी क्षेत्रावरच अवलंबुन आहे. या कृषी संस्कृतीत शेतकऱ्याच्या बरोबरीने बैल राबत असतात. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे.

शेतकऱ्यांचे बैलांप्रती भावनिक नाते असते. राज्यभरातील शेतकरी आपल्या प्रदेशानुसार तिथीनुसार येणाऱ्या अमावस्येला बैल पोळा सण साजरा करतो. काही ठिकाणी पोळा सणाला बेंदूर ही म्हटले जाते. जरी राज्यात हा सण वेगळ्या नावाने, वेगळ्या तिथीला साजरा केला जात असला तरी हा सण साजरा करण्यामागे सर्व शेतकऱ्यांची बैलांप्रती कृतज्ञतेची भावना सारखीच असते असेही अजित पवार म्हणाले. 

सध्या राज्यभर चांगला पाऊस सुरु आहे, त्यामुळे पिकेही जोमात आहे, पिण्याच्या, शेतीच्या पाण्याची चिंता कमी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात चांगले अन्न-धान्य पिकेल, निराशेचे मळभ दूर होऊन राज्यात बैल पोळा सण निश्चितच समृध्दी घेऊन येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Pola-festival-will-bring-prosperity-by-removing-the-corona-and-despair-of-the-state-Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सहकार, समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले : मुख्यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Co-operation-social-leadership-lost-leadership-CM</link>
            <description>‘ सहकार, शिक्षण क्षेत्रातील कामाने समाजकारणात आणि जनतेत आदराचे स्थान मिळविलेल्या ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे मार्गदर्शक नेतृत्व हरप</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-18/sudhakarparicharak.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[‘ सहकार, शिक्षण क्षेत्रातील कामाने समाजकारणात आणि जनतेत आदराचे स्थान मिळविलेल्या ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारणात माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना आदराचे स्थान होते. त्यांनी पंढरपूर मतदार संघाचे विधानसभेत दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. सहकारी साखर कारखाना, बँक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामाने  त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना विनम्र श्रद्धांजली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Co-operation-social-leadership-lost-leadership-CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रातले मॉल्स उघडू शकतात तर मंदिरं का नाही? -राज ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/If-malls-in-Maharashtra-can-open-why-not-temples--Raj-Thackeray</link>
            <description>मुंबई - योग्य खबरदारी घेऊन महाराष्ट्रातली मंदिरं उघडली पाहिजेत अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. जर खबरदारी घेऊन महाराष्ट्रातले मॉल्स उघडू शकतात तर मंदिरं का उघडली जात नाहीत? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आज त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचं एक शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला आलं होतं. त्यांनी महाराष्ट्रातली मंदिरं सुरु करण्याबाबत राज ठाकरेंकडे निवेदन दिलं. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-17/rajthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - योग्य खबरदारी घेऊन महाराष्ट्रातली मंदिरं उघडली पाहिजेत अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. जर खबरदारी घेऊन महाराष्ट्रातले मॉल्स उघडू शकतात तर मंदिरं का उघडली जात नाहीत? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आज त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचं एक शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला आलं होतं. त्यांनी महाराष्ट्रातली मंदिरं सुरु करण्याबाबत राज ठाकरेंकडे निवेदन दिलं. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ही भूमिका मांडली आहे. जर महाराष्ट्रातले मॉल्स उघडले जाऊ शकतात तर मग मंदिरं का नाही? योग्य खबरादारी घेऊन मंदिरं उघडली गेली पाहिजेत अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली आहे.
महाराष्ट्रातील मंदिरं हे लॉकडाउन जाहीर झाल्यापासून बंद आहेत. म्हणजेच मार्च महिन्यापासून ही मंदिरं बंद आहेत. कोणतीही गर्दीही होऊ नये आणि करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय सरकारने घेतला. मात्र आता ऑगस्ट महिना उजाडला आहे. अशात हळूहळू अनलॉकच्या दिशेने आपण जातो आहोत. असं सगळं असताना मंदिरं उघडण्यास काय हरकत आहे? योग्य खबरदारी घेऊन जर मॉल्स उघडले जाऊ शकतात, दुकानं उघडली जाऊ शकतात तर मंदिरं का उघडण्यात येत नाहीत? असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत.

दरम्यान आज राज ठाकरेंना त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचं शिष्टमंडळ भेटलं. त्यांच्या भेटीनंतर पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळानेही समाधान व्यक्त केलं आहे. उद्या श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे. अजूनही मंदिरं बंद आहेत. म्हणून आमचं शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला आलं होतं. आम्हाला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर समाधान वाटतं आहे. राज ठाकरेंना भेटल्यानंतर मंदिरं उघडण्याच्या निर्णयाबाबत काहीतरी सकारात्मक घडेल असा आम्हाला विश्वास आहे असं पुजाऱ्यांनी म्हटलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/If-malls-in-Maharashtra-can-open-why-not-temples--Raj-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शरद पवार संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे, त्यांची पूर्ण काळजी घेतली जातेय: टोपे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Sharad-Pawar-is-important-for-the-whole-country-he-is-taken-care-of-Tope</link>
            <description>अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी असलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  राष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्या तब्येतीबद्दल विचारणा होत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल माहिती दिली.

पारनेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, 'शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'सिल्व्हर ओ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-17/rtope.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी असलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  राष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्या तब्येतीबद्दल विचारणा होत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल माहिती दिली.

पारनेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, 'शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'सिल्व्हर ओक' येथे काम करणारे दोघेजण व त्यांचे तीन सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, पवार साहेबांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांची पूर्ण तपासणी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. ते सुरक्षित व व्यवस्थित आहेत. त्यांची नीट काळजी घेतली जातेय,' असं टोपे यांनी यावेळी सांगितलं.

'शरद पवार हे महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आम्ही त्यांना नेहमीच काळजी घेण्याबद्दल सांगत असतो. पण त्यांचा उत्साह मोठा आहे. लोकांच्या प्रती त्यांची बांधिलकी आहे. त्यातून ते लोकांमध्ये जात असतात. कदाचित फिरण्यातून त्यांना काही संदेश द्यायचे असतात. त्यासाठी ते आवर्जून काही गोष्टी करत असतात. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांची अधिक काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते स्वतःही काळजी घेत असून चिंता करण्याचे कारण नाही,' असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

हे सगळे सुरक्षारक्षक लोकांना पवार साहेबांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यातून ते काही लोकांच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे. 
पवार साहेबांच्या निवासस्थानातील बाधित कर्मचारी ज्या ठिकाणी राहतात, तेथील चाळीतील रहिवाशांचं अँटिजेन व अन्य तपासण्या करण्यात येत आहेत. त्या कर्मचाऱ्यांची काळजीही नियमानुसार घेतली जात आहे, असंही टोपे यांनी सांगितलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Sharad-Pawar-is-important-for-the-whole-country-he-is-taken-care-of-Tope</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण : नवाब मलिक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Minority-youth-to-get-pre-recruitment-training-Nawab-Malik</link>
            <description>मुंबई :  राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांमधून इच्छुक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही ती लवकरच सुरु केली जाईल. सध्या फक्त निवड प्रक्रिया सुरु असून कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य शासनाच्या यासंदर्भातील नियमानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण नंतर सुरु करण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यात चालू वर्षाअखेर 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचे गृह विभागामार्फत प्रस्तावित आहे. या भरतीमध्ये राज्यातील मुस्लिम, ख्रिश्च</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-17/nawabmalik.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांमधून इच्छुक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही ती लवकरच सुरु केली जाईल. सध्या फक्त निवड प्रक्रिया सुरु असून कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य शासनाच्या यासंदर्भातील नियमानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण नंतर सुरु करण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यात चालू वर्षाअखेर 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचे गृह विभागामार्फत प्रस्तावित आहे. या भरतीमध्ये राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळण्याच्या अनुषंगाने त्यांची तयारी करुन घेण्यात येणार आहे. यासाठी त्यांना सामान्य ज्ञान आणि शारीरिक चाचण्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सध्या वर्धा, गडचिरोली, अमरावती, नांदेड, जालना, पुणे, यवतमाळ, परभणी, सोलापूर, औरंगाबाद, बुलडाणा, नाशिक, बीड आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा त्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेकडे अर्ज करावयाचा आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची निवड प्रक्रिया करण्यात येत असून त्यानंतर सदर जिल्ह्यांमध्येही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक सामान्य ज्ञान, इतर माहिती, शारीरिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्यास ट्रॅकसूट आणि बूट खरेदीसाठी 1 हजार रुपये, पुस्तकांच्या खरेदीसाठी 300 रुपये, प्रतिमहिना 1 हजार 500 रुपये याप्रमाणे दोन महिन्यांसाठी 3 हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधीत दररोज अल्पोपहार देण्यात येणार आहे. प्रशिक्षण दोन महिन्याचे असेल. प्रत्येक जिल्ह्यात कमाल 100 विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाकरिता प्रत्येक जिल्ह्यास साधारण 5 लाख 60 हजार रुपये खर्च असून यासाठी तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातून किमान 30 विद्यार्थी आले तरी त्यांचे प्रशिक्षण घेणे संबंधित स्वयंसेवी संस्थेवर बंधनकारक करण्यात आले आहे. अल्पसंख्याक समाजातील जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन पोलीस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मंत्री मलिक यांनी केले आहे.

राज्यात 2009 मध्ये ही योजना सुरु झाली. यातून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक अल्पसंख्याक तरुणांची निवड पोलीस दलात झाली आहे. याशिवाय अनेकांची निवड सीआरपीएफ, एसआरपी, विविध सेना दले, रेल्वे पोलीस, सुरक्षा रक्षक अशा स्वरुपाच्या विविध पदांवर झाली आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Minority-youth-to-get-pre-recruitment-training-Nawab-Malik</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आर. आर. आबांच्या आठवणी ताज्या; जनतेच्या मनातलं त्यांचं स्थान अढळ: अजित पवार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/memories--of-R-R-aaba--are-fresh-His-place-firmly-in-the-minds-of-the-people--Ajit-Pawar</link>
            <description>मुंबई :माजी उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय आर. आर. आबांना आपल्यातून जाऊन पाच वर्षे झाली असली तरी त्यांच्या आठवणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या मनात आजही ताज्या आहेत. स्वर्गीय आबांनी राबवलेलं ग्रामस्वच्छता, तंटामुक्ती अभियान, त्यांचा डान्सबारबंदीचा निर्णय, पोलिसभर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-17/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :माजी उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय आर. आर. आबांना आपल्यातून जाऊन पाच वर्षे झाली असली तरी त्यांच्या आठवणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या मनात आजही ताज्या आहेत. स्वर्गीय आबांनी राबवलेलं ग्रामस्वच्छता, तंटामुक्ती अभियान, त्यांचा डान्सबारबंदीचा निर्णय, पोलिसभरती भ्रष्टाचारमुक्त करुन हजारो युवकांना दिलेली संधी, यामुळे राज्यातील जनतेच्या मनातलं त्यांचं स्थान अढळ आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. आबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करुन आदरांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आर. आर. आबांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, आर. आर. आबा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते होते. आम्हा सर्वांचे मित्र, सहकारी होते. अत्यंत गरीब कुटुंबातून येऊनही गुणवत्ता, कठोर परिश्रम, पक्षनिष्ठेच्या बळावर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचता येतं, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं होतं. जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी न्याय दिला. प्रत्येक पदावर स्वत:च्या कामाचा ठसा उमटवला. आर. आर. आबांचं जीवन हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आर. आर. आबांना आदरांजली वाहिली. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/memories--of-R-R-aaba--are-fresh-His-place-firmly-in-the-minds-of-the-people--Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रदेश भाजपाच्या प्रवक्ते व पॅनेलिस्टची घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/State-BJP-spokesperson-and-panelist-announcement</link>
            <description> मुंबई :भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आगामी काळासाठी प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून यापूर्वीच केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली असून सोमवारी 10 प्रवक्ते व 33 चर्चा प्रतिनिधींची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्य प्रवक्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-17/bjpflag.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ मुंबई :भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आगामी काळासाठी प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून यापूर्वीच केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली असून सोमवारी 10 प्रवक्ते व 33 चर्चा प्रतिनिधींची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्य प्रवक्ता - श्री.केशव उपाध्ये

प्रवक्ता –

खा.भारती पवार - उत्तर महाराष्ट्र,

आ‍.गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र,

आ. राम कदम – मुंबई,

शिवराय कुलकर्णी – विदर्भ,

एजाज देखमुख – मराठवाडा,

भालचंद्र शिरसाट – मुंबई,

धनंजय महाडीक – प. महाराष्ट्र,

राम कुलकर्णी – मराठवाडा,

श्वेता शालिनी – पुणे,

अॅड. राहुल नार्वेकर – मुंबई.

 पॅनेलिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आलेले सदस्य -

गणेश हाके, अतुल शाह, आ.गिरीष व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ.अनिल बोंडे, आ.अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता परूळेकर, आ.सुरेश धस, प्रदीप पेशकार, आ.निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीति गांधी. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/State-BJP-spokesperson-and-panelist-announcement</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी नशामुक्त भारत अभियान आवश्यक : राजीव निवतकर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Drug-Free-India-Campaign-Necessary-to-Maintain-Social-Health-Rajiv-Nivatkar</link>
            <description>मुंबई : नशामुक्त भारत अभियान हे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी आवश्यक अभियान असून मुंबई शहर जिल्ह्यात ते अत्यंत सक्षमतेने राबवण्यात येईल.ज्यायोगे समाज नशामुक्त होईल, असे प्रतिपादन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत देशातील २७२ जिल्ह्यांमध्ये या अभियानाची काल सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, पुणे आणि नाशिक या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी निवतकर यांच्या हस्त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-17/nashamukta.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : नशामुक्त भारत अभियान हे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी आवश्यक अभियान असून मुंबई शहर जिल्ह्यात ते अत्यंत सक्षमतेने राबवण्यात येईल.ज्यायोगे समाज नशामुक्त होईल, असे प्रतिपादन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत देशातील २७२ जिल्ह्यांमध्ये या अभियानाची काल सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, पुणे आणि नाशिक या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी निवतकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या अभियानाच्या ‘लोगो’चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त, समाज कल्याण समाधान इंगळे व इतर उपस्थित होते.

या अभियानात असलेल्या मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व घटकांनी अत्यंत सक्षमतेने काम करून जिल्ह्यात हे अभियान यशस्वीपणे राबवावे अशा सूचना जिल्हाधिकारी  निवतकर यांनी यावेळी दिल्या. जनजागृती मोहीम, रुग्णालय, पुनर्वसन केंद्र पाहणी, तेथील सोयीसुविधा उपचार पद्धती याची पाहणी करणे ही सर्व कामे नेमून दिलेल्या व्यक्ती, कार्यालये, सामाजिक संस्थांनी काटेकोरपणे करावीत असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या अभियानाच्या यशस्वितेसाठी राज्य व जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय समितीत प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग हे अध्यक्ष तर संचालक, समाज कल्याण हे सदस्य सचिव आहेत. दर दोन महिन्यांनी या समितीची बैठक अपेक्षित आहे. तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये पोलीस आयुक्त /पोलीस अधीक्षक तसेच विविध विभागाचे अधिकारी, जिल्हा स्तरावर काम करणारे नशामुक्ती मंडळ, सामाजिक संस्था हे सदस्य आहेत. दरमहा या समितीची एक बैठक अपेक्षित आहे.

१५ऑगस्ट 2020 ते ३१ मार्च 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम, उच्च शैक्षणिक संस्था, विद्यापीठ परिसर आणि शाळा यावर लक्ष केंद्रित करणे; अशा समुदायापर्यंत पोहोचणे. पुनर्वसन केंद्र, रुग्णालयांमध्ये सल्ला व उपचार सुविधांवर लक्ष केंद्रित करणे. असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.    ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Drug-Free-India-Campaign-Necessary-to-Maintain-Social-Health-Rajiv-Nivatkar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक'वर कोरोनाचा शिरकाव, 2 जणांना झाली लागण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-infiltrates-Sharad-Pawars-silver-Oak-2-people-get-infected</link>
            <description>मुंबई : राज्यातील कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत असून अनेक राजकीय नेत्यांनाही</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-17/silveroke.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत असून अनेक राजकीय नेत्यांनाही या व्हायरसने लक्ष्य केलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'सिल्व्हर ओक'वर देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. सिल्व्हर ओकवरील २ जणांना कोरोनाची लागण झाली आहे ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-infiltrates-Sharad-Pawars-silver-Oak-2-people-get-infected</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 16 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खासदार नवनीत कौर राणा यांचा व्हिडिओ व्हायरल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MP-Navneet-Kaur-Ranas-video-goes-viral</link>
            <description>मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार सुरू असून,त्यांनी एक व्हिडीओ समाज माध्यमात शेअर करून आपण या आजारातून मरता मरता वाचले असल्याचे सांगितले आहे. माझी प्रकृती स्थिर असून मला आता आयसीयू मधून सामान्य कक्षात स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी या व्हिडीओतून दि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-16/navneetkaurrana.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार सुरू असून,त्यांनी एक व्हिडीओ समाज माध्यमात शेअर करून आपण या आजारातून मरता मरता वाचले असल्याचे सांगितले आहे. माझी प्रकृती स्थिर असून मला आता आयसीयू मधून सामान्य कक्षात स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी या व्हिडीओतून दिली आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर नागपूरमधील रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरवरुन मुंबईला आणण्यात आले. त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत शनिवारी थोडी सुधारणा झाल्याने त्यांना सामान्य कक्षात स्थलांतरीत करण्यात आले. 

आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे,आपणा सर्वांचे आशीर्वाद माझ्या सोबत आहे, मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार…असा संदेश देणारा व्हिडीओ त्यांनी समाज माध्यमावर शेअर केला आहे. माझ्या प्रकृतीची कोणीही चिंता करू नये, मी केलेली चांगली कामे आणि आपले आशिर्वाद यामुळेच मी मरता मरता वाचले आहे. मी परत जोमाने आपली सेवा करण्यासाठी आपल्यात येईल असे सांगतानाच त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

खासदार नवनीत कौर राणा यांच्या मुलाला, मुलीला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कुटुंबाची काळजी घेत असतानाच त्यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या मतदार संघातील जनतेशी संवाद साधला.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MP-Navneet-Kaur-Ranas-video-goes-viral</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 16 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पारशी नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Happy-Parsi-New-Year-to-the-Governor</link>
            <description>राज्यपाल  भगतसिंह  कोश्यारी  यांनी राज्यातील जनतेला पारशी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 
नववर्षा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-16/parsinavvarsh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राज्यपाल  भगतसिंह  कोश्यारी  यांनी राज्यातील जनतेला पारशी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 
नववर्षाचा पहिला दिवस, नवरोज, उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती या त्रिसूत्रीचे स्मरण देतो. मी राज्यातील जनतेला आणि विशेषतः पारशी बंधू - भगिनींना नवरोझ तसेच पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.  हे वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Happy-Parsi-New-Year-to-the-Governor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 15 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रपती पदकासह ५८ पदकविजेत्या पोलिसांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Congratulations-from-the-Deputy-Chief-Minister-to-58-medal-winning-policemen-including-Presidents-Medal</link>
            <description>मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट पोलिस सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पोलिस पदकासाठी महाराष्ट्रातील पाच अधिकाऱ्यांची, पोलिस शौर्य पदकासाठी चौदा अधिकाऱ्यांची, प्रशंसनीय सेवेसाठीच्या पोलिस पदकांसाठी ३९ अधिकाऱ्यांची, अशी एकूण ५८ अधिकाऱ्यांची झालेली निवड महाराष्ट्र पोलिस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-15/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट पोलिस सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पोलिस पदकासाठी महाराष्ट्रातील पाच अधिकाऱ्यांची, पोलिस शौर्य पदकासाठी चौदा अधिकाऱ्यांची, प्रशंसनीय सेवेसाठीच्या पोलिस पदकांसाठी ३९ अधिकाऱ्यांची, अशी एकूण ५८ अधिकाऱ्यांची झालेली निवड महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान वाढवणारी व कर्तबगारीवर शिक्कामोर्तब करणारी असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदक विजेत्या महाराष्ट्र पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. 

दरम्यान उत्कृष्ट सेवेची महाराष्ट्र पोलिसांची गौरवशाली परंपरा कायम असून यापुढेही ती सुरु राहील असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट पोलिस सेवेसाठी जाहीर होणाऱ्या पदकांची घोषणा आज करण्यात आली. देशभरातील एकूण ९२६ पोलिस पदकांपैकी महाराष्ट्राला ५८ पदके मिळाली आहेत. या दिमाखदार कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन केले आहे. 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र पोलिस जीवाची जोखीम पत्करुन कर्तव्य बजावत असून आपल्या कामगिरीची नोंद इतिहासात घेतली जाईल असे सांगून कोरोनाविरुद्धच्या लढाईत मृत्यू पावलेल्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Congratulations-from-the-Deputy-Chief-Minister-to-58-medal-winning-policemen-including-Presidents-Medal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस” हे वेब ॲप म्हणजे महिलांची सुरक्षा त्यांच्या हातात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Stand-Up-Against-Violence-is-a-web-app-that-seeks-to-protect-women</link>
            <description>मुंबई : बदलत्या परिस्थितीत महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाअधिक वापर झाला पाहिजे. स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर महिला करत आहेत तेव्हा “स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस” हे वेब ॲप म्हणजे महिलांची सुरक्षा त्यांच्या हातात उपलब्ध करुन देण्याचा स्तुत्य उपक्रम असून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि मदत मिळवून देण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

महिला व बाल विकास आयुक्तालय, अक्षरा संस्था आणि टाटा सामाजिक संस्था संचलित महिला विशेष कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या “स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस” या वेबॲपचे अनावरण ॲड. ठाकूर यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे केले. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास उपायुक्त दिलीप हिवराळे, “अक्षरा” संस्थेच्या सहसंचालिका नंदिता गांधी, नंदिता शाह, टाटा सामाजिक संस्था महिला विशेष कक्षाच्या तृप्ती झवेरी- पांचाळ, राज्यातील सं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-14/standup.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बदलत्या परिस्थितीत महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाअधिक वापर झाला पाहिजे. स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर महिला करत आहेत तेव्हा “स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस” हे वेब ॲप म्हणजे महिलांची सुरक्षा त्यांच्या हातात उपलब्ध करुन देण्याचा स्तुत्य उपक्रम असून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि मदत मिळवून देण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

महिला व बाल विकास आयुक्तालय, अक्षरा संस्था आणि टाटा सामाजिक संस्था संचलित महिला विशेष कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या “स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस” या वेबॲपचे अनावरण ॲड. ठाकूर यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे केले. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास उपायुक्त दिलीप हिवराळे, “अक्षरा” संस्थेच्या सहसंचालिका नंदिता गांधी, नंदिता शाह, टाटा सामाजिक संस्था महिला विशेष कक्षाच्या तृप्ती झवेरी- पांचाळ, राज्यातील संरक्षण अधिकारी, महिला विशेष कक्षांचे अधिकारी, समुपदेशक उपस्थित होते.

यावेळी मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, लॉकडाऊनमधे जनजीवन ठप्प असताना संपुर्ण जगात महिलांवरचे अत्याचार, हिंसाचाराच्या घटना वाढल्या ही वस्तुस्थिती आहे. आपल्या राज्यात महिलांना सुरक्षा मिळवून देणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे ही आपली प्राथमिकता होती. शासनाची यंत्रणा, हेल्पलाईल क्रमांक महिलांना मदत करत आहेतच, यासोबत ॲप सारख्या माध्यमातून महिलेच्या घरात, हातात जर सुरक्षेचे साधन देता आले तर नक्कीच अनेक घटनांना आळा बसेल असा विचार समोर आला. यादृष्टीने या ॲपचा चांगला उपयोग होऊ शकेल. आपल्या राज्यातला असा पहिलाच प्रयत्न असल्याचे सांगत अक्षरा संस्थेचे तसेच महिला व बाल विकास विभागाच्या उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या टाटा सामाजिक संस्थेचे त्यांनी आभार मानले. महिलांनी व्यक्त व्हावे, अन्यायाला वाचा फोडावी असे आवाहन करत एकत्रित प्रयत्नांनी हिंसाचाराच्या घटना रोखता येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस हे वेबॲप असून
https://standupagainstviolence.org/maharashtraApp/index.html
या वेबपत्त्यावर क्लिक करून मोबाईलच्या होमस्क्रीनला जतन करता येईल. या ॲपमध्ये जिल्हावार माहिती संकलित करण्यात आली असून वापरकर्त्या महिलेने आपला जिल्हा निवडल्यानंतर त्यांना तात्काळ मदत करु शकणारे समाजसेवक, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, वन स्टॉप सेंटर, निवारागृह, महिला विशेष कक्ष यांचे संपर्क क्रमांक मिळणार असून ॲपद्वारेच त्यांना दुरध्वनी करता येईल. यात मदत मिळाली नाही, संपर्क होऊ शकला नाही तर तसा अभिप्रायही नोंदवता येईल. अभिप्राय नोंद केल्यास त्याची तातडीने दखल घेतली जाईल. सध्या इंग्रजीमधे असलेले ॲप लवकरच मराठी भाषेत ही उपलब्ध असेल. महिला व बाल विकास सचिव आय. ए. कुंदन यांनी कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रश्नावर काम करत असताना या वेबॲपची मोठ्या प्रमाणावर मदत होईल असे सांगत याबाबत जनजागृती करावी असे आवाहन केले.
यावेळी उपायुक्त श्री हिवराळे यांनी, संकटग्रस्त महिलांना मदत नक्की कशी मिळेल, कोण करेल याची बरेचदा माहिती नसते, आणि या माहितीच्या अभावामुळे ही त्या होणाऱ्या त्रासाविरोधात दाद मागत नाहीत. तेव्हा आपण महिलांपर्यंत पोहोचावे या हेतुने ॲपची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले. संरक्षण अधिकाऱ्यांनी अधिकाधिक महिलांपर्यंत याबाबत माहिती पोहोचवावी असे आवाहन त्यांनी केले.
अक्षराच्या सहसंचालिका नंदिता गांधी यांनी महिलांना नव्या संकटांचा सामना करावा लागत असल्याने त्याच्या निवारणासाठी आपल्यालाही आपल्या उपाययोजनांमधे बदल करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महिलांसोबत जायला हवे असे सांगत ॲप निर्मिती मागची पार्श्वभूमी सांगितली. श्रीमती तृप्ती झवेरी यांनी लॉकडाऊन काळात संस्थेकडून करण्यात आलेल्या मदतकार्याचा गोषवारा सादर केला.  महिलांसाठीच्या विशेष कक्ष हेल्पलाईनला गेल्या पाच महिन्यात तब्बल वीस हजार फोन आल्याचे त्यांनी सांगितले. अत्याचार, हिंसाचारासह इतर अडचणी, समुपदेशन यासाठी हे दुरध्वनी असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीमती नंदिता शाह यांनी केले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Stand-Up-Against-Violence-is-a-web-app-that-seeks-to-protect-women</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ काजू व्यावसायिकांना मागील कालावधीतील व्हॅटची थकीत रक्कमही परत मिळणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Cashew-traders-will-also-get-back-the-outstanding-amount-of-VAT-from-the-previous-period</link>
            <description>मुंबई :  काजू व्यावसायिकांना या चालू आर्थिक वर्षापासून राज्य वस्तु आणि सेवा कराच्या (स्टेट जीएसटी) रकमेची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. 

त्याचबरोबर काजू व्यावसायिकांची मागील कालावधीतील व्हॅट परताव्याची थकीत रक्कमही परत करण्यात येणार आहे. काजू उत्पादक आणि प्रक्रिया उद्योजकांना मदत करण्याचे सरकारचे धोरण असून त्यांच्या अन्य मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करेल  असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी स्पष्ट केले.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्णयांमुळे काज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-14/kaju.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  काजू व्यावसायिकांना या चालू आर्थिक वर्षापासून राज्य वस्तु आणि सेवा कराच्या (स्टेट जीएसटी) रकमेची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. 

त्याचबरोबर काजू व्यावसायिकांची मागील कालावधीतील व्हॅट परताव्याची थकीत रक्कमही परत करण्यात येणार आहे. काजू उत्पादक आणि प्रक्रिया उद्योजकांना मदत करण्याचे सरकारचे धोरण असून त्यांच्या अन्य मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करेल  असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी स्पष्ट केले.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्णयांमुळे काजू उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काजू व्यावसायिकांच्या विविध मागण्यासंदर्भात गुरुवारी बैठक पार पडली. 

या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, तर व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आमदार राजेश पाटील, महाराष्ट्र काजू उत्पादक संघटनेचे अध्यक्ष सुरेश बहुलेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, चंदगडचे सागर दांडेकर यांच्यासह वित्त, पणन, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वातावरणातील बदल, बाजारातील चढ-उतार अशा विविध समस्यांचा सामना करणाऱ्या काजू उद्योगाला उभारी देण्यासाठी चालू आर्थिक वर्षापासून म्हणजे दि. १ एप्रिल २०२० पासून राज्य वस्तू व सेवा कराची (स्टेट जीएसटी) काजू व्यावसायिकांना शंभर टक्के प्रातिपूर्ती करण्याचा तसेच मागील कालावधीतील व्हॅट परताव्याची थकित रक्कम परत  करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. 

या निर्णयाचा फायदा काजू व्यावसायिकांच्याबरोबरच अप्रत्यक्षरित्या काजू उत्पादक शेतकरी, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांनाही होणार आहे. कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.  
  
महाराष्ट्रात उत्पादित होणारा काजू उच्च प्रतीचा आणि चांगल्या चवीचा असल्याने त्याला परदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काजूसह सुपारी आणि पांढऱ्या कांद्याचे जिओग्राफिकल इंडीकेशन (जी.आय.) करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून या क्षेत्राला मदत करण्याची मागणीही उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केली. 

कापूस, उसाप्रमाणे काजू पिकाला ही आधारभूत विक्री किंमत मिळाली पाहिजे अशी मागणी काजू उत्पादक संघटना तसेच शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी बैठकीत केली. त्यावर योग्य विचार करुन निर्णय घेण्याचे आश्वासन उममुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Cashew-traders-will-also-get-back-the-outstanding-amount-of-VAT-from-the-previous-period</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाविकास आघाडी सरकारचे लवकर होणार विसर्जन ; रामदास आठवले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mahavikas-Aghadi-government-to-be-dissolved-soon-Ramdas-Aathvle</link>
            <description>मुंबई : पार्थ पवारांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज होतील.तिन्ही पक्षाच्या अंतर्गत वाद आणि बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचे काही खरे नसून,श्रीगणेश विसर्जनानंतर  महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल असे भाकित रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तविले आहे.

पत्रकारांशी बोलताना आठवले पुढे म्हणाले, बॉलिवूड मधील निर्माते दिग्दर्शक कलाकार चांगले असले तरी काही प्रमाणात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-14/ramdadathvle.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पार्थ पवारांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज होतील.तिन्ही पक्षाच्या अंतर्गत वाद आणि बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचे काही खरे नसून,श्रीगणेश विसर्जनानंतर  महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल असे भाकित रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तविले आहे.

पत्रकारांशी बोलताना आठवले पुढे म्हणाले, बॉलिवूड मधील निर्माते दिग्दर्शक कलाकार चांगले असले तरी काही प्रमाणात  कलाकारांवर अन्याय होतो.अमिताभ बच्चन सारख्या कलाकाराला ही सुरुवातीला प्रचंड संघर्ष करावा लागला त्यानंतर ते बिगबी झाले. त्यामुळे सुशांत सिंह या कलाकारावर अन्याय झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयद्वारे  झाली पाहिजे. अशी आम्ही मागणी केली होती. मुंबई पोलीसांचा जगात नावलौकिक आहे.त्यातुलनेत सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास वेगवान झालेला  नाही. त्यामुळे पार्थ पवार यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची केलेली मागणी रास्त आहे. या पूर्वीही अनेक प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.त्याचा अर्थ आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही असा होत नाही. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. पण एखादे प्रकरण सीबीआय चौकशीसाठी द्यावे ही मागणी करणे म्हणजे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविणे असा होत  नाही.त्यामुळे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे असेही आठवले म्हणाले.

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षात अंतर्गत वाद आहेत. पार्थ पवार बाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार ही नाराज झाले आहेत.तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार चे लवकरच विसर्जन होईल अशी शक्यता निर्माण झाल्याने महाविकास आघाडी च्या कंपूत भीती आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याआधी केंद्र सरकार पडेल असे असबंध विधान केले. सामना वृत्तपत्र चालविणे सोपे आहे मात्र नरेंद्र मोदींशी सामना करणे त्यांना जमणार नाही. केंद्रातील मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार मजबूत बहुमत असणारे सरकार आहे. या सरकारला धोका  नाही तसेच २०२४ च्या ही निवडणुका मोदी सरकार जिंकेल असा विश्वास  आठवले यांनी व्यक्त केला.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mahavikas-Aghadi-government-to-be-dissolved-soon-Ramdas-Aathvle</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आमच्या सरकारचे सगळे पूल भक्कम,सरकारला कसलाही धोका नाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/All-the-bridges-of-our-government-are-strong-there-is-no-threat-to-the-government</link>
            <description>मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसून ते फार काळ टिकणार नाही,अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत आमच्या सरकारला काहीही धोका नाही,सगळे पूल भक्कम असल्याचे म्हटले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. तसंच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-14/sanjay-raut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसून ते फार काळ टिकणार नाही,अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत आमच्या सरकारला काहीही धोका नाही,सगळे पूल भक्कम असल्याचे म्हटले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. तसंच विरोधकांनी आपल्याला कोणतेही सल्ले देऊ नये, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार.शरद पवारांच्या पाठिंब्याने हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. पूल बिहारमध्ये पडलेत. आधीच्या सरकारने बांधलेले पूल पडले आहेत. आमच्या सरकारला काहीही धोका नाही. सगळे पूल भक्कम आहेत.उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार पाच वर्षे चालणार यात आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले आहे. परंतु या सरकारमध्ये आपापसांत समन्वय नसून हे सरकार लवकरच पडणार, अशी सततची टीका विरोधी पक्ष करत आहे. तर काही दिवसांपूर्वीच भाजपचे खासदार नारायण राणे यांनी हे सरकार सप्टेंबरपर्यंत चालणार असल्याचे मोठे विधान केले होते. मात्र उद्धव ठाकरे सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा असून कसलाही धोका नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/All-the-bridges-of-our-government-are-strong-there-is-no-threat-to-the-government</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ MPSC ची परीक्षा होणार आता विभागीय केंद्रांवर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MPSC-exams-will-now-be-held-at-divisional-centers</link>
            <description>मुंबई : राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या २० सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची विविध पदांसाठीची भरती परीक्षा,आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाणार आहे. या निर्णयामु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-14/mpsc.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या २० सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची विविध पदांसाठीची भरती परीक्षा,आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना  पटोले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्यावतीने चर्चा केली आणि कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परिक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.  अखेर  येत्या २० सप्टेंबर, २०२० रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MPSC-exams-will-now-be-held-at-divisional-centers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशासाठी गायक सुखविंदर सिंगची साद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Singer-Sukhwinder-Singhs-call-for-the-country</link>
            <description>मुंबई : ‘तरुणांचा देश’ म्हणून आपल्या देशाचा नावलौकिक आहे. या युवा शक्तीच्या जोरावर आपण विविध क्षेत्रातील यशाची शिखरे सर केली आहेत. निर्णय क्षमता, बदल घडवून आणण्याची जिद्द ही या नव्या पिढीची वैशिष्ट्ये आहेत. समाजात बदल घडविण्यासाठी धडपडणारी तरुणाई काय करू शकते हे मनोरंजकरीत्या दाखवून देणारा ‘कार्निवल मोशन पिक्चर्स’ ‘निर्मित ‘मेरे देश की धरती’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या चित्रपटातील गायक सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील रोमांचकारी देशभक्तीपर गाण्याचा ट</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-14/sukhvindar-singh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : ‘तरुणांचा देश’ म्हणून आपल्या देशाचा नावलौकिक आहे. या युवा शक्तीच्या जोरावर आपण विविध क्षेत्रातील यशाची शिखरे सर केली आहेत. निर्णय क्षमता, बदल घडवून आणण्याची जिद्द ही या नव्या पिढीची वैशिष्ट्ये आहेत. समाजात बदल घडविण्यासाठी धडपडणारी तरुणाई काय करू शकते हे मनोरंजकरीत्या दाखवून देणारा ‘कार्निवल मोशन पिक्चर्स’ ‘निर्मित ‘मेरे देश की धरती’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या चित्रपटातील गायक सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील रोमांचकारी देशभक्तीपर गाण्याचा टायटल ट्रॅक टीझर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्याबद्दल बोलताना कार्निवल मोशन पिक्चर्सच्या सीईओ आणि संचालिका वैशाली सरवणकर म्हणाल्या की, देशाभिमान जागरूक करणारे हे गाणं प्रदर्शित करताना आम्हाला आनंद होत असून हा टायटल ट्रॅक टीझर प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास त्या व्यक्त करतात.

जिसका हर दिन सुनेहरा... जिसका हर दिल मैं बसेरा...
जिसका बस नाम है काफी...ऐसा बस देश है मेरा...

 

आपल्या देशाचे व तिच्या मातीचे महात्म्य अधोरेखित करणारे हे जोशपूर्ण गाणं ऐकल्यानंतर प्रत्येकाची छाती नक्कीच अभिमानाने फुलून येईल. देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणार हे गाणं गीतकार अझीम शिराझी यांनी लिहिले असून विक्रम मोंट्रोसे यांनी संगीतबद्ध केलं आहे. दिव्यांदू ,अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका या तरुण कलाकारांवर हे गाणं चित्रीत करण्यात आले आहे. मातीचा स्पर्श काही वेगळाच असतो.या मातीने आजवर अनेकांना जगण्याची प्रेरणा दिली आहे. माझ्या या गाण्यातील आपल्या देशाची आणि त्या मातीच्या गोडव्याची जादू प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध करेल असा विश्वास गायक सुखविंदर सिंग व्यक्त करतात.

‘मेरे देश की धरती’ चित्रपटाचं दिग्दर्शन फराज हैदर यांनी केलं आहे. दिव्यांदू ,अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका यांच्यासोबत ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या प्रतिभावान कलाकारांनीही या चित्रपटात अभिनय केला आहे.'मेरे देश की धरती' या चित्रपटाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. दोन इंजिनिअर्स आणि त्यांच्या बदलत जाणाऱ्या जीवन प्रवासाचे लक्षवेधी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Singer-Sukhwinder-Singhs-call-for-the-country</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नाट्यवितरकांना सामावून घेत नाट्यव्यवसायाची वाटचाल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-journey-of-the-theater-business-by-accommodating-the-playwrights</link>
            <description>मुंबई : नाट्यव्यवसायाच्या  सक्षमीकरणासाठी वितरकांच्या सहभागाचे महत्त्व ओळखून जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने एक पाऊल पुढे टाकत वेगवेगळ्या शहरातील वितरकांशी संवाद साधत भविष्यात नेमके काय केले पाहिजे ? यावर वेबसंवादाच्या निमित्ताने चर्चा केली.
 या वेबसंवादात वितरक संघातील अनेक ज्येष्ठ मान्यवरांसह सभासद उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर (नाशिक), कार्याध्यक्ष गिरीश महाजन (कोल्हापूर), उपाध्यक्ष मोहन कुलकर्णी  (पुणे), उपाध्यक्ष समीर पंडित  (नागपूर),  प्रमुख कार्यवाह आनंद कुलकर्णी (कोल्हापूर),  सहकार्यवाह प्रवीण बर्वे (पुणे), सहकार्यवाह संदीप सोनार (औरंगाबाद), खजिनदार समीर हंपी (पुणे), कार्यकारिणी सदस्यांनी सहभाग घेतला. राजापूर, सोलापूर, नाशिक, परभणी, सातारा चिपळून, रत्नागिरी, सोलापूर, धुळे, औरंगाबाद, जालना, नांदेड, पुणे, लातूर, बीड, चंद्रपूर आदीं ठि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-14/natyavyysay.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : नाट्यव्यवसायाच्या  सक्षमीकरणासाठी वितरकांच्या सहभागाचे महत्त्व ओळखून जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने एक पाऊल पुढे टाकत वेगवेगळ्या शहरातील वितरकांशी संवाद साधत भविष्यात नेमके काय केले पाहिजे ? यावर वेबसंवादाच्या निमित्ताने चर्चा केली.
 या वेबसंवादात वितरक संघातील अनेक ज्येष्ठ मान्यवरांसह सभासद उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर (नाशिक), कार्याध्यक्ष गिरीश महाजन (कोल्हापूर), उपाध्यक्ष मोहन कुलकर्णी  (पुणे), उपाध्यक्ष समीर पंडित  (नागपूर),  प्रमुख कार्यवाह आनंद कुलकर्णी (कोल्हापूर),  सहकार्यवाह प्रवीण बर्वे (पुणे), सहकार्यवाह संदीप सोनार (औरंगाबाद), खजिनदार समीर हंपी (पुणे), कार्यकारिणी सदस्यांनी सहभाग घेतला. राजापूर, सोलापूर, नाशिक, परभणी, सातारा चिपळून, रत्नागिरी, सोलापूर, धुळे, औरंगाबाद, जालना, नांदेड, पुणे, लातूर, बीड, चंद्रपूर आदीं ठिकाणच्या वितरकांनी सहभाग घेतला. तर जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्यावतीने अध्यक्ष अमेय खोपकर, प्रवक्ते अनंत पणशीकर, निर्माते प्रशांत दामले, राकेश सारंग, श्रीपाद पद्माकर, दिलीप जाधव, चंद्रकांत लोकरे उपस्थित होते.

भविष्यात स्थानिक पातळीवरील खर्च कमी करून नाट्यव्यवसायाचा विचार करण्याचा महत्त्वाचा मुद्दा या चर्चेत मांडला गेला. नाट्यगृहाचे वाढीव दर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच बंद असलेली नाट्यगृहे परत सुरु करण्याचे व नाट्यगृहांची बिकट अवस्था सुधारण्यासाठी शासन दरबारी जोर वाढविणे गरजेचे असल्याची चर्चा प्राधान्याने करण्यात आली. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्यांमध्ये खासगी संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या तारखा नाटकांनाच मिळाल्या पाहिजेत असाही सूर या चर्चेत आळवला. मुंबई, पुणे नाशिक वगळता छोट्या शहरी व ग्रामीण भागात नाटक पोहचिवण्याच्या प्रयत्नांसोबतच स्थानिक प्रेक्षकांच्या माहिती संकलनाचा महत्त्वाचा मुद्दा यावेळी अधोरेखित झाला. काही भागात रखडलेल्या नवीन नाट्यगृहांची कामे त्वरित दखल घेऊन सुरू करण्यात यावी. तर काही नाट्यगृहात साऊंडसिस्टीमसारख्या सुविधांसाठी वेगेळे पैसे मोजावे लागतात याची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती यावेळी वितरकांनी केली.

 नाट्यगृहांच्या बुकींगसाठीच्या ऑंनलाइन पद्धतीवर आक्षेप नोंदवत त्यावर तोडगा काढून नाट्यगृहे सहजासहजी उपलब्ध व्हावीत यासाठी नियोजन आवश्यक असल्याचे मत यावेळी एकमताने वितरक संघाच्यावतीने मांडण्यात आले. नाट्यगृहाच्या बुकिंगसाठी आगाऊ घेतल्या जाणाऱ्या डिपॉझिटमुळे वितरकांचे पैसे अडकले जाणार नाहीत याची खबरदारी घेऊन डिपॉझिट चेक वटवण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. वितरक जगण्यासाठी नाटकाच्या बजेटचा विचार यापुढच्या काळात महत्त्वपूर्ण असून मोठ्या शहरांप्रमाणे छोट्या भागातही नाटके करण्यासाठी निर्मात्यांनी पुढाकार घेण्याच्या मताला निर्माता प्रशांत दामले यांनी दुजोरा दिला. या सर्व नियोजनासोबत भविष्यात नाट्यरसिकांच्या रुचीसोबत त्यांच्या सुरक्षितेची तसेच कलाकार व नाट्यरसिकांमध्ये संवादपूल निर्माण करत कम्युनिकेशन वाढवणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नाटकासाठी विशेष अॅपची सोय करताना सोशल माध्यमामार्फत जाहिरांतीसाठी प्रयत्न करणे, वृत्तपत्रांच्या जाहिरातीबाबत दराचा विचार करणे हे काही वेगळे मुद्देही या चर्चेत पुढे आले. 

आजवर स्थानिक वितरक व व्यवस्थापकांना गृहीत न धरता नाटकांच्या आखणीचा विचार होत होता. आता त्यांना सामावून घेत भविष्यातील नाट्यव्यवसायाची वाटचाल करावी लागणार आहे. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने एक पाऊल पुढे येत केलेल्या प्रयत्नाला दाद देत वितरक संघाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी यावेळी जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे आभार मानले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-journey-of-the-theater-business-by-accommodating-the-playwrights</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 14 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अवयव दान दिनापासून जनजागृती सप्ताह आयोजित करण्याच्या राज्यपालांच्या विद्यापीठांना सूचना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Instructions-to-Governors-Universities-to-conduct-Public-Awareness-Week-from-Organ-Donation-Day</link>
            <description>मुंबई : अवयव दानाचे महत्व सर्वांना समजण्यासाठी अधिकाधिक लोकांना अवयव दान करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने राज्यातील विद्यापीठांनी ‘अवयव दान जनजागृती सप्ताह‘ आयोजित करण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठांना केली.
 
विद्यापीठांनी १३ ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिन साजरा करून १३ ते २०</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-14/governar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अवयव दानाचे महत्व सर्वांना समजण्यासाठी अधिकाधिक लोकांना अवयव दान करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने राज्यातील विद्यापीठांनी ‘अवयव दान जनजागृती सप्ताह‘ आयोजित करण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठांना केली.
 
विद्यापीठांनी १३ ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिन साजरा करून १३ ते २० ऑगस्ट या कालावधीत जनजागृती सप्ताह साजरा करण्यासाठी राज्यपालांनी सूचना केल्या आहेत. शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांमध्ये अवयव दानाबाबत जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात राज्यपालांच्या प्रधान सचिवांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्राद्वारे सूचना केल्या आहेत. तसेच अवयव दान दिनानिमित्त अनेक विद्यापीठांनी चर्चासत्र – वेबिनारचे आयोजन करण्यासाठी सांगितले आहे.

जागतिक अवयव दान दिनानिमित्त गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन पुणे येथे कार्यक्रम झाला. अवयव दानामुळे इतरांना जीवनदान मिळते असे सांगत राज्यपालांनी युवकांना अवयवदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. राज्यपालांनी अवयवदानाचा संकल्प सोडणार्‍या वैष्णवी पटोले या विद्यार्थिनीचे कौतुक केले. विद्यापीठातील २५७७ विद्यार्थ्यांनी अवयव दान करण्यास लेखी संमती दिली असल्याचे कुलगुरू डॉ. नितिन करमळकर यांनी संगितले. हा कार्यक्रम रासेयो व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेने आयोजित केला होता.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Instructions-to-Governors-Universities-to-conduct-Public-Awareness-Week-from-Organ-Donation-Day</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मार्की मांगली- २ कोळसा खाण लिलावातून वगळण्याची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Markee-Mangli--Demand-for-exclusion-of-2-coal-mines-from-auction</link>
            <description>मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून विदर्भातील मार्की मांगली – २ या कोळसा ब्लॉकचा लिलाव थांबविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

हा लिलाव झाल्यास संपूर्ण वनक्षेत्रातील इकोसिस्टम आणि त्याच्यावर अवलंबून असलेले वन्यजीव यांचे खूप नुकसान होऊ शकते. मार्की मांगली – २ कोळसा ब्लॉक हा टीएटीआर – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या कॉरिडॉरमध्ये असल्यामुळे य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-13/markimangi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून विदर्भातील मार्की मांगली – २ या कोळसा ब्लॉकचा लिलाव थांबविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

हा लिलाव झाल्यास संपूर्ण वनक्षेत्रातील इकोसिस्टम आणि त्याच्यावर अवलंबून असलेले वन्यजीव यांचे खूप नुकसान होऊ शकते. मार्की मांगली – २ कोळसा ब्लॉक हा टीएटीआर – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या कॉरिडॉरमध्ये असल्यामुळे या भागातील वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. खाण ब्लॉक प्रस्तावित असलेला विभाग हा ताडोबाच्या मंजूर व्याघ्र संवर्धन योजनेच्या क्षेत्राच्या अंतर्गत येतो.

प्रस्तावित खाण क्षेत्रातील सुमारे २५० हेक्टर क्षेत्र हे या प्रकल्पाच्या जवळपास ५० टक्के क्षेत्र आहे. हे क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन परिक्षेत्रातील राखीव जंगलभूमीवर आहे. २०१५ मध्ये पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयाने ही प्रस्तावित खाण अबाधित क्षेत्रामध्ये आहे, परंतु २०१८ मध्ये मंत्रालयात असे काही नसल्याचे वृत्तांमध्ये सांगण्यात आले.

पर्यावरणीयदृष्ट्या मौल्यवान असलेल्या या संवर्धन क्षेत्राचे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेता मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, या प्रकल्पामुळे प्रदेशातील वाघ केवळ त्यांचा नैसर्गिक अधिवास गमावणार नाहीत तर खाणकाम आणि माणसांच्या वाढत्या अस्तित्वामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. त्यामुळे या कोळसा खाणीचा लिलाव थांबविण्यात यावा, असे त्यांनी पत्रात सांगितले.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील बांदर कोळसा खाण प्रकरणी हस्तक्षेप करुन त्याचा लिलाव वगळल्याबद्दल मंत्री ठाकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले आहेत. याबाबत मंत्री ठाकरे यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती. ते म्हणाले की, लिलाव यादीमधून बांदर खाण वगळल्यामुळे तिथे वाघांसाठी अत्यंत संवेदनशील असे इको झोन तयार होईल. यामुळे मौल्यवान जैवविविधतेचा नाश होण्यापासून संरक्षण झाले आहे, असे ते म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Markee-Mangli--Demand-for-exclusion-of-2-coal-mines-from-auction</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी सर्वकालिन आदर्श राज्यकर्त्या : अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Rajmata-Punyashlok-Ahilya-Devi-Ideal-ruler-of-all-time-Ajit-Pawar</link>
            <description>मुंबई :  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वकालिन आदर्श राज्यकर्त्या होत्या. राजकारण, समाजकारण, धर्मपरायणतेच्या क्षेत्रात त्यांनी सर्वोच्च आदर्श निर्माण केला अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यादेवी स्मृतींदिनानिमित्त अभिवादन करुन त्यांच्या कार्याला, विचारांना, स्मृतींना उजाळा दिला.

जात, धर्म, पंथ, प्रांतांच्या सीमा ओलांडून लोककल्याणा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-13/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वकालिन आदर्श राज्यकर्त्या होत्या. राजकारण, समाजकारण, धर्मपरायणतेच्या क्षेत्रात त्यांनी सर्वोच्च आदर्श निर्माण केला अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यादेवी स्मृतींदिनानिमित्त अभिवादन करुन त्यांच्या कार्याला, विचारांना, स्मृतींना उजाळा दिला.

जात, धर्म, पंथ, प्रांतांच्या सीमा ओलांडून लोककल्याणाची कामे केली. परराज्यांशीही सहकार्याचे, सलोख्याचे संबंध राखले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी दाखवलेल्या मार्गानं राज्यकारभार करणे, जनतेला सुखी ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

अहिल्यादेवींनी त्यांच्या कारकिर्दीत देवळांचा, तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार केला. मशिदी, दर्ग्यांसाठीही मदत केली. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार, बद्रीकेश्वरपासून रामेश्वरपर्यंत, जगन्नाथपुरीपासून सोमनाथापर्यंत अखंड भारतात लोकविकासाची कामे केली. त्यांनी उभारलेली मंदिरं, उद्यानं, अन्नछत्र, विहीरी, धर्मशाळा, रस्ते, पाणपोया आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत आहेत असेही अजित पवार म्हणाले. 

नर्मदा, गंगा, गोदावरी नद्यांवर घाट बांधण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली. लोकांना सोबत घेऊन पडीक जमीनींचा विकास केला. करपद्धतीत, न्यायव्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. शिक्षणाचा प्रसार केला. लोककलांना प्रोत्साहन दिले. जीवनाच्या अखेरपर्यंत लोककल्याणाचा ध्यास घेऊन कामे केली. त्यांचे कार्य जगभरातील राज्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी, मार्गदर्शक राहील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Rajmata-Punyashlok-Ahilya-Devi-Ideal-ruler-of-all-time-Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अन्नधान्य वाटपाच्या सर्व योजनांचा लाभार्थ्यांना मिळणार लाभ:  छगन भुजबळ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Beneficiaries-will-get-benefits-of-all-food-distribution-schemes-Chhagan-Bhujbal</link>
            <description>मुंबई :  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, एपीएल शेतकरी योजना, मोफत तांदूळ, डाळ वाटपाची पंतप्रधान गरीब कल्याण योजना, आत्मनिर्भर भारत योजना या योजनेचा सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्याची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

राज्यातील जिल्हा पु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-13/chaganb.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, एपीएल शेतकरी योजना, मोफत तांदूळ, डाळ वाटपाची पंतप्रधान गरीब कल्याण योजना, आत्मनिर्भर भारत योजना या योजनेचा सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्याची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

राज्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी मंत्रालयातून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बुधवारी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
भुजबळ म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात विभागाने चांगले काम केले आहे. स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. अन्नधान्य वाटपाच्या तक्रारीची दखल क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी लगेच घ्यावी. नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमधून चांगल्या दर्जाचे धान्य वाटप करावे खराब धान्याचे वाटप करू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापुढे नागरिकांना धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु राहण्यासाठी काही अडचणी आल्या तर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्या तत्काळ सोडवाव्यात. विभागीय अधिकाऱ्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या अन्न धान्य वाटपाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी सतत प्रयत्न करतानाच नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये याची दक्षता घेण्याचेही निर्देश यावेळी भुजबळ यांनी दिले. लॉकडाऊन काळातील अन्नधान्य वाटपाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Beneficiaries-will-get-benefits-of-all-food-distribution-schemes-Chhagan-Bhujbal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्य सहकारी बँकेच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ कोटीची मदत  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/5-crore-for-CM-Assistance-Fund-on-behalf-of-State-Co-operative-Bank</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-13/pachkoti.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. हा धनादेश बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी खासदार आनंदराव अडसूळ, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि सरव्यवस्थापक दिलीप दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.  मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी बँक व्यवस्थापनाला या मदतीसाठी धन्यवाद दिले आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/5-crore-for-CM-Assistance-Fund-on-behalf-of-State-Co-operative-Bank</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार;  मुख्यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Infectious-disease-control-hospitals-will-be-started-in-all-districts-of-Maharashtra-including-Mumbai-Chief-Minister</link>
            <description>मुंबई  : देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी 80 टक्के रुग्ण हे 10 राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरवेल तर देश जिंकेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत बुधवारी व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचे निदर्शनास आले असून कोरोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. 

प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन, आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार विविध राज्यांचे मुख्य सचिव आदि उपस्थित होते.

दहा राज्यांमध्ये ॲक्टिव्ह केसेसचे प्रमाण 80 टक्के आहे. त्यामुळे कोरोना </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-13/sathrog-hospital.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी 80 टक्के रुग्ण हे 10 राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरवेल तर देश जिंकेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत बुधवारी व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचे निदर्शनास आले असून कोरोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. 

प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन, आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार विविध राज्यांचे मुख्य सचिव आदि उपस्थित होते.

दहा राज्यांमध्ये ॲक्टिव्ह केसेसचे प्रमाण 80 टक्के आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात या राज्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले. या राज्यांकडून कोरोना विरुद्ध करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे आणि अनुभवातून कोरोनावर एकत्रितपणे मात करणे शक्य होईल. ही 10 राज्ये जिंकली तर देश जिंकेल असे सांगतानाच कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1 टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मोदी यांनी सांगितले.

एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या 72 तासांत त्या व्यक्तीच्या निकट सहवासातील व्यक्तींचे सर्वेक्षण चाचण्या केल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सुरूवातीचे 72 तास महत्त्वाचे हे लक्षात घेऊनच ट्रेसींग, टेस्टींग वाढवावे असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले.

यावेळी महाराष्ट्राने केलेली कामगिरी मांडताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोना बाधित आणि मृत्यू झालेली एकही केस लपवली नाही. पारदर्शीपणे माहिती दिली. कोरोनाबाबत अनेकांच्या मनात भिती तर अनेकांमध्ये काही ही होत नसल्याची लापरवाई आहे तर पोटासाठी बाहेर पडण्याची मजबूरी देखील आहे अशा तीन अवस्थेत कोरोनाचा सामना सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

याकाळात शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ 5 रुपयांमध्ये जेवणाची सोय केली. राज्यातील गरीब जनतेला याचा मोठा लाभ झाला आहे. मागच्या आठवड्यात कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालकांना व मातांना दुध भूकटी मोफत देण्याचा निर्णय देखील राज्यशासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या लोकांना इतर आजार झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर कोरोनानंतरही उपचार व्हावे यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात साथ रोग नियंत्रण रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करणार असल्याचे ते म्हणाले.

इमिनॉलॉजी लॅबची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. विविध प्रकारच्या विषाणूंचा उद्भव कसा आणि का होतो यावर संशोधन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जे उद्या करायचे ते आज आणि आज करायचे ते आत्ता असे उद्याचे जग कोरोनाने आजच दाखवले.

विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचे जीवन धोक्यात घालता कामा नये त्यामुळे नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेऊ नयेत अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रधानमंत्र्यांकडे केली. विद्यार्थ्यांना सरासरी मार्क्स देऊन (ॲग्रीगेट) उत्तीर्ण करण्यात यावे. कोरानामुळे किती काळ असे राहणार याचे उत्तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ टांगून ठेवणार, यासाठी देशपातळीवर एकच निर्णय लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार, मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज. अंतिम वर्षाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कोरोना युद्धात त्यांच्या इच्छेनुसार मदत घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना उपचारासाठी ऑक्सीजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह सज्ज अशा साडेतीन लाख खाटा उपलब्ध असल्याचे सांगतानाच या सुविधांसाठी डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मास्क, सोशल डिस्टंसिंग सध्या हे औषध
कोरोनावर अद्याप औषध नाही आणि लस अजून उपलब्ध झालेली नाही.  जनजागृती करताना मास्क, सोशल डिस्टंसिंग हेच औषध आणि लस आहे असे नागरिकांना समजून सांगतले आणि अशा पद्धतीने कोरोनासोबत आपण जगायला शिकलो तर लॉकडाऊन नाही तर अनलॉकिंगची प्रक्रिया आणखी सोपी व जलद होईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Infectious-disease-control-hospitals-will-be-started-in-all-districts-of-Maharashtra-including-Mumbai-Chief-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा झाले कमी ; राजेश टोपे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-test-rates-were-again-low-in-the-state-Rajesh-Tope</link>
            <description>मुंबई : राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्य शास</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-13/hmmaharshtra.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्य शासनाने समिती नेमून काही दिवसांपूर्वी कोरोना चाचण्यांचे दर निश्चित केले होते. रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतला त्यासाठी २२०० रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर त्यााठी २५०० रुपये आकारायचा निर्णय झाला होता. काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात त्यांच्याकडून २८०० रुपये आकारले जात होते. अशा वेळी त्यांच्याकडून २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये आकारावेत असे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले.
मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे चाचण्यांसाठी लागणारे रिएजंटस्, व्हीटीएम कीट व पीपीई किट यांची उपलब्धता वाढल्याने त्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे तपासणी खर्चात कपात होणे आवश्यक होते. याबाबी लक्षात घेऊन प्रयोगशाळा व किटस् उत्पादकांशी चर्चा करून समितीने शिफारशींसह आपला अहवाल शासनला सादर केला. त्यानुसार चाचण्यांचे पुन्हा सुधारीत दर निश्चित करण्यात आले.
त्यामुळे आता सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि सॅम्पलचे रिपोर्टीग त्याकरीता २२०० रुपयांऐवजी १९०० रुपये आकारण्यात येईल. तर स्वॅब कलेक्शन सेंटर, कोरोना केअर सेंटर्स, क्वारंटाईन सेंटरमधील येथून स्वॅब घेतल्यास २५०० रुपयांऐवजी २२०० आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २५०० रुपये सुधारीत दरानुसार आकारण्यात येणार आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-test-rates-were-again-low-in-the-state-Rajesh-Tope</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पार्थ अद्याप अपरिपक्व ! -  शरद पवार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Parth-still-immature--Sharad-Pawar</link>
            <description>मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना फटकारल्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी त्यांची पाठराखण केली आहे. “पार्थ… लंबी रेस का घोडा है” असे ट्वीट नितेश राणेंनी केले आहे. “आज परत सांगतो.. पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा !!” असे ट</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-13/parthpawar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना फटकारल्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी त्यांची पाठराखण केली आहे. “पार्थ… लंबी रेस का घोडा है” असे ट्वीट नितेश राणेंनी केले आहे. “आज परत सांगतो.. पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा !!” असे ट्वीट नितेश राणेंनी केले आहे.

पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”

“सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची हीच भावना आहे. मी गृहमंत्री अनिल देशमुख  यांना विनंती केली, की राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी सुरु करावी” सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या आपल्या  ट्वीटमध्ये पार्थ पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं होतं. पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला छेद देणाऱ्या भूमिका दोन वेळा घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Parth-still-immature--Sharad-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माथेरानमध्ये फुलपाखरांच्या १४० नव्या प्रजाती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/140-new-species-of-butterflies-in-Matheran</link>
            <description>माथेरान : माथेरानची ओळख केवळ एक पर्यटनस्थळ अशीच होती, पण आता तेथे १२५ वर्षांनंतर फुलपाखरांच्या १४० प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी १८९४ मध्ये ७८ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद होती. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि सोमैया विद्याविहार विद्यापीठातील संशोधकांनी माथेरानच्या फुलपाखरांवर केलेला अभ्यास ‘बायोडायव्हर्सिटी डाटा जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

मुंबईपासून हाकेच्या जवळच असलेल्या माथेरानमध्ये जे. ए. बेथम यांनी एप्रिल आणि मे १८९४ मध्ये माथेरानच्या पहाडांमध्ये सर्वेक्षण केले. त्यावेळी त्यांनी ७८ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद केली होती. मुंबईतील संशोधकांनी भविष्यात या ठिकाणी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-12/butterfly.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[माथेरान : माथेरानची ओळख केवळ एक पर्यटनस्थळ अशीच होती, पण आता तेथे १२५ वर्षांनंतर फुलपाखरांच्या १४० प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी १८९४ मध्ये ७८ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद होती. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि सोमैया विद्याविहार विद्यापीठातील संशोधकांनी माथेरानच्या फुलपाखरांवर केलेला अभ्यास ‘बायोडायव्हर्सिटी डाटा जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

मुंबईपासून हाकेच्या जवळच असलेल्या माथेरानमध्ये जे. ए. बेथम यांनी एप्रिल आणि मे १८९४ मध्ये माथेरानच्या पहाडांमध्ये सर्वेक्षण केले. त्यावेळी त्यांनी ७८ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद केली होती. मुंबईतील संशोधकांनी भविष्यात या ठिकाणी संशोधन करावे आणि फुलपाखरांच्या आणखी काही प्रजाती शोधून काढाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी त्या वेळी व्यक्त केली होती. आता १२५ वर्षांनी बीएनएचएस आणि सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या संशोधकांनी माथेरानच्या फुलपाखरांचा अभ्यास केला आहे. शोधलेल्या फुलपाखरांच्या काही प्रजातींचा समावेश वन्यजीव कायद्यानुसार प्रथम आणि द्वितीय श्रेणीत होत असल्याचे आढळले. ‘डबल बॅण्डेड क्रो’ हे फुलपाखरू या संशोधक चमूला प्रथमच आढळले.
बीएनएचएस आणि सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या संशोधकांनी २०११ ते २०१९ या आठ वर्षांत सुमारे १४० फुलपाखरांच्या प्रजाती आणि २२ हजारांहून अधिक फुलपाखरांची निरीक्षणे नोंदवली. ‘विसरलेल्या रत्नांचा शोध : १२५ वर्षांनंतर माथेरानच्या फुलपाखरांना भेट आणि भारतीय फुलपाखरांची कृतिशीलता व हंगामी वर्णनाकरिता नवी रंग बारकोड पद्धतीची ओळख’ असे त्यांच्या संशोधन पत्रिकेचे शीर्षक आहे.

माथेरान हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेच, पण त्याचबरोबर ते पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे येथील जैववैविध्य जपणे हे एक आव्हान आहे. त्यासाठी जैवविविधतेची विस्तृत माहिती आवश्यक आहे. पर्यटकांची वाढती गर्दी, त्यामुळे होणारा कचरा आणि विकासकामे यामुळे प्रत्येक छोटय़ामोठय़ा घटकावर होणाऱ्या परिणामांचा विचार करताना अशी यादी महत्त्वाची ठरते.
* मंदार सावंत, डॉ. निखिल मोडक, सागर सारंग यांनी माथेरानच्या जंगलात आठ वर्षे संशोधन केले. त्यासाठी रंग बारकोडचा वापर केला.
* रंग बारकोड पद्धतीमुळे सामान्य निरीक्षकांनाही फुलपाखराचे वैविध्य समजणे सोपे जाते, सादरीकरणातही त्याचा चांगला वापर.
* रंग बारकोडमुळे फुलपाखरांच्या क्रियाकल्पांची माहिती पोहोचवण्यास उपयोगी.
* फुलपाखरांच्या दीर्घकालीन अभ्यासामुळे पर्यावरणाचे तंत्रज्ञान समजून घेण्यास, त्याच्या संरक्षणास मदत.
* ‘बीएनएचएस’चे सहलेखक डॉ. निखिल मोडक यांचे जैववैज्ञानिक तंत्र वापरण्यात मोलाचे योगदान.
माथेरानच्या जंगलातील फुलपाखरांना कॅमेऱ्यात कैद करताना आम्हालाही भविष्यात आपण यावर शोधनिबंध तयार करू किंवा आपल्या या अभ्यासाचे रूपांतर शोधनिबंधात होईल, असे वाटले नव्हते.
– मंदार सावंत, बीएनएचएस ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/140-new-species-of-butterflies-in-Matheran</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईच्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटय़ांनाही आता ‘रेडिओ कॉलर’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Leopards-at-Sanjay-Gandhi-National-Park-in-Mumbai-Borivali-now-have-radio-callers</link>
            <description>मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावून होणार आहे. सलग दोन वर्षांच्या या अभ्यासानंतर मानव-बिबट सहसंबंधांच्या अभ्यासाचे निष्कर्ष समोर येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. 

बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावून त्यांचा भ्रमणमार्ग, अधिवास आणि आवास क्षेत्र समजून घेण्यास या अभ्यासातून मदत होणार आहे. याकरिता वन्यजीव संवर्धन संस्था-भारत आणि वनखाते यांच्यात सामंजस्य करार झाला होता. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांनी यासाठी परवनगी देखील दिली होती. मात्र, वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अधिसूची एकमध्ये बिबट येत असल्याने त्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाच्या परवानगीची आवश्यक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-12/radiocoller.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावून होणार आहे. सलग दोन वर्षांच्या या अभ्यासानंतर मानव-बिबट सहसंबंधांच्या अभ्यासाचे निष्कर्ष समोर येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. 

बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावून त्यांचा भ्रमणमार्ग, अधिवास आणि आवास क्षेत्र समजून घेण्यास या अभ्यासातून मदत होणार आहे. याकरिता वन्यजीव संवर्धन संस्था-भारत आणि वनखाते यांच्यात सामंजस्य करार झाला होता. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांनी यासाठी परवनगी देखील दिली होती. मात्र, वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अधिसूची एकमध्ये बिबट येत असल्याने त्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाच्या परवानगीची आवश्यकता होती. मागील आठवडय़ात ही परवानगी मिळाली असून लवकरच या अभ्यासाला सुरुवात होणार आहे.

 याअंतर्गत राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या आणि शहराच्या वेशीवर वावर असणाऱ्या पाच बिबटय़ांना (तीन मादी व दोन नर ) रेडिओ कॉलर लावण्यात येईल. या संपूर्ण प्रकल्पासाठी ६२ लाख रुपयांचा खर्च येणार असून ४० लाख रुपये राज्याच्या वनखात्याकडून तर उर्वरित रक्कम वन्यजीव संवर्धन संस्था-भारत यांच्याकडून दिली जाणार आहे. निधीच्या उपलब्धतेनंतर परदेशातून या रेडिओकॉलर मागवण्यात येतील. जानेवारी २०२१ पर्यंत हा प्रकल्प सुरू होईल.


राज्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघ आणि माणसांचा तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बिबट आणि माणसांचा संघर्ष नित्याची बाब झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने गेल्या काही वर्षांपासून वाघांना रेडिओ कॉलर लावून अभ्यास केला जात आहे. त्याच धर्तीवर आता वन्यजीव संवर्धन संस्था-भारत यांच्या सहकार्याने बिबटय़ांना जीपीएस-जीएसएम कॉलर लावून मानव-बिबट सहसंबंधांवर प्रकाश टाकला जाणार आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्रालयाने दूरमिती पद्धतीने होणाऱ्या या अभ्यासासाठी  १४ जुलैला ही मंजुरी दिली.


प्रकल्पाची वैशिष्टय़े
*  मानव व बिबटय़ातील परस्परसंबंध व एकमेकांशी ते कसे जुळवून घेतात हे पाहणे.
* मुंबईतील बिबट उत्तरेकडील मोठा रस्ता ओलांडून तुंगारेश्वर अभयारण्यात कसे जातात ते पाहणे.
* संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट तेथील जागा व वेळेचा वापर कशाप्रकारे करतात ते समजून घेणे.
* अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारे या क्षेत्रातील बिबटय़ांचा वावर व संघर्ष निवारणसंबंधी शिफारशी सुचवणे.
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल विभागाने याला मान्यता दिली याचा अनंद आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या लाजाळू प्राण्याबाबत अमूल्य माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.
– सुनील लिमये, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव)
आधीच्या प्रकल्पातून ग्रामीण भागात बिबट माणसांसोबत कसे राहतात, याविषयी बरीच माहिती मिळाली आहे. पण इतकी घनदाट मानववस्ती असलेल्या भागात आणि माणसांच्या इतक्या जवळ बिबट कसे राहतात हे जाणून घेण्यासाठीचा हा पहिलाच अभ्यास असेल.
– डॉ. विद्या अत्रेय, वन्यजीव संवर्धन संस्था, भारत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Leopards-at-Sanjay-Gandhi-National-Park-in-Mumbai-Borivali-now-have-radio-callers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Aditya-Thackeray-as-the-Chairman-of-the-Padma-Awards-Committee</link>
            <description>मुंबई :  केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावर आणि राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

केंद्र सरकारतर्फे दरवर्षी हे पुरस्कार; कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, उद्योग, क्रीडा, वैद्यक, सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. याच नावांची शिफारस करण्यासंदर्भातील काम या समितीच्या माध्यमातून केले जाते. यंदा या समितीचे अध्यक्षपद आदित्य ठाकरेंना देण्यात आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-12/adityathakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावर आणि राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

केंद्र सरकारतर्फे दरवर्षी हे पुरस्कार; कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, उद्योग, क्रीडा, वैद्यक, सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. याच नावांची शिफारस करण्यासंदर्भातील काम या समितीच्या माध्यमातून केले जाते. यंदा या समितीचे अध्यक्षपद आदित्य ठाकरेंना देण्यात आले आहे. या नियुक्तीनंतर त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट शिवसेनेचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे कॅबीनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांनी केलं आहे.
राजेश क्षीरसागर यांनी, “वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनंदन आदित्य ठाकरे साहेब,” असे ट्विट करत या नियुक्तीबद्दल आदित्य यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आदित्य ठाकरे हे पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष असून या समितीमध्ये पाच कॅबिनेट मंत्री, दोन राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा एकूण नऊ जणांचा समावेश आहे. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.  प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी या दोघांचीही या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही ट्विटवरुन या समितीमध्ये निवड झालेल्यांचे अभिनंदन केलं आहे.

समितीची शिफारस स्वीकारली जाईलच असे नाही
या पुरस्कारासाठी ऑक्टोबरमध्ये ही समिती आपल्या शिफारशी केंद्र सरकारला पाठवते. मात्र, उल्लेखनीय बाब अशी की, या समितीने केलेल्या शिफारशी निव्वळ उपचाराचा भाग झाल्याचा अनुभव आहे. कारण, समितीने केलेल्या शिफारशी केंद्र सरकार स्वीकारेलच याची खात्री नसते. केंद्र सरकार आपल्या स्त्रोतांकडून, तसेच खासदार, मंत्री, सामाजिक संस्था व व्यक्तींकडूनही योग्य व्यक्तींचा शोध घेऊन या पुरस्काराची घोषणा करू शकते. 1954 मध्ये सुरू झालेले पद्म पुरस्कार 1978-79 आणि 1993 ते 1997 या कालावधीत स्थगित केले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Aditya-Thackeray-as-the-Chairman-of-the-Padma-Awards-Committee</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १३ ऑगस्टपासून शिथिल होणार : अमित देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdown-in-Latur-district-to-be-relaxed-from-August-13-Amit-Deshmukh</link>
            <description>मुंबई :  कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या 13 ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे तर 17 ऑगस्टपासून मागे घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व  सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

जिल्ह्यातील लॉकडाऊन संदर्भात बोलताना देशमुख म्हणाले, लातूर जिल्ह्यात घोषित करण्यात आलेला लॉकडाउन हा प्रमुख्याने कोविड-19 नियंत्रणासाठी आरोग्य सेवा त्याचप्रमाणे वैद्यकीय  क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीचा सल्ला घेऊनच लागू करण्यात आला होता. लॉकडाऊन दरम्यान कार्यरत असणाऱ्या यंत्रणांनी ट्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-12/amitdeshm.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या 13 ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे तर 17 ऑगस्टपासून मागे घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व  सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

जिल्ह्यातील लॉकडाऊन संदर्भात बोलताना देशमुख म्हणाले, लातूर जिल्ह्यात घोषित करण्यात आलेला लॉकडाउन हा प्रमुख्याने कोविड-19 नियंत्रणासाठी आरोग्य सेवा त्याचप्रमाणे वैद्यकीय  क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीचा सल्ला घेऊनच लागू करण्यात आला होता. लॉकडाऊन दरम्यान कार्यरत असणाऱ्या यंत्रणांनी ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा अवलंब केला होता याचे  चांगले परिणाम दिसून येत आहेत.

लॉकडाऊन उठल्यानंतर म्हणजेच येत्या सतरा तारखेपासून टेस्ट टेस्ट आणि ट्रीट ही कार्यपद्धती स्वीकारण्यात येणार आहे याच्या अंमलबजावणीत सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. कोविड-19 ही जागतिक आपत्ती आहे. या आपत्तीशी सामना करताना शासन मागे राहिले नाही. मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. हात स्वच्छ धुणे तोंडावर मास्क लावणे त्याचप्रमाणे सामाजिक अंतर पाळणे या गोष्टी आपणाला यापुढेही स्वीकाराव्या लागणार आहेत.

लातूर जिल्ह्यात कोविड-19 ला आळा घालण्यासाठी जिल्हा आणि शहरांच्या सीमांवर अधिक दक्षता बाळगण्याचे काम संबंधित यंत्रणा आता करणार आहेत.  जिल्ह्यात तसेच शहरात प्रवेश करणाऱ्यांच्या तपासण्या करण्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल.

कोविड -19 नियंत्रणासाठी 1 लाख अँटिजन टेस्ट केल्या जातील यासाठी खाजगी लॅबचे ही सहकार्य घेतले जाईल. कोणत्याही व्यक्तीला ही  चाचणी करून घ्यावयाची असल्यास ती सहजपणे करून घेता येईल. कोविड-19 उपचारासाठी आता लातूर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी ही पुढाकार घेतला आहे याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

कोविड -19 चा प्रादुर्भाव इतक्यात संपणार नाही कदाचित यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागेल असा अंदाज सर्वत्र व्यक्त केला जात आहे हे लक्षात घेतले तर सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत नागरिकांनीही आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून अधिक काळजी घ्यावी असे आवाहनही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन येत्या 13 तारखेपासून शिथिल  होऊन 17 ऑगस्ट पर्यंत तो मागे घेण्यात येईल असे असले तरीही पुरेशी दक्षता घेण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नवीन नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. हे नियम काटेकोरपणे पाळून जिल्हा यंत्रणा आणि शासनाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही अमित देशमुख यांनी केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdown-in-Latur-district-to-be-relaxed-from-August-13-Amit-Deshmukh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ टागोर नगर स्मशान भूमीत वैमानिक दीपक साठे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Final-farewell-to-pilot-Deepak-Sathe-at-Tagore-Nagar-Cemetery</link>
            <description>मुंबई : टागोर नगर येथील स्मशान भूमीत एअर इंडियाचे वैमानिक आणि माजी IAF ऑफिसर वैमानिक दीपक साठे यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान 7 ऑगस्टला दुबई वरून वंदे भारत मोहिमेअंतर्गत चालवण्यात आलेल्या एअर इंडियाचे विमानाला कोझिकोडे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात झाला. ह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-12/dipak-sthte.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : टागोर नगर येथील स्मशान भूमीत एअर इंडियाचे वैमानिक आणि माजी IAF ऑफिसर वैमानिक दीपक साठे यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान 7 ऑगस्टला दुबई वरून वंदे भारत मोहिमेअंतर्गत चालवण्यात आलेल्या एअर इंडियाचे विमानाला कोझिकोडे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात झाला. हे विमान लॅन्ड होताना झालेल्या अपघातात त्याचे दोन तुकडे झाले. विमानाचा एक भाग दरीत कोसळला. यामध्ये मुख्य वैमानिक दीपक साठे आणि को-पायलट सह 17 जणांचा मृत्यू झाला.

दीपक साठे हे भारतीय वायुसेनामध्ये कार्यरत होते. दीपक साठे यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर एअरफोर्स अ‍ॅकेडमीत प्रतिष्ठीत मानला जाणार 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' सन्मान मिळवला होता. एअरफोर्समध्ये नोकरी केल्यानंतर दीपक हे एअर इंडियामध्ये व्यावसायिक सेवेत रुजू झाले होते. मिग विमानांसोबतच एअर इंडियाच्या एअरबस310 विमान आणि बोइंग 737 विमानांचे उड्डाण केले होते.

दीपक साठे यांनी IX-1344 या दुबई- कोझिकोडे विमानाच्या उड्डाणादरम्यान स्वतःचा जीव धोक्यात टाकून प्रवाशांचे प्राण वाचवले. महाराष्ट्र सरकारने देखील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना शासकीय इतमामामध्ये अंतिम निरोप देण्याचा निर्णय घेतला. दीपक साठे यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागपूरमध्ये त्यांच्या आई-वडीलांच्या भेटीला राज्याचे गृहमंत्री अनिल देशनुख स्वतः गेले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Final-farewell-to-pilot-Deepak-Sathe-at-Tagore-Nagar-Cemetery</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे पुढील वेळापत्रक जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Announced-the-next-schedule-of-the-eleventh-online-admission</link>
            <description>मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मागील महिन्यात सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 26 जुलैपासून विद्यार्थ्यांना प्रवेशाचा भाग-1 भरण्यास वेळ दिला होता. त्यानंतर आता अकरावी प्रवेश अर्जाचा भाग- 2 विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टपासून भरायचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आपले कॉलेज पसंतीक्रम भरायचा आहे.
शिक्षण संचालनालयाने अखेर सोमवारी (10 ऑगस्ट) अकरावी ऑनलाईन प्रवेश पहिल्या गुणवत्ता यादीपर्यंतचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार पहिली गुणवत्ता यादी 30 ऑगस्टला जाहीर होणार आहे. ज्या विद्यार्थ्याचा प्रवे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-11/online-admission.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मागील महिन्यात सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 26 जुलैपासून विद्यार्थ्यांना प्रवेशाचा भाग-1 भरण्यास वेळ दिला होता. त्यानंतर आता अकरावी प्रवेश अर्जाचा भाग- 2 विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टपासून भरायचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आपले कॉलेज पसंतीक्रम भरायचा आहे.
शिक्षण संचालनालयाने अखेर सोमवारी (10 ऑगस्ट) अकरावी ऑनलाईन प्रवेश पहिल्या गुणवत्ता यादीपर्यंतचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार पहिली गुणवत्ता यादी 30 ऑगस्टला जाहीर होणार आहे. ज्या विद्यार्थ्याचा प्रवेश अर्जाचा भाग 1 अजूनही भरणे बाकी आहे त्यांना सुद्धा भाग 1 आणि भाग-2 सोबत भरायची संधी आहे. सोबतच 12 ऑगस्टपासून अल्पसंख्यांक, इनहाऊस आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश आणि पहिल्या गुणवत्ता यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम भरण्यास सुरुवात होणार आहे.
या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रासाठी लागू असणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील यांनी अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक प्रवेशाच्या वेबसाईटवर जाहीर केले. या वेळापत्रक अर्जाचा भाग 2 ते पहिल्या गुणवत्ता यादीपर्यंत वेबसाईटवर दिले आहे पुढील प्रवेश फेरी तसेच विशेष फेऱ्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येतील

अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया वेळापत्रक
12 ते 22 ऑगस्ट : अर्जाचा भाग 2 भरणे. यामध्ये पहिल्या नियमित गुणवत्ता यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम नोंदविणे, कोट्याअंतर्गत प्रवेश, कोट्यातील शिल्लक जागा ऑनलाईनसाठी उपलब्ध करणे.

23 ते 25 ऑगस्ट : तात्पुरती- संभाव्य गुणवत्ता यादी जाहीर होणार. यामध्ये सर्व पात्र विद्यार्थ्याचा समावेश असणार. यादीवर हरकती, आक्षेप विद्यार्थ्यांना नोंदवता येणार.

30 ऑगस्ट : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार

31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर : संबंधित कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यात येणार

ज्या विद्यार्थ्याला पहिल्या पसंती क्रमांकाचे कॉलेज मिळाले त्यांना त्या कॉलेजात प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. प्रवेश न घेतल्यास त्यांना विशेष फेरीपर्यत थांबावे लागेल. शिवाय ज्यांनी पहिल्या फेरीत पहिला सोडून इतर पसंती क्रमांकाचे कॉलेज मिळून सुद्धा प्रवेश निश्चित केले नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये सहभागी होता येईल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Announced-the-next-schedule-of-the-eleventh-online-admission</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजपचेच आमदार राष्ट्रवादीत यायला इच्छुक: नवाब मलिक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-MLAs-want-to-join-NCP-Nawab-Malik</link>
            <description>मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. परंतु ही निव्वळ खोटी अफवा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. याउलट भाजपचेच आमदार राष्ट्रवा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-11/nawabmalik.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. परंतु ही निव्वळ खोटी अफवा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. याउलट भाजपचेच आमदार राष्ट्रवादीत यायला इच्छुक असल्याचा मोठा खुलासा नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून त्यांनी दिला आहे.

यावर नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, “विरोधकांकडून आमचे आमदार जाणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. आमचे आमदार जाण्याऐवजी निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत यायला आतुर झाले आहेत. परंतु  यावर लवकरच निर्णय होऊन माहिती दिली जाईल, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मेगाभरती झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु ही मेगाभरती होऊनही भाजपला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता आली नाही. तर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाली. अशातच आता भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा घरवापसी करणार असल्याचा मोठा दावा नवाब मलिक यांनी केल्याने या चर्चा आता आणखी रंगणार आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-MLAs-want-to-join-NCP-Nawab-Malik</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १७ ऑगस्टपासून “या” जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे उठवणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-lockdown-in-this-district-will-be-completely-lifted-from-August-17</link>
            <description>मुंबई :  कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात १ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या १३ ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे तर १७ ऑगस्टपासून पूर्णपणे मागे घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व  सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली .

जिल्ह्यातील लॉकडाऊन संदर्भात देशमुख म्हणाले, लातूर जिल्ह्यात घोषित करण्यात आलेला लॉकडाउन हा प्रमुख्याने कोरोना नियंत्रणासाठी आरोग्यसेवा त्याचप्रमाणे वैद्यकीय  क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीचा सल्ला घेऊनच लागू करण्यात आला होता. लॉकडाऊन दर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-11/lockdwn5.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात १ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या १३ ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे तर १७ ऑगस्टपासून पूर्णपणे मागे घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व  सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली .

जिल्ह्यातील लॉकडाऊन संदर्भात देशमुख म्हणाले, लातूर जिल्ह्यात घोषित करण्यात आलेला लॉकडाउन हा प्रमुख्याने कोरोना नियंत्रणासाठी आरोग्यसेवा त्याचप्रमाणे वैद्यकीय  क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीचा सल्ला घेऊनच लागू करण्यात आला होता. लॉकडाऊन दरम्यान कार्यरत असणाऱ्या यंत्रणांनी ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा अवलंब केला होता याचे  चांगले परिणाम दिसून येत आहेत.

लॉकडाऊन उठल्यानंतर म्हणजेच येत्या 17 तारखेपासून टेस्ट, टेस्ट आणि टेस्ट ही कार्यपद्धती स्वीकारण्यात येणार आहे. याच्या अंमलबजावणीत सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. कोरोना ही जागतिक आपत्ती आहे. या आपत्तीशी सामना करताना शासन मागे राहिले नाही. मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. हात स्वच्छ धुणे, तोंडावर मास्क लावणे त्याचप्रमाणे सामाजिक अंतर पाळणे या गोष्टी आपणाला यापुढेही स्वीकाराव्या लागणार आहेत. लातूर जिल्ह्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा आणि शहरांच्या सीमांवर अधिक दक्षता बाळगण्याचे काम संबंधित यंत्रणा आता करणार आहेत.  जिल्ह्यात तसेच शहरात प्रवेश करणाऱ्यांच्या तपासण्या करण्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल.कोरोना नियंत्रणासाठी १ लाख अँटिजन टेस्ट केल्या जातील यासाठी खाजगी लॅबचेही सहकार्य घेतले जाईल. कोणत्याही व्यक्तीला ही  चाचणी करून घ्यावयाची असल्यास ती सहजपणे करून घेता येईल.

कोरोनाचा प्रादुर्भाव इतक्यात संपणार नाही कदाचित यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागेल असा अंदाज सर्वत्र व्यक्त केला जात आहे हे लक्षात घेतले तर सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत नागरिकांनीही आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून अधिक काळजी घ्यावी असे आवाहनही वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी केले आहे. लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन येत्या १३ तारखेपासून शिथिल  होऊन १७ ऑगस्टपर्यंत तो मागे घेण्यात येईल, असे असले तरीही पुरेशी दक्षता घेण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नवीन नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. हे नियम काटेकोरपणे पाळून जिल्हा यंत्रणा आणि शासनाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-lockdown-in-this-district-will-be-completely-lifted-from-August-17</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रशासक, स्वातंत्र्य सैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवक किंवा सक्षम अधिकारी यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण : हसन मुश्रीफ  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Flag-hoisting-by-administrators-freedom-fighters-anti-dispute-committee-chairpersons-gram-sevaks-or-competent-officials</link>
            <description>मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या स्वातंत्र्यदिनी संबंधित गावांमध्ये प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पण एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असलेल्या प्रशासकांच्या बाबतीत त्यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी एका गावात ध्वजारोहण करावे, इतर गावात स्वातंत्र्य सैनिक किंवा तंटामुक्ती समिती अध्यक्ष किंवा ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकारी यांनी नेमलेले सक्षम अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे जिल्हा परिषदांना सूचित करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ध्वजसंहितेनुसार ग्रामीण भागात सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. ज्या गावांमध्ये सरपंच कार्यरत आहेत, तिथे स्वात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-11/hasanmushrif.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या स्वातंत्र्यदिनी संबंधित गावांमध्ये प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पण एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असलेल्या प्रशासकांच्या बाबतीत त्यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी एका गावात ध्वजारोहण करावे, इतर गावात स्वातंत्र्य सैनिक किंवा तंटामुक्ती समिती अध्यक्ष किंवा ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकारी यांनी नेमलेले सक्षम अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे जिल्हा परिषदांना सूचित करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ध्वजसंहितेनुसार ग्रामीण भागात सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. ज्या गावांमध्ये सरपंच कार्यरत आहेत, तिथे स्वातंत्र्यदिनी नियमानुसार ध्वजारोहण होईल. पण ज्या ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या आहेत, तिथे कोरोना संकटामुळे निवडणुका झालेल्या नाहीत. या ग्रामपंचायतींवर गावातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण याबाबत सध्या उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या अंतरिम आदेशाप्रमाणे अशा ग्रामपंचायतींवर प्राधान्याने शासकीय अधिकारी व नंतर आवश्यक तेथे कारणे देऊन योग्य व्यक्तीस प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित शासन निर्णयास स्थगिती दिली आहे. शासनाने प्रशासक नियुक्तीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. या निर्णयास स्थगिती देऊन हे अधिकार शासनाचे आहेत, असे आदेश देण्यात आले. या दोन्ही निर्णयाप्रमाणे शासनास मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर खाजगी योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून निवड करणे शक्य होते. पण उच्च न्यायालयाचा अंतिम आदेश होत नाही तोपर्यंत खाजगी योग्य व्यक्तीची निवड करणे योग्य नाही असा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी मुंबई, औरंगाबाद व नागपूर खंडपीठांकडे याबाबत दाखल झालेल्या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी मुंबई उच्च न्यायालय येथील न्या. शिंदे साहेब यांच्या खंडपीठाकडे वर्ग केल्या आहेत. मागील आठवड्यात पावसामुळे सुनावणी होऊ शकली नाही. जोपर्यंत अंतिम सुनावणी होऊन निर्णय होत नाही तोपर्यंत शासकीय अधिकारीच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याची कारवाई झालेली आहे. एका अधिकाऱ्यास त्यांचा मुख्य कार्यभार व ३ ते ४ ग्रामपंचायतींचा प्रशासकाचा कार्यभार याशिवाय कोरोनाची ड्युटी असे कार्यभार आहेत.

त्यामुळे स्वातंत्र्य दिनी या प्रशासकांनी ध्वजारोहणासाठी एका गावाची निवड करुन त्या ठिकाणी ध्वजारोहण करावे. त्यांच्या कार्यभारामधील उर्वरित गावांमध्ये स्वातंत्र्यसैनिक असतील व ध्वजारोहण करण्यासाठी त्यांची तब्येत उत्तम असेल तर त्यांना प्राधान्य राहील. अन्यथा तंटामुक्त समिती अध्यक्ष ध्वजारोहण करतील. हे पद रिक्त असल्यास ग्रामसेवक किंवा या तीनपैकी शक्य नसल्यास गटविकास अधिकारी यांनी एखाद्या शासकीय अधिकाऱ्याची ध्वजारोहणासाठी नियुक्ती करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या संकटकाळात यासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन झेंडावंदनाचा कार्यक्रम करावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Flag-hoisting-by-administrators-freedom-fighters-anti-dispute-committee-chairpersons-gram-sevaks-or-competent-officials</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच राज्य शासनाची प्राथमिकता : मुख्यमंत्री  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Priority-to-health-facilities-is-the-priority-of-the-state-government-Chief-Minister</link>
            <description>बुलडाणा : कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच कामांमध्ये आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालयाच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात केले. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण व निर्मिती करतानाच प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ तयार करणे आवश्यक असून त्यासाठी बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल असेही ठाकरे यांनी सांगितले.

बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालय व देऊळगाव राजा येथील कोविड हेल्थ सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश ए</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-11/lokdwnextend.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बुलडाणा : कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच कामांमध्ये आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालयाच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात केले. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण व निर्मिती करतानाच प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ तयार करणे आवश्यक असून त्यासाठी बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल असेही ठाकरे यांनी सांगितले.

बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालय व देऊळगाव राजा येथील कोविड हेल्थ सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे, दे. राजा नगराध्यक्ष सुनीता शिंदे, बुलडाणा कृ.उ.बा.स. सभापती जालींधर बुधवत, जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, मो. सज्जाद आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रास्ताविकात बुलडाणा येथील स्त्री रूग्णालय व देऊळगाव राजा येथील टाटा ट्रस्टच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर इमारतीची वैशिष्ट्ये सांगितली. तसेच याकामी टाटा समूहाने केलेल्या सहयोगाबद्दल आभार व्यक्त केले. जिल्ह्यात कोविड चाचणी प्रयोगशाळा उभारणीचे काम सुरू असून तेही लवकरच पूर्णत्वास येईल, अशी माहिती दिली. त्याचबरोबर या आरोग्य सुविधांच्या निर्मितीमुळे कोविड रूग्णालय व कोविड केअर सेंटर येथे अनुक्रमे 100 व 20 खाटांची सोय झाल्याचेही स्पष्ट केले. बुलडाणा जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी द्यावी, अशी मागणीही मांडली. 

त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई- लोकार्पण करून दोन्ही रूग्णालयात उपलब्ध सुविधांची चित्रफीत दाखविण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, तंत्रज्ञानामुळे सगळे जण आपापल्या ठिकाणाहून कार्यक्रमात सहभागी होत आहेत. कोरोनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. एकीकडे दैनंदिन कामकाज सुरू ठेवणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे लोकांचे प्राण वाचविणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अत्यंत महत्वाचे काम सर्वांच्या सहभागातनूच होऊ शकते. सगळ्यांच्या सहभागातूनच हा ‘गोवर्धन’ आपण उचलू शकतो. अशा कार्यात सहभाग दिल्याबद्दल टाटा समूहाला ठाकरे यांनी धन्यवाद दिले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनामुळे ऑनलाईन तंत्राचा वापर शिक्षणापासून ते कार्यालयापर्यंत सर्वत्र होऊ लागला आहे. केवळ अद्ययावत सुविधा उपलब्ध केल्या म्हणजे रूग्ण बरा होत नाही. त्यासाठी आवश्यक डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यासारख्या प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मितीही आवश्यक आहे. त्यासाठीच बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा प्रस्ताव द्यावा. कोविडवरील उपचारांसाठी आवश्यक औषधांची उपलब्धता, ऑक्सिजन उपलब्धता, प्राणरक्षक औषधे यासारख्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासनाने जिल्हास्तरीय टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्सला असणाऱ्या कोणत्याही मार्गदर्शनासाठी ते विनाविलंब मुंबई स्थित टास्क फोर्ससी संपर्क साधून मदत मिळवू शकतात. असेही ठाकरे यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, टाटा समूहाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अद्ययावत रूग्णालय जिल्ह्यात सुरू होत असल्याबाबत आनंद आहे. जिल्ह्यात वैद्यकीय सेवेसाठी आवश्यक पदांची भरती अधिक गतिमानतेने पूर्ण करून सर्व रिक्त पदे भरण्यात येतील.

यावेळी टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. श्रीनाथ यांनीही मनोगत व्यक्त केले. खासदार प्रतापराव जाधव यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीच्या मागणीचा पुनरूच्चार केला. स्वागतपर भाषण जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस यांनी केले. तर आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी मानले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Priority-to-health-facilities-is-the-priority-of-the-state-government-Chief-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत : पंतप्रधान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Central-government-with-state-governments-in-case-of-emergency-Prime-Minister</link>
            <description>मुंबई :

 आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय असून संकटाशी मुकाबला करताना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या सूचना आणि योजनांवर संबंधित केंद्रीय विभागाने विचार करून  निर्णय घेण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी महाराष्ट्रात विशेषत: ५ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीची माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंटर स्टेट फ्लड मॅनेजमेंट सिस्टिम उपयुक्त असली तरी त्यामध्ये केंद्र शासनाचे प्रतिनिधी असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच  नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी व सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करावी अशी मागणी केली.

पंतप्रधानांनी महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि आसाम  या सहा राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत संरक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-11/pm.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

 आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय असून संकटाशी मुकाबला करताना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या सूचना आणि योजनांवर संबंधित केंद्रीय विभागाने विचार करून  निर्णय घेण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी महाराष्ट्रात विशेषत: ५ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीची माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंटर स्टेट फ्लड मॅनेजमेंट सिस्टिम उपयुक्त असली तरी त्यामध्ये केंद्र शासनाचे प्रतिनिधी असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच  नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी व सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करावी अशी मागणी केली.

पंतप्रधानांनी महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि आसाम  या सहा राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि सहा राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी, एनडीआरएफ आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राला लवकरात लवकर मदत जाहीर करावी,
निसर्ग चक्रीवादळाने राज्यात १ हजार ६५ कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. तर ५  ऑगस्ट रोजी वादळासह पडलेल्या पावसाने मुंबईत अंदाजे ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे अशी माहिती देऊन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे राज्याला लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची मागणी केली.

माहूल पंपिंग स्टेशनसाठी जागा हस्तांतरित करावी
केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाची जागा मुंबई महानगरपालिकेस हस्तांतरित केल्यास माहुल पंपिंग स्टेशनच्या उभारणीच्या कामाला गती येईल. हे पंपिंग स्टेशन उभे राहिल्यास हिंदमाता, दादर, वडाळा या भागातील पावसाचे मोठ्या प्रमाणात साचणारे पाणी बाहेर काढणे शक्य होईल असेही ते म्हणाले.

कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर द्यावा
अतिवृष्टी आणि पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजनांवर भर देण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवली. नदीकाठी पूररेषेच्या आत राहणाऱ्या मानवी वस्त्या शोधून तेथील नागरिकांना इतरत्र हलवण्याची, योग्य जागी त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

विकासासाठी सोपे मार्ग निवडू नयेत, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा मीटरगेज मार्ग ब्रॉडगेज करताना तो व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून पर्यायी मार्गातून नेल्यास जंगलाचे रक्षण तर होईलच परंतु मानवी वस्तीलाही रेल्वेसेवेचा अधिक लाभ घेता येईल हे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी  सोपे मार्ग निवडल्यास प्रश्न अधिक जटील होतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी महाराष्ट्र नेहमीच पुढाकार घेईल हेही यावेळी सांगितले.

औरंगाबादसाठी डॉपलर रडारची मागणी
मराठवाड्याच्या हवामान अंदाजासाठी औरंगाबाद येथे  स्वतंत्र ३ x डॉपलर रडार उभारणीची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मुंबई आणि महाराष्ट्रातील पाऊस स्थिती
मुख्यमंत्र्यांनी बैठकीत मुंबईसह महाराष्ट्रात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती पंतप्रधानांना दिली. ते म्हणाले की,  मुंबईमध्ये  ५  ऑगस्ट रोजी २४ तासात ३३३ मिमी पाऊस झाला तर  ७० ते ८० किमी प्रति तास  व जास्तीत जास्त १०६ कि.मी प्रति तास वेगाने वारे वाहिले. कोणालाही कल्पना नव्हती एवढे मोठे संकट येईल. याही परिस्थितीत राज्य शासनाने आणि महापालिकेने सज्जता दाखवत पुढील काही तासांमध्ये स्थिती पूर्वपदावर आणली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या शहरात अनेक ठिकाणे ही सखल भागात ( लो लेवल) आहेत. त्यामुळे जेव्हा समुद्राला भरती असते तेव्हा आणि अतिवृष्टी झाली की पाणी साचतेच.  महापालिकेच्या पंपिंग स्टेशन्सच्या माध्यमातून पालिका अधिकाऱ्यांनी सक्षमपणे अनेक ठिकाणी चांगले काम केल्याने मोठ्या दुर्घटना टाळता आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.  नदी जोड प्रकल्प, रिअर टाईम डाटा साठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर, नदी किनारी होणारी अतिक्रमणे, फ्लड डॅम्स उभारणे, पूरग्रस्त भागातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेणे  अशा महत्त्वाच्या विविध विषयांवर राष्ट्रीय स्तरावर धोरण निश्चित करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Central-government-with-state-governments-in-case-of-emergency-Prime-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई म्हाडा उपाध्यक्षांसह पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Transfer-of-five-IAS-officers-including-Mumbai-MHADA-Vice-President</link>
            <description>मुंबई : कोरोना संकटात राज्य सरकारने आणखी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुंबई म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-11/IAS.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना संकटात राज्य सरकारने आणखी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुंबई म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात शिर्डी येथील साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून के.एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात मुंबई म्हाडाच्या उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची वन विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांची महाजेनकोच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मुख्य सचिवांच्या कार्यालयात उप सचिवपदी बदली करण्यात आली आहे. जलस्वराज्य प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक ए.ए.गुल्हाणे यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. शिर्डी येथील साई संस्थानच्या सीईओपदी सरकारकडून के.एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Transfer-of-five-IAS-officers-including-Mumbai-MHADA-Vice-President</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ झेंडावंदन संदर्भात सरकारची नियमावली, 'आत्मनिर्भर भारत' घोषणेचा प्रसार करा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Government-Rules-Atmanirbhar-Bharat-declaration-regarding-flag-waving</link>
            <description>मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमालाही लॉकडाऊन नियमावली बंधनकारक असणार आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने केवळ संबंधित संस्था वा व्यक्तीच्या पुढाकाराने कमी माणसांतच हा कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली. राज्य सरकारने परिपत्रक काढून यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आहे. यंदा भारत 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असून दरवर्षीप्रमाणे हा कार्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-11/ambhart.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमालाही लॉकडाऊन नियमावली बंधनकारक असणार आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने केवळ संबंधित संस्था वा व्यक्तीच्या पुढाकाराने कमी माणसांतच हा कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली. राज्य सरकारने परिपत्रक काढून यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आहे. यंदा भारत 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असून दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम साजरा करण्यावर यंदा मर्यादा आहेत. वस्तुस्थिती व सावधगिरीचा उपाय म्हणून हे निर्देश देण्यात आल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी परिपत्रक काढून काही सूचना केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुंबईतील मंत्रालयात सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. तर, राज्यपालांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण पार पडेल. राज्यातील इतर जिल्ह्यात व विभागीय क्षेत्रात पालकमंत्र्याच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. राज्यभर एकाचवेळी म्हणजे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात यावा, असे सांगण्यात आले आहे. तसेच, यंदाच्या ध्वजारोहण सोहळ्याला शहीद जवानांच्या पत्नी, आई-वडिल, कोरोना योद्धा आणि कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना आमंत्रित करावे, असेही सूचविण्यात आले आहे. 

कोरोनामुळे सामाजिक अंतर ठेऊन, लॉकडाऊनची नियमावली पाळून साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमातून सोशल मीडियाद्वारे आत्मनिर्भर भारत या घोषणेचा प्रसार करावा, असेही सांगण्यात आले आहे. नागरिकांनी सोशल मीडिया व डिजिटल मीडियातून ध्वजारोहण सोहळा साजरा करतान देशभक्तीपर गीते, वेबिनार यांचं आयोजन करावे. त्यासोबतच, घरातील बाल्कनीत आणि गच्चीवर जाऊन हाती तिरंगा फडकवावा, असेही आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Government-Rules-Atmanirbhar-Bharat-declaration-regarding-flag-waving</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आदिवासींच्या हितासाठी आदिवासी हित संरक्षण कक्षाची व आरोग्यासाठी आदिवासी आरोग्य संवर्धन कक्षाची स्थापना करणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Establishment-of-Tribal-Interest-Protection-Cell-for-the-benefit-of-Tribals-and-Tribal-Health-Conservation-Cell-for-Health</link>
            <description>नाशिक : 

दरवर्षी जागतिक आदिवासी गौरव दिन आपण मोठ्या जल्लोषात खुल्या मैदानात साजरा करत असतो. परंतु कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता आपण हा दिवस ऑनलाईन पध्दतीने साजरा करतोय. आदिवासी गौरव दिन साजरा करत असताना आदिवासी जमातीच्या वैचारिक जडण-घडणीसाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकासासाठी  हा दिवस ‘आदिवासी विकास मंथन दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे मत राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी व्यक्त केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘आदिवासी गौरव दिना’चा राज्यस्तरीय कार्यक्रम ऑनलाईन  पद्धतीने व्हिडिओ कॉन्फिरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मंत्री ॲड. पाडवी बोलत होते. राज्यातील सर्व आदिवासी बांधवांना या दिनाच्या ऑनलाईन शुभेच्छा देत असताना आदिवासी विकास मंत्री पाडवी बोलत होते. यावेळी आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, मुंबईहून आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या  आयुक्त पवनीत कौर, तर प्रत्यक्ष नाशिकचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, आदिवासी अपर आयुक्त गिरीष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-10/padavi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नाशिक : 

दरवर्षी जागतिक आदिवासी गौरव दिन आपण मोठ्या जल्लोषात खुल्या मैदानात साजरा करत असतो. परंतु कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता आपण हा दिवस ऑनलाईन पध्दतीने साजरा करतोय. आदिवासी गौरव दिन साजरा करत असताना आदिवासी जमातीच्या वैचारिक जडण-घडणीसाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकासासाठी  हा दिवस ‘आदिवासी विकास मंथन दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे मत राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी व्यक्त केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘आदिवासी गौरव दिना’चा राज्यस्तरीय कार्यक्रम ऑनलाईन  पद्धतीने व्हिडिओ कॉन्फिरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मंत्री ॲड. पाडवी बोलत होते. राज्यातील सर्व आदिवासी बांधवांना या दिनाच्या ऑनलाईन शुभेच्छा देत असताना आदिवासी विकास मंत्री पाडवी बोलत होते. यावेळी आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, मुंबईहून आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या  आयुक्त पवनीत कौर, तर प्रत्यक्ष नाशिकचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, आदिवासी अपर आयुक्त गिरीष सरोदे, व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील व्हिडीओ कॉन्फिरन्सिंगद्वारे तसेच प्रत्यक्ष उपस्थित होते.तसेच वेबकास्टद्वारे राज्यातील गावपातळीवर पाठविण्यात आलेल्या लिंकमुळे सुमारे दोन हजार आदिवासी बांधव यावेळी जोडले गेले होते.


आदिवासी विकास मंत्री ॲड. पाडवी म्हणाले, बोगस आदिवासांना आळा घालण्यासाठी त्याचबरोबर या जमातीच्या उद्योगाला चालना देण्यासाठी ‘आदिवासी हित संरक्षण कक्षाची ’ स्थापना करण्यात येणार आहे.  तसेच  सिकलसेल व इतर आजरांपासून आदिवासींचे रक्षण करण्यासाठी ‘आदिवासी आरोग्य संवर्धन कक्ष’ याची निर्मिती करण्यात येणार आहे. आदिवासींचा आणि निसर्गाचा खूप जवळचा संबंध असल्याने या जमातीसाठी  निर्सगाशी संबंधित एक त्रैमासिक सुरु करावे असा विचार पाडवी यांनी बोलून दाखवला.

आदिवासी विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षेच्या प्रवाहात आणण्यासाठी दिल्ली येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु करावे जेणेकरुन त्यांना स्पर्धा परिक्षेचे वातावरण अनुभवता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क आकारण्यात यावे असेही मंत्री पाडवी यांनी सांगितले. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लॉकडाऊन मध्ये जे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले त्या उपक्रमांचे मंत्री पाडवी यांनी कौतुक केले.

डीबीटीबाबत तज्ज्ञ कमिटीची नेमणूक करुन त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच आदिवासी जमातीचे रोख अर्थव्यवस्थेचे ज्ञान कमी असल्याने त्यांना योग्य दिशेने व सक्षम करण्यासाठी  त्यांना स्वत:च्या पायावर सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक असून येणाऱ्या काळात कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वानी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी मंत्री के.सी. पाडवी यांनी केले. 

आदिवासींच्या विकासासाठी स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या क्रांतीवीरांना अभिवादन करण्यासाठी आदिवासी गौरव दिन साजरा केला जात असून आज कोरोनामुळे आदिवासी विभागाने राबविलेला हा ऑनलाईन उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या दिनाचे औचित्य साधून येणाऱ्या काळात धान साठविण्यासाठी गोडावून विस्ताराने वाढवावीत तसेच आदिवासी सोसायट्यांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. वनपट्ट्याच्या जमिनी वाटप करण्याबरोबर त्यांचे सपाटीकरण करणे व इतर अनुषंगिक गोष्टीवर भर देण्यात यावा, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केल्या.

पुणे येथील संशोधन व प्रशिक्षण संस्थेद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण त्यासोबतच विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून आदिवासी युवकांमध्ये क्षमता बांधणी करण्यात येत असल्याचे मत, आयुक्त पवनित कौर यांनी व्यक्त केले.

लॉकडाऊनच्या काळात अभिनव पध्दतीने काम करणारे महाराष्ट्रातील आदिवासी विभाग एकमेव विभाग असल्याचे मत, नाशिकचे आदिवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी  यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात करण्यात आलेल्या कामांचा अहवाल ई-कनेक्ट नावाने तयार करण्यात आला आहे. निश्चितच हा अहवाल संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास, कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते शिक्षणरथाचे उद्घाटन आणि अनलॉक लर्निंग शासकीय आश्रमशाळा, एकलव्य शाळा, वसतिगृह, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ क्लिप प्रोजेक्ट, रेडीओचा सांगाती या संवेदनशील उपक्रम, कनेक्ट रिपोर्ट प्रकाशन, यु-टयुब चॅनल/ई लर्निंग, ई-मॅगझिन इत्यादी उपक्रमांचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर आयुक्त गिरीष सरोदे, सूत्रसंचालन सुचिता लासुरे व आभार प्रदर्शन नंदुरबारच्या प्रकल्प अधिकारी वसुमन पंत यांनी केले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Establishment-of-Tribal-Interest-Protection-Cell-for-the-benefit-of-Tribals-and-Tribal-Health-Conservation-Cell-for-Health</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ग्रामीण भागातही स्टार्टअप्स विकसित व्हावीत: शंभुराज देसाई ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Startups-should-also-develop-in-rural-areas-Shambhuraj-Desai</link>
            <description>मुंबई : शहरांबरोबर ग्रामीण भागातही स्टार्टअप्स विकसित व्हावीत यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील तरुणांनीही त्यांच्या विविध कल्पना योग्य व्यासपीठावर घेऊन जाणे गरजेचे आहे, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. स्टार्टअप वीकच्या संकल्पनेमुळे प्रशासकीय पद्धतीत विशेष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-10/shambhurajedesai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : शहरांबरोबर ग्रामीण भागातही स्टार्टअप्स विकसित व्हावीत यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील तरुणांनीही त्यांच्या विविध कल्पना योग्य व्यासपीठावर घेऊन जाणे गरजेचे आहे, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. स्टार्टअप वीकच्या संकल्पनेमुळे प्रशासकीय पद्धतीत विशेष बदल घडून येईल. यातील काही कल्पक स्टार्टअप्सचा उपयोग प्रशासकीय सुधारणांसाठी होऊ शकेल, असे कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले.

सप्ताहात स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्या समितीसमोर करण्याची संधी मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सादरीकरणसत्रे ऑनलाईन घेण्यात आली. उद्योग मंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मालिक, कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सहभागी होत मार्गदर्शन केले. याचबरोबर विविध विभागांचे सचिव व वरिष्ठ अधिकारी, स्टार्टअप इंडिया, सोशल अल्फा (टाटा ट्रस्ट), इंडिया एंजेल नेटवर्क, भारत इनोवेशन फंड, ओमिडियार नेटवर्क, आयआयटी मुंबई, सिडबी व्हेंचर कॅपिटल, जिओनेक्स्ट, वाडिया हॉस्पिटल, नीरी, आयएमसी, अग्नि, टाटा मोटर्स इत्यादी संस्थामधून तज्ज्ञ, पर्यवेक्षक उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Startups-should-also-develop-in-rural-areas-Shambhuraj-Desai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कामगार नोंदणी नूतनीकरणाची अट शिथील करण्याची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Demand-for-relaxation-of-condition-of-renewal-of-labor-registration</link>
            <description>मुंबई :  राज्यातील वनविभागाचा मंत्री या नात्याने आदिवासी समाजाला वन तसेच वनक्षेत्र याबाबत दिलेले संविधानिक हक्क व अधिकार यांचे संरक्षण करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही जागतिक आदिवासी दिनानिम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-10/kamgar-nutanikaran.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  राज्यातील वनविभागाचा मंत्री या नात्याने आदिवासी समाजाला वन तसेच वनक्षेत्र याबाबत दिलेले संविधानिक हक्क व अधिकार यांचे संरक्षण करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही जागतिक आदिवासी दिनानिमित्त वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.  राज्यातील आदिवासी बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 वनविभागांतर्गत विविध योजना व कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सामुहिक वन हक्क व्यवस्थापनातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याचा विभागाचा मानस आहे. आदिवासी भागात राज्य योजनेतून तसेच जिल्हा योजनेतून पाणलोट क्षेत्र विकास,वृक्ष व फळबाग लागवड,वन्यजीव व जैवविविधतेचे संरक्षण याबाबत वनविभाग काम करीत आहे. या योजनांचा आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन वनमंत्री संजय राठोड यांनी केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Demand-for-relaxation-of-condition-of-renewal-of-labor-registration</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न;  २४ उत्कृष्ट स्टार्टअप्सची निवड जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-Startup-Week-concluded-24-best-startups-announced</link>
            <description>मुंबई : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नुकताच महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न झाला. सप्ताहात सहभागी स्टार्टअप्सपैकी उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली असून त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा ही संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामाचे कार्यादेश देण्यात येतील, अशी घोषणा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली.

पशु आरोग्य व्यवस्थापन यंत्रणा, रोबोटद्वारे जलप्रदूषणावर नियंत्रण, इलेक्ट्रिक स्कूटर शे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-10/stat-up-wak.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नुकताच महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न झाला. सप्ताहात सहभागी स्टार्टअप्सपैकी उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली असून त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा ही संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामाचे कार्यादेश देण्यात येतील, अशी घोषणा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली.

पशु आरोग्य व्यवस्थापन यंत्रणा, रोबोटद्वारे जलप्रदूषणावर नियंत्रण, इलेक्ट्रिक स्कूटर शेअरिंग, सेन्सर आधारित सिंचन व्यवस्थापन, हृदयविकार समस्येवर उपाययोजना करणे, दिव्यांगांना (अंध) सक्षम करणे, कुशल कामगारांद्वारे निर्मित वस्तुंच्या विक्रीसाठी व्यासपीठ देणे, आरोग्य क्षेत्रातील रोजगार निर्मितीचा नवीन मार्ग, माहितीचे प्रभावी विश्लेषण करणे, प्रशासकीय प्रक्रियेकरिता ब्लॉक चेनचा वापर, शेतकऱ्यांसाठी गोदाम आणि इतर सुविधांचे व्यवस्थापन. बोअरवेलमधील पाण्याचे शुद्धीकरणासाठी यंत्रणा, वीज वापराच्या नियंत्रणासाठी यंत्रणा, शहरी भागातील हवेच्या प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील यंत्रणा अशा नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सची निवड करण्यात आली. तरुणांनी सादर केलेली नावीन्यपूर्ण उत्पादने, सेवा यामध्ये विविध क्षेत्रातील स्टार्टअप्सचा समावेश होता. या स्टार्टअप्सची यादी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत जाहीर करण्यात आली आहे.


देशभरातील १ हजार ६०० स्टार्टअप्सचा सहभाग
मंत्री नवाब मलिक म्हणाले की, ग्रामीण भागात आयटीआयच्या माध्यमातून स्टार्टअप पार्कची स्थापना करण्यात येणार आहे. तरुणांच्या नवकल्पनांना चालना देण्याबरोबरच स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून शासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट होते. यंदाच्या स्पर्धेत देशभरातील १ हजार ६०० स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. त्यातील उत्कृष्ट १०० स्टार्टअप्सनी ४ ऑगस्टपासून झालेल्या सप्ताहात सहभाग घेतला. तरुणांनी वैशिष्ट्यपूर्ण कल्पकता दाखवत कृषी, शिक्षण, कौशल्य विकास, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, प्रशासन आदी विविध क्षेत्रात अभिनव बदल घडवू शकणारे स्टार्टअपचे सादरीकरण केले. त्यातील २४ कल्पनांचा वापर शासनाच्या विविध विभागांमधील कामकाजासाठी करण्यात येणार आहे. ज्या स्टार्टअपची निवड झाली नाही त्यांनी नाराज न होता त्यांच्या संकल्पनेवर अजून सुधारणा केल्यास त्यांना नक्कीच यश मिळेल, असे त्यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-Startup-Week-concluded-24-best-startups-announced</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दुर्गम भागाचे चित्र बदलण्यासाठी योजनांचा वापर करणार : ॲड. के.सी.पाडवी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Will-use-schemes-to-change-the-picture-of-remote-areas-Adv-KCPadvi</link>
            <description>मुंबई  :  राज्यातील आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागाचे मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दुर्गम भागाचे चित्र बदलून आदिवासी समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-10/kcpadvi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  :  राज्यातील आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागाचे मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दुर्गम भागाचे चित्र बदलून आदिवासी समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पाडवी म्हणाले की, राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक जडणघडणीत  आदिवासी समाजाचे योगदान राहिले आहे. स्वातंत्र्यलढ्यातही लढवय्या आदिवासी बांधवांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. क्रांतिवीर बिरसा मुंडा, उमाजी नाईक, तंट्या भिल्ल अशा अनेक क्रांतिकारकांनी आपल्या कार्याने इतिहासात नावे नोंदविली आहेत. राज्यातील नैसर्गिक संपदेचे रक्षण करण्यात आजही आदिवासी समाज आघाडीवर आहे. 

रानावनात राहणारा आदिवासी आता मुख्य प्रवाहात येण्यास सुरुवात झाली आहे. शिक्षणामुळे अनेक तरुण चांगल्या पदावर काम करत आहेत. आदिवासी समाजातील युवतीही आपल्या कर्तृत्वाने भरारी घेत आहेत, ही गौरवास्पद बाब आहे. याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आदिवासी समाजातील युवकांनी यशाची पताका रोवली आहे.

अजूनही दुर्गम भागातील आदिम समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत आहे. अशा समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Will-use-schemes-to-change-the-picture-of-remote-areas-Adv-KCPadvi</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शालेय शिक्षण विभागातर्फे दिले जाते ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Offline-and-online-education-is-provided-by-the-Department-of-School-Education</link>
            <description>मुंबई : कोरोना (COVID-१९) विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले. असे असले तरी,  संचारबंदीच्या कालावधीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्येही विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असून त्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली जाते आहे.

गुगल क्लासरुमच्या माध्यमातून विविध शाळांचे  शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये होणारे परस्परसंवादी शिक्षणाचे व्हीडिओ ऑफलाईन स्वरूपामध्ये देखील इतर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देता येणार आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण विभाग या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध माध्यमांद्वारे विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

मोबाईल, इंटरनेट नसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष, लाखो विद्यार्थी शिक्षणापासून दूर; भाजपा शिक्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-10/classroom.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना (COVID-१९) विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले. असे असले तरी,  संचारबंदीच्या कालावधीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्येही विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असून त्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली जाते आहे.

गुगल क्लासरुमच्या माध्यमातून विविध शाळांचे  शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये होणारे परस्परसंवादी शिक्षणाचे व्हीडिओ ऑफलाईन स्वरूपामध्ये देखील इतर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देता येणार आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण विभाग या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध माध्यमांद्वारे विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

मोबाईल, इंटरनेट नसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष, लाखो विद्यार्थी शिक्षणापासून दूर; भाजपा शिक्षण आघाडीचा शासनावर आरोप”. राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल, लॅपटॉप आहे, असे गृहीत धरून जिओ व गुगल क्लासरूमद्वारे शिक्षण देणाऱ्या शालेय शिक्षण विभागाचे ऑनलाईन सुविधा नसलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. अशा आशयाचे वृत्त, प्रसिद्धी माध्यमातून प्रकाशित झाले आहे. हे वृत्त हे अर्धवट माहितीवर आधारित असून, वाचकांची दिशाभूल करणारे आहे. या विषयीचे स्पष्टीकरण करणारा विस्तृत खुलासा शालेय शिक्षण विभागाने केला आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये ठेवण्याच्या दृष्टीने शासनामार्फत विविध शिक्षण माध्यमांचा वापर केला जात आहे. DIKSHA App वरील ई- साहित्य इयत्तानिहाय व विषयनिहाय दररोज अभ्यासमालेच्या माध्यमातून पर्यवेक्षीय यंत्रणा तसेच शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जात आहे ज्याचा वापर जास्तीत जास्त विद्यार्थ्याच्या मार्फत ऑफलाईन स्वरूपात देखील केला जात आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन किंवा इंटरनेट अभावी शिक्षण प्रक्रियेत सहभागी होता येत नसेल यासाठी टी. व्ही वरील सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून इयत्तानिहाय व विषयनिहाय शिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. यानुसार विद्यार्थ्यांच्या  शिक्षणामध्ये सातत्य राहण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही केली जात आहे.

शिक्षण विभागामार्फत राज्यातील विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आलेले आहेत. या पाठ्यपुस्तकांच्या आधारे विद्यार्थी या काळामध्ये आपले शिक्षण सुरु ठेवत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या व्हॉटसअप समूहाच्या माध्यमातून प्राप्त पाठ्यपुस्तकांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या गृह शिक्षणासाठी होत असल्याचे दिसून येत आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्यामार्फत अभ्यासमालेच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचबरोबर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत शैक्षणिक दिनदर्शिका विकसित करण्यात आलेली असून याच्या आधारे ‘दीक्षा अॅप’ च्या सहाय्याने विद्यार्थी ऑफलाईन स्वयंअभ्यास करू शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने दिनांक २० जुलैपासून सह्याद्री वाहिनीवर एमकेसीएल फाउंडेशन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या मार्फत इयत्ता १ ली ते ८ वी साठी आनंददायी शिक्षण सुरु करण्यात आले आहे.

याचबरोबर दुर्गम भाग व कोरोना प्रादुर्भाव कमी आहे अथवा नाही अश्या ठिकाणी शिक्षक स्वतः सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतराचे) चे नियम पाळून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या गृह भेटी देऊन आवश्यक गृह अध्यापन करून विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे आढळून येत आहे. तसेच काही शिक्षक शाळेमधील गावामध्ये लाउडस्पीकर च्या मदतीने देखील विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गावामधील शिक्षणप्रेमी, सुशिक्षित ग्रामस्थ व तरुण हे गावामध्ये स्वयंसेवकाच्या भूमिकेतून गावामधील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे यासाठी आवश्यक सर्व कार्यप्रणाली शिक्षकामार्फत तयार केली जात आहे. याचबरोबर शालेय व्यवस्थापन समिती व माता – पालक संघ यांच्या मदतीने देखील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Offline-and-online-education-is-provided-by-the-Department-of-School-Education</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महापुराची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमध्ये समन्वय : राजेंद्र पाटील-यड्रावकर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Coordination-between-Maharashtra-and-Karnataka-states-to-prevent-flood-situation-Rajendra-Patil-Yadravkar</link>
            <description>इचलकरंजी : गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर सांगली भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी एकत्रित कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे भेट दिली. यावेळी पंचगंगा नदीची पाणी पातळी व नदी काठावरील पूरपरिस्थिती बाबत माहिती घेत त्यांनी दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

या दोन्ही राज्यांमधील गावांना व जनतेला महापुराच्या परिस्थितीला सामोर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-10/rajendra-patil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[इचलकरंजी : गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर सांगली भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी एकत्रित कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे भेट दिली. यावेळी पंचगंगा नदीची पाणी पातळी व नदी काठावरील पूरपरिस्थिती बाबत माहिती घेत त्यांनी दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

या दोन्ही राज्यांमधील गावांना व जनतेला महापुराच्या परिस्थितीला सामोरे जावे लागू नये त्याचबरोबर त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना कर्नाटकचे मंत्री जारकीहोळी व महाराष्ट्रचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दोन्ही राज्यांकडून समन्वय राखला जात असून तो कायम रहावा असेही त्यांनी सांगितले. तसेच आवश्यक त्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना यावेळी सूचनाही देण्यात आल्या.

सध्या महाराष्ट्रामधील प्रमुख धरणांमधून १.५६००० क्यूसेक्स घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे. तर कर्नाटक मधील आलमट्टी या प्रमुख धरणांमधून २.२०००० क्युसेक्स घनमीटर पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती या बैठकीमध्ये दोन्ही राज्यातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी चिक्कोडीचे आमदार गणेश हुक्किरे, बेळगावचे जिल्हाधिकारी आर.जे.हिरेमठ, बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निम्बर्गी, प्रांताधिकारी रविंद्र करलींग, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोजकुमार नाईक, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सी. डी. पाटील, चिकोडीचे तहसीलदार एस. संपगावी, यांच्यासह प्रांताधिकारी विकास खरात, शिरोळ तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, पाटबंधारे विभागाचे अभियंता शिरीष पाटील, इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील आदी उपस्थित होते.

महापुरासाठीच्या नियोजनाबाबत ८ जुलै रोजी मुंबई येथे महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यातील प्रमुख मंत्री यांची बैठक झाली होती. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी व दोन्ही राज्यांमधील पाटबंधारे विभागाचे अधिकारी व प्रमुख उच्चस्तरीय अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये २०१९ मध्ये आलेल्या महापुराचा आढावा व संभाव्य महापुराबाबत कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबतचे नियोजन निश्चित करण्यात आले होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Coordination-between-Maharashtra-and-Karnataka-states-to-prevent-flood-situation-Rajendra-Patil-Yadravkar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 10 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई अग्निशमन दलातील ड्रायव्हर कम फायरमन यांचे वाढीव वेतनाची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Fire-Brigade-driver-cum-fireman-demands-increased-salary</link>
            <description>मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई अग्निशमन दलातील ड्रायव्हर कम फायरमन संवर्गातील कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनश्रेणी देण्यात यावी ,अन्यथा पाच हजार रुपये भत्ता देण्यात यावा अशी मागणी दलातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
मुंबई अग्निशमन दलात सुमारे 3 वर्षांपूर्वी "ड्रायव्हर कम फायरमन"घेत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-10/firbriged.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई अग्निशमन दलातील ड्रायव्हर कम फायरमन संवर्गातील कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनश्रेणी देण्यात यावी ,अन्यथा पाच हजार रुपये भत्ता देण्यात यावा अशी मागणी दलातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
मुंबई अग्निशमन दलात सुमारे 3 वर्षांपूर्वी "ड्रायव्हर कम फायरमन"घेतले आहेत. हे कर्मचारी सेवेत दाखल झाल्यापासून ड्रायव्हर पदाचे काम करीत आहेत. मात्र त्यांना  वेतन फायरमन पदाचे देण्यात येत आहे. पूर्वी ड्रायव्हर पदाचे काम करणाऱ्या फायरमन कामगारांना एक हजार रुपये भत्ता देण्यात येत होता. मात्र तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या याच कर्मचाऱ्यांना सध्या त्यांच्या सेवेचा योग्य मोबदला दिला जात नाही. 
       ड्रायव्हरची कमतरता ज्यावेळी भासत होती त्यावेळी प्रशासनाकडून ड्रायव्हरना ओव्हर टाईम देऊन त्यांच्या कडून ते काम करून घेतले जात होते. मात्र ओव्हर टाईमची रक्कम तुलनेने जास्त असल्याने ती वाचविण्यासाठी प्रशासनाकडून फायरमनकडून ड्रायव्हर पदाचे काम करून घेतले जात आहे. मात्र त्यांना केवळ फायरमन पदाचे वेतन दिले जात आहे. असा प्रकार करून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे 'समान काम समान वेतन' या तत्वाला मुंबई अग्निशमन दलात तिलांजली देण्याचे काम सुरू आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Fire-Brigade-driver-cum-fireman-demands-increased-salary</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 09 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२० ची ८ सप्टेंबर २०२० रोजी परतफेड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Repayment-of-Maharashtra-State-Development-Loan-2020-on-8th-September-2020</link>
            <description>मुंबई :  

महाराष्ट्र शासन, वित्त विभाग अधिसूचना क्र.एलएनएफ -10.10/ प्र.क्र .6/अर्थोपाय 3 सप्टेंबर,2010 अनुसार 8.39% महाराष्ट्र शासन रोखे, 2020 अदत्त शिल्लक रकमेची दि.7 सप्टेंबर, 2020 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि.8 सप्टेंबर, 2020 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. “परक्राम्य संलेख अधिनियम, 1881″ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर 08 सप्टेंबर, 2020 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम24 (2) व 24(3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-09/karjafed.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  

महाराष्ट्र शासन, वित्त विभाग अधिसूचना क्र.एलएनएफ -10.10/ प्र.क्र .6/अर्थोपाय 3 सप्टेंबर,2010 अनुसार 8.39% महाराष्ट्र शासन रोखे, 2020 अदत्त शिल्लक रकमेची दि.7 सप्टेंबर, 2020 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि.8 सप्टेंबर, 2020 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. “परक्राम्य संलेख अधिनियम, 1881″ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर 08 सप्टेंबर, 2020 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम24 (2) व 24(3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बॅकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलासह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप- कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करणार आहेत.

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/ इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.39 % महाराष्ट्र शासन रोखे, 2020 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस खालीलप्रमाणे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करायचे आहे.

प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत. याची विशेष नोंद घेतली पाहिजे. रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोवितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, अशी माहिती वित्त विभागाच्या 7 ऑगस्टच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Repayment-of-Maharashtra-State-Development-Loan-2020-on-8th-September-2020</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 09 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एसटीला शासनाचा विभाग म्हणून घोषित करा.या मागणीसाठी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी कॉंग्रेसची क्रांतीदिनी परळ ते गवालिया टँक पदयात्रा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Declare-ST-as-a-department-of-government-Employees-Congress-Revolution-Day-Paral-to-Gawalia-Tank-Walk</link>
            <description>मुंबई : आर्थिक कचाट्यात सापडलेल्या एसटी महामंडळाला कारभार सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने एसटी महामंडळाला राज्य शासनाचा विभाग म्हणून घोषित करावे,किंवा एस. टी. चे शासनात विलीनीकरण करावे. जेणेकरून विविध करापोटी दरवर्षी शासनाला द्यावी लागणारी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची बचत होईल. एसटी आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल.या मागणीचा सरकारला संदेश देण्यासाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनेने क्रांतिदिनीनाच्या निमित्ताने पदयात्रा काढली.

     लॉकडाऊनमुळे आर्थिक कचाट्यात सापडलेल्या राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला आपला कारभार सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने एसटी महामंडळाचे स्वतंत्र अस्तित्व न ठेवता राज्य शासनाचा एक  विभाग म्हणून घोषित करावे. जेणेकरून प्रवासी कर, टोल ट</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-09/stcongress.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : आर्थिक कचाट्यात सापडलेल्या एसटी महामंडळाला कारभार सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने एसटी महामंडळाला राज्य शासनाचा विभाग म्हणून घोषित करावे,किंवा एस. टी. चे शासनात विलीनीकरण करावे. जेणेकरून विविध करापोटी दरवर्षी शासनाला द्यावी लागणारी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची बचत होईल. एसटी आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल.या मागणीचा सरकारला संदेश देण्यासाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनेने क्रांतिदिनीनाच्या निमित्ताने पदयात्रा काढली.

     लॉकडाऊनमुळे आर्थिक कचाट्यात सापडलेल्या राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला आपला कारभार सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने एसटी महामंडळाचे स्वतंत्र अस्तित्व न ठेवता राज्य शासनाचा एक  विभाग म्हणून घोषित करावे. जेणेकरून प्रवासी कर, टोल टॅक्स ,डिझेल वरील कर अशा विविध करापोटी दरवर्षी शासनाला द्यावे लागणारे दोन हजार कोटी रुपयांची बचत होईल. अर्थात, एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते जाहीर करुन कोरोना प्रादुर्भावामुळे एस. टी. वाहतूक सुरळीत होईपर्यंत दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी रुपये 300 कोटी इतकी आर्थिक मदत करावी,अशी मागणीही या वेळी संघटनेच्यावतीने करण्यात आली.

 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी क्रांतिवीरांना अभिवादन करुन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आपल्या मागण्या सरकारकडे मांडण्याचा प्रयत्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.ऐतिहासिक कामगार मैदान परळ येथून हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ऑगस्ट क्रांती मैदान, गवालिया टँकपर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली.

 कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन फक्त दोन पदाधिकारी या पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते.

  पदयात्रेच्या समारोप ऑगस्ट क्रांती मैदानात क्रांतिवीराना अभिवादन करुन संघटनेचे अध्यक्ष ,आमदार भाई जगताप उपस्थितीत पार पडला.या वेळी आपल्य़ा मागण्यांच निवेदन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष, एकनाथ गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रियाताई सुळे,मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर,याना देण्यात आले. 

मागील 100 दिवसांमध्ये एसटीचे तब्बल अडीच हजार कोटींचे  उत्पन्न बुडाले आहे. सुमारे सहा हजार कोटी संचित तोटा असणाऱ्या एसटीला भविष्यात सक्षमपणे उभे राहण्यासाठी राज्य शासनाच्या आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.कोरोना प्रादुर्भावामुळे अजून काहीं महिने एस. टी.वाहतूक सुरळीत होणे अडचणीचे असून  कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठि महिन्याला रुपये 300 कोटी रुपये द्यावेत.व राज्य शासनाने एसटीचे स्वतंत्र आस्तित्व काढून घेऊन तिला राज्य शासनाचा एक विभाग म्हणून दर्जा द्यावा किंवा शासनात विलिनीकरण करावे आणि शासनाचा एक विभाग म्हणून आवश्यक असणाऱ्या सर्व तरतुदी एसटीला लागू कराव्या, आशा मागण्याही या वेळी सरकारकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या .

संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे व विभागीय सचिव मधुकर तांबे यानी पायी चालत पदयात्रा पूर्ण केली.

ऑगस्ट क्रांती मैदानात संतोष गायकवाड, एस. आर. चव्हाण, राजा भोसले, तानाजी जाधव,दीपक जगदाळे, सुखदेव सांगळे,महादेव पिशे, नितीन पाटील आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Declare-ST-as-a-department-of-government-Employees-Congress-Revolution-Day-Paral-to-Gawalia-Tank-Walk</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 09 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बार्टीमार्फत प्रशिक्षित १४ विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत यशस्वी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/14-students-trained-by-Barti-pass-UPSC-exams</link>
            <description>मुंबई :  समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत महाराष्ट्र व दिल्ली येथे यूपीएससीची पूर्वतयारी करणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना प्रायोजकत्व देण्यात येते, या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या १४ विद्यार्थ्यांचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-09/barti.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत महाराष्ट्र व दिल्ली येथे यूपीएससीची पूर्वतयारी करणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना प्रायोजकत्व देण्यात येते, या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या १४ विद्यार्थ्यांचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.

‘या सर्व भावी अधिकाऱ्यांचा मला अभिमान आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या वाटेवर चालत आपल्या या यशाचा व पदाचा वापर समाज, राज्य व देशाच्या हितासाठी करा याच मनस्वी शुभेच्छा’ अशा शब्दात मुंडे यांनी या सर्व भावी अधिकाऱ्यांना फेसबुक पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

अविनाश शिंदे (२२६), नवनाथ माने (५२७), अशीत कांबळे (६५१), करून गरड (६५६), सौरभ व्हटकर (६९५), अभिजित सरकाते (७११), प्रज्ञा खंदारे (७१९), निखिल दुबे (७३३), शशांक माने (७४३), सुमित रामटेके (७४८), शुभम भैसारे (७४९),  वैभव वाघमारे (७७१), संग्राम शिंदे (७८५) आणि अजिंक्य विद्यागर (७८५) अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

समाजकल्याण विभागाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) च्या वतीने यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठी महाराष्ट्र व दिल्ली येथील नामांकित कोचिंग क्लासेस मध्ये तयारीसाठी प्रायोजकत्व दिले जाते. या विद्यार्थ्यांपैकी तब्बल १४ विद्यार्थ्यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या यूपीएससी मुख्य परीक्षेत घवघवीत यश संपादन केले, ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे. असे मुंडे यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/14-students-trained-by-Barti-pass-UPSC-exams</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 09 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात; ‘इज ऑफ डुईंग’ला चालना : सुभाष देसाई ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Certificate-of-Origin-now-in-digital-form-Running-Ease-of-Doing---Subhash-Desai</link>
            <description>मुंबई : आयात-निर्यात क्षेत्रातील उद्योजकांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरच्यावतीने ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’च्या डिजिटल सेवेस सुरुवात करण्यात आली आहे. सुविधेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी येथे करण्यात आले. या सुविधेमुळे ‘इज ऑफ डुईंग बिझनस’ला चालना मिळेल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

देसाई म्हणाले, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी डिजिटल स्वरुपात ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ची सुविधा देणारे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर ही</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-09/subhashdesai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : आयात-निर्यात क्षेत्रातील उद्योजकांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरच्यावतीने ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’च्या डिजिटल सेवेस सुरुवात करण्यात आली आहे. सुविधेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी येथे करण्यात आले. या सुविधेमुळे ‘इज ऑफ डुईंग बिझनस’ला चालना मिळेल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

देसाई म्हणाले, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी डिजिटल स्वरुपात ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ची सुविधा देणारे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर ही राज्यातील पहिली औद्योगिक संघटना आहे. या माध्यमातून महाराष्ट्र चेंबरने डिजिटल क्षेत्रात दमदार पाऊल पुढे टाकले आहे. यामुळे राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सध्याच्या परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करून कामकाज सुरू आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हा मोठा विजय आहे. या सुविधेमुळे वेळ, पैसा व श्रम वाचणार असून कार्यक्षमता वाढणार आहे. जन्माच्या दाखल्याप्रमाणे आयात-निर्यात क्षेत्रासाठी ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.

 कोरोना महामारीमुळे उद्योग क्षेत्रापुढे अनेक अडचणी आल्या. परंतु ‘शो मस्ट गो ऑन’ नुसार अर्थचक्र फिरले पाहिजे, त्यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले. महापरवाना, महाजॉब, उद्योगमित्र, नवीन औद्योगिक क्षेत्राची निर्मिती आदी उपक्रम हाती घेतले आहेत. देश-विदेशी गुंतवणूक वाढीसाठी अनेक कंपन्यांसोबत सामजंस्य करार केले आहेत, असेही देसाई म्हणाले.

 कोरोना काळात महाराष्ट्र चेंबर्सने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यापार-उद्योग सुरू ठेवण्यासाठी ऑनलाईन सेमिनार, चर्चासत्र घेतले. याच पार्श्वभूमीवर उद्योगांना ही सुविधा सुरू केली आहे. व्यापार उद्योग वाढवण्यासाठी चेंबर्स नेहमीच शासनासोबत कार्यरत राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केले.

 या सुविधेमुळे राज्यातील कुठल्याही भागातून उद्योगांना सहजरित्या सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन घेता येईल. परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी सरकारची भूमिका नेहमीच सहकार्याची असते. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे नेहमीच सहकार्य करत असतात व व्यापार उद्योग वाढीसाठी व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी चेंबरला सहकार्य करत असल्याचे  महाराष्ट्र चेंबरचे विश्वस्त आशिष पेडणेकर यांनी सांगितले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Certificate-of-Origin-now-in-digital-form-Running-Ease-of-Doing---Subhash-Desai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 09 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘सफेद चिप्पी’ महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष घोषित राज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक : मुख्यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-State-Kandalvan-Tree-Declared-White-Chippy</link>
            <description>मुंबई :  या शासनासाठी विकास म्हणजे केवळ बांधकामे नसून वन, वन्यजीव आणि जंगल संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे  राज्य वन्यजीव मंडळाच्या यापुढील  बैठकीत सादर होणाऱ्या प्रस्तावासाठी यापुढे ड्रोन सर्व्हे बंधनकारक राहील, ज्या विभागाचा प्रस्ताव असेल त्या विभागाने त्या प्रकल्पाचे छायाचित्र सादर करणे, प्रकल्पाची वस्तुस्थितीजन्य माहिती देणे आणि त्याचा पर्यावरणीय परिणाम विशद करणे आवश्यक राहील, अशाच प्रस्तावांचा पुढील बैठकीत विचार केला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस वनमंत्री संजय राठोड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार  धीरज देशमुख यांच्यासह राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य, वन विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

शनिवारी राज्य वन्यजीव मंडळाची 15 वी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत ‘सफेद चिप्पी’ ( sonneratia alba)  या कांदळवन वृक्षाला महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. असा वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

याच बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या स्थलांतरणाच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. हा विषय अतिशय  संवेदनशीलपणे आणि काळजीपूर्वक हाताळला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्याची सूचनाही दिली. मानव- वन्यजीव सहजीवन विकसित करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यात यासाठी होत असलेल्या उपायय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-09/whitechhipi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  या शासनासाठी विकास म्हणजे केवळ बांधकामे नसून वन, वन्यजीव आणि जंगल संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे  राज्य वन्यजीव मंडळाच्या यापुढील  बैठकीत सादर होणाऱ्या प्रस्तावासाठी यापुढे ड्रोन सर्व्हे बंधनकारक राहील, ज्या विभागाचा प्रस्ताव असेल त्या विभागाने त्या प्रकल्पाचे छायाचित्र सादर करणे, प्रकल्पाची वस्तुस्थितीजन्य माहिती देणे आणि त्याचा पर्यावरणीय परिणाम विशद करणे आवश्यक राहील, अशाच प्रस्तावांचा पुढील बैठकीत विचार केला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस वनमंत्री संजय राठोड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार  धीरज देशमुख यांच्यासह राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य, वन विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

शनिवारी राज्य वन्यजीव मंडळाची 15 वी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत ‘सफेद चिप्पी’ ( sonneratia alba)  या कांदळवन वृक्षाला महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. असा वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

याच बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या स्थलांतरणाच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. हा विषय अतिशय  संवेदनशीलपणे आणि काळजीपूर्वक हाताळला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्याची सूचनाही दिली. मानव- वन्यजीव सहजीवन विकसित करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यात यासाठी होत असलेल्या उपाययोजनांचा अभ्यास केला जावा,  यासाठी एक परिषद घेऊन एकत्रित विचारातून हा मार्ग निश्चित करावा असेही सांगितले.

प्रस्तावित पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या संरक्षणासाठी केंद्राकडे तत्वत: सहमती दर्शविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  राखीव वन आणि जंगले  यासंदर्भात प्रस्ताव सादर करताना, एखाद्या क्षेत्राला राखीव क्षेत्र घोषित करताना प्रकल्प आणि जनमत मॅच होते का याचा देखील अभ्यास केला जावा. पर्यावरणाची किंमत मोजून, जंगलाचे नुकसान करून प्रकल्प राबविण्याचे कोणेतेही सोपे मार्ग निवडण्यात येऊ नयेत म्हणूनच जेव्हा अकोला-खांडवा मीटर गेज रेल्वेलाईनचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्याच प्रस्ताव आला तेव्हा मेळघाटमधून जाणाऱ्या या प्रकल्पासाठी पर्यायी मार्ग बदलण्याचे राज्याचे मत केंद्र शासनाला कळविण्यात आले. हा पर्यायी मार्ग निवडल्यास  वाघ व वन्यजीवांचे संरक्षण तर होईलच त्याचबरोबर  बरीच नागरी वस्ती कव्हर होईल आणि त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळू शकेल असेही ते म्हणाले.

मेळघाट व्याघ्र राखीव मधून जाणाऱ्या अकोला ते खांडवा या मीटरगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात परिवर्तन करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून पर्यायी मार्ग निवडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाला आपले मत कळवले होते. त्यांच्या या मताचे समर्थन करताना राज्य वन्यजीव मंडळाच्या सर्व सदस्यांनी आज एकमुखाने मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी याच पद्धतीने नागपूर-नागभीड रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रुपांतर करताना तो किती जंगलाला प्रभावित करतो, तिथे एलिव्हेटेड ट्रेन करणे शक्य आहे का, याचा विचार करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात वाघांची जपणूक होत आहे पण त्याचबरोबर जलचरांकडेही वन विभाग लक्ष देत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात सुंदर वनसंपदेप्रमाणे समृद्ध जलसृष्टीही आहे. आपण त्याकडे कसे पाहतो हे महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांनी सागरतटावर कांदळवने देत असलेल्या नैसर्गिक सुरक्षेचा अभ्यास करण्याची सूचना दिली.

राज्याचं जंगल वाढणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईतील फ्लेमिंगो ठाणे क्रिक अभयारण्याचे क्षेत्रही आपल्याला वाढवायचे आहे. कासवांचे जिथे जिथे संरक्षण करता येईल तिथे कासव संवर्धन प्रकल्प राबविण्यास मंजुरी देण्याबाबतही त्यांनी सांगितले. राज्यात वन विभागाच्या 11 सर्कलमध्ये जिथे वन्यजीव उपचार केंद्रे आहेत ते सोडून अन्यत्र असे संक्रमण उपचार केंद्र तातडीने सुरु करावीत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून वन्यजीव प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध करून घेण्याबाबतचे पत्र रद्द करावे, असेही ते म्हणाले.

आज झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मेरिटाईम झोन्स ॲक्ट अंतर्गत आंग्रीया पठाराला  नियुक्त क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस करण्यास मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील भारतीय जलक्षेत्रातील अरबी समुद्रीय हम्पबॅक व्हेल  च्या पुनरुज्जीवन  प्रकल्पातील संशोधन कार्यक्रमासह राखीव वन क्षेत्रात करावयाच्या विविध कामांची शिफारस करून ती केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्याचे निश्चित करण्यात आले.

वन्यजीव संवर्धनातील ठळक उपलब्धींची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यामध्ये नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याला रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आल्याचे व लोणार सरोवरासाठी  असे प्रयत्न सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी संवर्धन राखीव ची मान्यता, भारतीय वन्यजीव संस्था देहरादून यांच्या सहयोगाने हाती घेतलेले दीर्घकालीन संशोधन,जलद बचाव पथक, नागपूरचे तात्पुरते उपचार केंद्र, संरक्षित क्षेत्रातून गावांचे झालेले पुनर्वसन, कांदळवन उपजीविका अभियानाची यशस्विता याचा समावेश होता.

बैठकीत मोगरकासा,  महेंद्रा, चंदगड पटणे कन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणून घोषित करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावर  सकारात्मक निर्णय घेऊन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

विभागाची पुनर्रचना करणे आवश्यक असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.  त्यांनी राज्यात वन्यजीवांच्या उपचारासाठी उपचार केंद्रे वाढवून देण्यासंदर्भात केंद्र शासनाला पत्र पाठवण्याची मागणीही केली.

राज्यात व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनासाठी जिथे शक्य  असेल तिथे आदिवासी विभागाचा निधी घेण्यासाठीच्या प्रस्तावाला संबधित विभागाची मान्यता घेऊन यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल असे वन विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. ते म्हणाले की, महाराष्ट्र वन्यजीव संवर्धन निधी प्रस्ताव शासनाला प्राप्त झाला असून नियमात आवश्यक सुधारणा करून हा फंड स्थापन करण्याची कार्यवाही सुरु आहे असेही ते म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-State-Kandalvan-Tree-Declared-White-Chippy</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 09 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी!   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Comfortable-news-for-the-servants-going-to-Konkan-for-Ganeshotsav</link>
            <description>डोंबिवली - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोईसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.  26 जुलै रोजी मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रव्यवहार करत तसेच ट्विट करत कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी  योग्य ती खबरदारी घेऊन रेल्वे सेवा सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती.आता ही मागणी मान्य झाली असून आपल्या कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.
26 जुलै रोजी मनसे आमदार यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-09/ORrailtkt125208.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[डोंबिवली - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोईसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.  26 जुलै रोजी मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रव्यवहार करत तसेच ट्विट करत कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी  योग्य ती खबरदारी घेऊन रेल्वे सेवा सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती.आता ही मागणी मान्य झाली असून आपल्या कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.
26 जुलै रोजी मनसे आमदार यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहले होते आणि ट्विट केले होते.आपल्या पत्रात त्यांनी कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी  योग्य ती खबरदारी घेऊन रेल्वे सेवा सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी केली होती.तसेच त्यांनी पत्रात म्हंटले होते की कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात पारंपारीक पद्धतीने साजरा केला जातो. मुंबई, ठाणे,पालघर,नवी  मुंबई, पुणे जिल्ह्यातून लाखो कोकणवासी गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी जाऊन उत्साहात सण साजरा करतात. दरवर्षी रेल्वे व राज्य परिवहन सेवा सुरू असल्याने त्यांना गावी जाण्यासाठी कोणतीही अडचण येत नव्हती. यावर्षी कोरोना (COVID-19) विषाणूचे संकट संपूर्ण देशासह राज्यावर आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातही लॉकडाऊन सुरू असून जवळ जवळ चार महिन्यांपासून कंपन्या,व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. यामध्ये बहुतांश जणांचा रोजगार बुडाला असून,आर्थिक संकट ओढवले आहे. त्यातच चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने अव्वाच्या सव्वा खाजगी ट्रॅव्हलला भाडे देऊन गावी जावे लागत आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील नोकरदार हतबल झाला आहे. वास्तविक महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यातील नागरिकांना सोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने श्रमिक सह इतर रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. त्याचवेळी कोकणासह संपूर्ण राज्यातील चाकरमान्यांसाठी रेल्वे सुरू करावी अशी माझ्यासह अनेक संघटनांनी विनंती केली होती. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असून अद्यापही गाड्या सुरू करण्यात आल्या नाहीत. मात्र इतर राज्यात सुरू करण्यात आलेल्या गाड्यामधून लाखो नागरिक त्यांच्या राज्यात गेले व परत महाराष्ट्रातही आले. परंतु महाराष्ट्रातील जनतेला या गाड्यांचा काहीही फायदा झालेला नाही. किमान गणेशोत्सवासाठी तरी कोकणातील चाकरमान्यांना रेल्वेसेवा उपलब्ध करून द्यावी अशी सर्वांची माफक अपेक्षा आहे.आता ही मागणी मान्य झाली असून आपल्या कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Comfortable-news-for-the-servants-going-to-Konkan-for-Ganeshotsav</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 09 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अखेर अविनाश जाधव यांची सुटका! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Avinash-Jadhav-finally-released</link>
            <description>ठाणे : मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा शुक्रवारी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. जाधव यांच्यावर राजकिय गुन्हे असून त्यांनी जनतेसाठी आंदोलन केले असल्याने न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला, अशी माहिती न्यायालयात जाधव यांची बाजू मांडणारे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी दिली. ज्या अधिकाऱ्याने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, त्या अधिकाऱ्याला स्वस्थ बसू देणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी जेलमधून सुटल्यावर दिली.

अविनाश जाधव य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-09/avinshJadhava.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ठाणे : मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा शुक्रवारी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. जाधव यांच्यावर राजकिय गुन्हे असून त्यांनी जनतेसाठी आंदोलन केले असल्याने न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला, अशी माहिती न्यायालयात जाधव यांची बाजू मांडणारे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी दिली. ज्या अधिकाऱ्याने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, त्या अधिकाऱ्याला स्वस्थ बसू देणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी जेलमधून सुटल्यावर दिली.

अविनाश जाधव यांच्यावर नौपाडा आणि कापूरबावडी अशा 2 पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. महापालिका मुख्यालयासमोर नर्सेससाठी आंदोलन केल्याने हे गुन्हे दाखल केले गेले होते. त्यातील एक कलम हे सरकारी कामात अडथळा आणण्याचे होते. त्यामुळे त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. पहिल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. नंतर जेल कोठडी सुनावली होती. 6 तारखेला झालेल्या सुनावणी मध्ये पोलिसांनी अतिवृष्टीमुळे कागदपत्र तयार नसल्याचे सांगितल्याने सुनावणी आजवर गेली होती. अखेर 7 दिवसानंतर आज त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी करताना सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर पोलिसांची बाजू मांडत, जाधव यांच्या चौकशीसाठी आणखी वेळ हवा आहे, असे सांगितले. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळला. त्यानंतर सरकारी वकील आणि अविनाश जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांच्यात युक्तीवाद झाला. अविनाश जाधव यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांवर युक्तीवाद करण्यात आला. जाधव यांना जमीन दिल्यास पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करण्याची शक्यता असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. तर अविनाश जाधव यांच्यावर दाखल असलेले गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे गुन्हे आहेत. इतर कुठलाही गंभीर गुन्हा नसल्याचे राजूरकर यांनी न्यायालयात मांडले. अखेर न्यायालयाने अविनाश जाधव यांना जमीन मंजूर केला.

दरम्यान, न्यायालयावर आमचा विश्वास आहे, अविनाश जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे असून लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी कोविडच्या कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन केले होते.त्यामुळे जनतेसाठी ही लढाई होती पुढे देखील अशीच लढाई जनतेसाठी सुरू राहील, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Avinash-Jadhav-finally-released</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पॉलिटेक्निक प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया होणार ऑनलाईन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Admission-process-for-the-first-year-of-Polytechnic-will-be-online</link>
            <description>मुंबई :   यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या तंत्रशिक्षण ( पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष  पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया येत्या १० ते २५ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. मात्र ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-08/udaysamant.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :   यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या तंत्रशिक्षण ( पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष  पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया येत्या १० ते २५ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. मात्र ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने गतवर्षीप्रमाणे या सुविधा केंद्रास भेट देऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती  सोबतच  ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही.  अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन माध्यमातून करू शकणार आहेत. प्रवेशासंबंधी सुविधा केंद्रांची यादी आणि ई-स्क्रूटनीची पद्धतीची माहिती, अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती, हेल्पलाईन क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती http://www.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असेही सामंत यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Admission-process-for-the-first-year-of-Polytechnic-will-be-online</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जखम असल्यास व पावसाच्या पाण्यातून चालल्यास लेप्टोची शक्यता अधिक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Leptospirosis-is-more-likely-to-occur-if-there-are-injuries-and-walking-through-rainwater</link>
            <description>मुंबई : मुंबईसह परिसरात काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती गम बूट न वापरता पावसाच्या पाण्यातून चालल्या, जखमा, खरचटलेला भाग असलेल्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क झाला असेल तर २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे (Preventionary Medication) आवश्यक आहे, अशी अत्यंत महत्त्वाची सूचना महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

या पावसानंतर महापालिका क्षेत्रात लेप्टोच्या (Leptospirosis) रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात 'लेप्टोस्पायरोसिस' या रोगाचे 'लेप्टोस्पायरा (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादूर्भाव होऊ शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे (मूत्रातून) लेप्टोचे सूक्ष्मजंतु पावसाच्या पाण्यात संसर्गीत होतात. अशा बाधीत झालेल्या पाण्याशी मनुष्याचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल; तरी अशा छोट्याश्या जखमेतून सुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असे आवाहन डॉ. गोमारे यांनी केले आहे.

'लेप्टोस्पायरोसिस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-07/lpoto.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबईसह परिसरात काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती गम बूट न वापरता पावसाच्या पाण्यातून चालल्या, जखमा, खरचटलेला भाग असलेल्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क झाला असेल तर २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे (Preventionary Medication) आवश्यक आहे, अशी अत्यंत महत्त्वाची सूचना महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

या पावसानंतर महापालिका क्षेत्रात लेप्टोच्या (Leptospirosis) रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात 'लेप्टोस्पायरोसिस' या रोगाचे 'लेप्टोस्पायरा (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादूर्भाव होऊ शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे (मूत्रातून) लेप्टोचे सूक्ष्मजंतु पावसाच्या पाण्यात संसर्गीत होतात. अशा बाधीत झालेल्या पाण्याशी मनुष्याचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल; तरी अशा छोट्याश्या जखमेतून सुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असे आवाहन डॉ. गोमारे यांनी केले आहे.

'लेप्टोस्पायरोसिसबाबत महत्त्वाची माहिती

√ ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एकदाच चालल्या आहेत, त्या व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने 'कमी जोखीम' या गटात मोडतात.

√ एकदाच पुराच्या पाण्यातून चाललेल्या पण अंगावर किंवा पायावर जखम असलेल्या किंवा चुकून पुराचे पाणी तोंडात गेलेल्या व्यक्ती या 'मध्यम जोखीम' या सदरात येतात.

√ अर्धा तासापेक्षा अधिक काळ पुराच्या पाण्यातून चालल्यास किंवा सतत पुराच्या पाण्याशी संपर्क आल्यास अशा व्यक्ती 'अतिजोखीम' या गटात मोडतात.

√ 'लेप्टोस्पायरोसिस'हा रोग 'लेप्टोस्पायरा' (स्पायराकिटस) या सूक्ष्मजंतुमुळे होतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी, बैल तसेच इतर काही प्राणी या रोगाचे स्रोत आहेत.

√ बाधित प्राण्यांच्या लघवीद्वारे संसर्गित झालेल्या पाण्याशी संबंध येताच मनुष्याला 'लेप्टोस्पायरोसिस'या रोगाची बाधा होऊ शकते. निरनिराळ्या प्रकारची जनावरे सदर सूक्ष्मजंतुचे वाहक असतात. पण त्यांच्यात सदर रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत.

√ मनुष्यापासून मनुष्याला लेप्टोच्या संसर्गाची बाधा होत नाही.

√ शहरी विभागात लेप्टोस्पायरा हे सूक्ष्मजंतु उंदीर, कुत्रे इत्यादी प्राण्यांमध्ये आढळतात. संसर्गित जनावरांच्या मुत्राद्वारे दूषित झालेले पाणी वा माती यामार्फत मनुष्याला संसर्ग होतो. हा संसर्ग जखम झालेली त्वचा, डोळे, नाक याद्वारे होतो.

√ पावसाळ्यात व पूर आल्यानंतर किंवा अतिवृष्टी झाल्यानंतर लोकांना दूषित पाण्यातून चालावे लागले, तर शरीरावरील जखमांमधून या रोगाचे जंतू आपल्या शरीरात प्रवेश करु शकतात.
..
लक्षणे

√ या रोगाची ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्त्राव इत्यादी लक्षणे आहेत. रुग्णांना श्वासोच्छश्वास करण्यास त्रास होणे, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अशी लक्षणेही आढळतात. त्यांना योग्यवेळी औषधोपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यु होण्याचा धोका संभवतो.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

√ पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यु, मलेरिया अथवा 'लेप्टोस्पायरोसिस'असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

√ पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा.

√ साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावे.

√ साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे 'लेप्टोस्पायरोसिस'संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 'लेप्टोस्पायरोसिस' प्रतिबंधात्मक उपचार तातडीने घेणे आवश्यक आहे.

√ ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

√ पुरेशी विश्रांती, पोषक आहार व वेळेत उपचार घ्यावा.

√ उंदीर- घुशींचा नायनाट करावा.

√ उंदीर नियंत्रणासाठी उंदराला अन्न मिळू न देणे, उंदराचे सापळे रचणे, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापरात आणावे.

√ घरात व आजुबाजूला कचरा साठणार नाही, याची दक्षता घ्यावी व कच-याची विल्हेवाट लावावी.
.......

डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने प्रतिबंधात्मक औषधोपचार आवश्यक

√ वरील तपशिलानुसार ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एकदाच चालल्या असून ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरीराच्या भागावर जखम नसेल अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने 'कमी जोखीम'या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर 'डॉक्सीसायक्लीन' (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे एकदा सेवन करावयास सांगावयाचे आहे.

√ ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून चालल्या असून त्यावेळी ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरीराच्या भागावर जखम होती, अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने 'मध्यम जोखीम'या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर 'डॉक्सीसायक्लीन' (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे दररोज एक वेळा याप्रमाणे सलग तीन दिवस सेवन करावयास सांगावयाचे आहे.

√ ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एका पेक्षा अधिक वेळा चालल्या किंवा ज्यांनी साचलेल्या पाण्यात काम केले आहे (उदाहरणार्थ: बचाव कार्य करणारे पालिका कर्मचारी), अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने 'अतिजोखीम' या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर 'डॉक्सीसायक्लीन' (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे आठवड्यातून एक वेळा याप्रमाणे सलग सहा आठवडे सेवन करावयास सांगावयाचे आहे.

√ गरोदर स्त्रिया व ८ वर्षाखालील बालकांना डॉक्सीसायक्लीन देऊ नये. त्याऐवजी गरोदर स्त्रियांना ५०० मिलीग्रॅम ऍझिथ्रोमायसिन टॅब्लेट, तर ८ वर्षाखालील बालकांना २०० मिलीग्रॅम ऍझिथ्रोमायसिन सिरप वरील तपशीलानुसार द्यावयाचे आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Leptospirosis-is-more-likely-to-occur-if-there-are-injuries-and-walking-through-rainwater</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनाला थोपविण्यात हलगर्जी नको, रुग्णांना वेळीच उपचार देऊन मृत्यू दर कमी करा : मुख्यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Do-not-be-negligent-in-preventing-corona-reduce-mortality-by-treating-patients-on-time-CM</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेनमेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 

सर्व विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या दूरदृश्य बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावरून केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी विशेषत: मुंबईमधील प्रयत्नांविषयी समाधान व्यक्त केले मात्र राज्यातील कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांनी अधिक परिणामकारक उपाय योजावेत असे सांगितले. 

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे त्याचप्रमणे टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित हे देखील सहभागी होते. आरोग्यमंत्र्यांनी देखील यावेळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सुचना केल्या तसेच प्लाझ्मा थेरपीविषयीही सांगितले.   

रुग्णांकडून जादा खर्च वसूल करणे गंभीर

खासगी रुग्णालयांतील ८० टक्के बेड्स राखीव न ठेवणे आणि रुग्णांच्याकडून अव्वाच्या सव्वा खर्च घेण्याच्या तक्रारी येत आहेत ही गंभीर गोष्ट आहे. जिल्हा प्रशासन आणि पालिकांनी याला तातडी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-07/lokdwnextend.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेनमेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 

सर्व विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या दूरदृश्य बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावरून केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी विशेषत: मुंबईमधील प्रयत्नांविषयी समाधान व्यक्त केले मात्र राज्यातील कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांनी अधिक परिणामकारक उपाय योजावेत असे सांगितले. 

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे त्याचप्रमणे टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित हे देखील सहभागी होते. आरोग्यमंत्र्यांनी देखील यावेळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सुचना केल्या तसेच प्लाझ्मा थेरपीविषयीही सांगितले.   

रुग्णांकडून जादा खर्च वसूल करणे गंभीर

खासगी रुग्णालयांतील ८० टक्के बेड्स राखीव न ठेवणे आणि रुग्णांच्याकडून अव्वाच्या सव्वा खर्च घेण्याच्या तक्रारी येत आहेत ही गंभीर गोष्ट आहे. जिल्हा प्रशासन आणि पालिकांनी याला तातडीने चाप लावला पाहिजे व योग्य ती कडक कारवाई लगेच केली पाहिजे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बेड्स आणि रुग्णवाहिका नियोजन हा महत्वाचा भाग आहे, याकडेही खूप काटेकोरपणे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

प्रमुख शहरांमध्येही जम्बो सुविधा

मुख्यमंत्री म्हणाले की, धारावी आणि वरळी येथील प्रादुर्भाव रोखण्यात आला त्यावेळी तर सध्या उपयोगात आणणारी विशेष औषधेही उपचारासाठी देण्यात येत नव्हती. उपलब्ध वैद्यकीय साधन सुविधांचे उत्तम नियोजन करून ही साथ या भागात आटोक्यात आणण्यात आली. मुंबईमध्ये जशा जम्बो सुविधा उभारण्यात आल्या आहेत तशाच राज्यातील इतर मोठ्या शहरांमध्ये देखील उभारण्यास प्राधान्य देण्यात आले असून यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्यावर भर आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव विशेषत: डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये पसरत आहे तो रोखणे खूप गरजेचे आहे.या आरोग्य सेवकांना संरक्षित करणे व त्यासाठी त्यांना तशा स्वरूपाचे प्रशिक्षण द्यावे लागेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आजमितीस व्हेंटीलेटरवर खूप कमी संख्येने रुग्ण आहेत, त्यांना सर्वात जास्त गरज असते ती ऑक्सिजनची.

महाराष्ट्रात कुणीही गाफील राहू नका. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव पसरणार नाही तसेच दुसरी लाट येणार नाही याकडे लक्ष द्या असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रयत्न अधिक वाढवा

यावेळी बोलताना केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की आपण निश्चितपणे चांगले प्रयत्न करीत आहात पण आणखीही काही महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कंटेनमेंट काहस्त्र्राच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी. घरोघर भेटी सुरूच ठेवाव्यात, जे अजूनही सक्रीय कंटेन,मेंट असतील त्यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे. रुग्णाचे ८० टक्के संपर्क शोधून ७२ तासांच्या आत त्यांच्या सर्वांच्या चाचण्या कराव्यात, नवीन काही हॉटस्पॉट निर्माण होत आहेत का ते बारकाईने पाहावे, १४० चाचण्या दर दशलक्ष दर दिवशी प्रत्येक जीम्याने केल्याच पाहिजेत, एन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आली तरी अति आत्मविश्वास न ठेवता अशा व्यक्तींच्या लक्षणानुसार आरटीपीसीआर चाचणी केलीच पाहिजे, चाचणी संकलित केल्यानंतर २४ ते ३६ तासांत अहवाल आलाच पाहिजे. रुग्ण सेवा आणि रुग्णालय व्यवस्थापन यांचा मृत्यू दर कमी होण्यात मोठा भाग असतो, त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशा सुचना केल्या.

वृद्ध आणि इतर आजार असलेल्यांनी लवकर रुग्णालयात यावे

 लव अग्रवाल म्हणाले की, साधारणपणे वृद्ध व्यक्ती या रुग्णालयांत येण्यास टाळाटाळ करतात आणि मग प्रकृती गंभीर झाली की धावाधाव करता यामुळे मृत्यू दर वाढतो आहे. देशाच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रातील आरोग्य सेवकांना जास्त झाल्याचे आढळते हे प्रमाणही कमी करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. देशात हे प्रमाण ७ टक्के तर महाराष्ट्रात सरासरी २१ टक्के प्रमाण आहे.

मुंबई आणि महाराष्ट्राने काही गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर कोरोना मुकाबल्यात महाराष्ट्र हे देशासमोरचे एक उदाहरण होऊ शकते असेही ते म्हणाले.

सध्या महाराष्ट्रातील मृत्यू झालेल्या रुग्णांचे विश्लेषण केले तर असे आढळते की, ४५ ते ५९ या वयोगटात १७.९ टक्के मृत्यू इतरही आजार असलेल्या रुग्णांचे आहेत. ६० ते ७४ या वयोगटात २९.७० टक्के मृत्यू इतरही आजार असलेल्या रुग्णांचे तसेच ४० टक्के मृत्यू हे ७५ पेक्षा जास्त वयोगटातील इतर आजार असलेल्यांचे आहेत.

१० प्रमुख जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित

राज्यातील ११ जिल्ह्यांमधील मृत्यू दर हा राज्याच्या सरासरी मृत्यू दरापेक्षा जास्त आहे. पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, नागपूर, पालघर, सांगली या १० जिल्ह्यांमधून गेल्या आठवड्यात ७९ टक्के रुग्ण आढळले आहेत असे लव अग्रवाल यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून सांगितले. महाराष्ट्राचा मृत्यू दर ३.४७ टक्के असून देशाचा मृत्यू दर २.०७ टक्के आहे. पुणे २.३७ टक्के, ठाणे २,७२ टक्के, मुंबई ५.५० टक्के, नाशिक २.८२ टक्के, औरंगाबाद १.९७ टक्के, कोल्हापूर २.५३ टक्के, रायगड २.७८ टक्के , पालघर १.९३ टक्के, जळगाव ४.५१ टक्के, नगर १. १९ टक्के अशी प्रमुख जिल्ह्यांची मृत्यू दराची आकडेवारी असून ती कमी करण्याचे उद्दिष्ट्य आपल्यासमोर आहे असे ते म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Do-not-be-negligent-in-preventing-corona-reduce-mortality-by-treating-patients-on-time-CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत : अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Everyone-should-make-collective-efforts-to-prevent-corona-infection--Ajit-Pawar</link>
            <description>पुणे : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय 'कोरोना' संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पुणे शहरातील 'कोरोना'च्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या 'मिशन झिरो पुण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-07/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय 'कोरोना' संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पुणे शहरातील 'कोरोना'च्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या 'मिशन झिरो पुणे' या उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी पुणे येथे पार पडले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा उपस्थित होते.

पुणे शहरामध्ये 'कोरोना'च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘मिशन झिरो पुणे’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सार्वजनिक हितासाठी या उपक्रमात भारतीय जैन संघटना ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आहे ही चांगली बाब आहे. या 'कोरोना'च्या लढ्यात सामान्य नागरिकांनीही साथ देण्याचे आवाहन करुन या उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
     
भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा म्हणाले की, भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्ण शोधण्यासाठी धारावी व मालेगाव येथे 'मिशन झिरो' मोहिम राबबिण्यात आले. पुणे शहरात फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून अँटीजन चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये दररोज अंदाजे ३ ते ५ हजार कोरोना चाचण्या करण्याची क्षमता आहे. कोरोनाविषयी नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रचार व प्रसिध्दीवर भर देण्यात येणार आहे असेही यावेळी सांगितले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Everyone-should-make-collective-efforts-to-prevent-corona-infection--Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सिंधुदुर्गात कोविड चाचणी लॅबचे रविवारी होणार उद्घाटन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Covid-test-lab-to-be-inaugurated-at-Sindhudurg-on-Sunday</link>
            <description>मुंबई  : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना  संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणी अहवाल लवकर मिळावेत यासाठी सिंधुदुर्गातील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये कोविड चाचणी लॅबची सुरुवात कऱण्यात येणार आहे. या लॅबचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत रविवार ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. 

सिंधुदुर्गमध्ये कोविडचा प्रार्दुभाव असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-07/pravindarekar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना  संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणी अहवाल लवकर मिळावेत यासाठी सिंधुदुर्गातील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये कोविड चाचणी लॅबची सुरुवात कऱण्यात येणार आहे. या लॅबचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत रविवार ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. 

सिंधुदुर्गमध्ये कोविडचा प्रार्दुभाव असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या आमदारांनी या भागाला भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोविडच्या चाचणीसाठी लॅबची आवश्यकता असल्याचे निर्दशनास आले. कारण सिंधुदुर्गवासियांना कोविडच्या चाचणी अहवालासाठी गोवा अथवा पुणे येथे नमुने पाठवावे लागायचे. त्यामुळे कोविड चाचणीचा अहवाल मिळण्यास विलंब व्हायचा.  विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी तातडीने यासंदर्भात भाजपच्या आमदारांचा प्रत्येकी २० लाखांचा आमदार निधी स्वॅब लॅबच्या उभारणासाठी दिला. 

दरेकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर आता ही लॅब सिंधुदुर्गमध्ये उभारली आहे.  या लॅबमुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना कोविड तपासणीचा अहवाल २४ तासात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोविड रुग्णांची आता अहवालाची दीर्घकाळ करावी लागणारी प्रतीक्षा आता संपणार आहे. दरेकर आणि कोकणातील भाजपच्या आमदारांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सिंधुदुर्गवासीयांचा कोविड लॅबचा प्रश्न सुटला आहे.

या कोविड चाचणी लॅबच्या उभारणीसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रविंद्र चव्हाण आमदार प्रसाद लाड, आमदार भाई गिरकर, आमदार निरंजन डावखरे आमदार रमेश पाटील यांनी आमदार फंडातून प्रत्येकी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याप्रसंगी आमदार नितेश राणे, निलेश राणे, प्रमोद जठार, राजन तेली उपस्थित राहणार आहेत.

पनवेल येथे विरोधी पक्ष नेते दरेकर व आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदि यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे पनवेलमध्ये कोविड लॅब सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे रत्नागिरी येथे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्यामुळे रत्नागिरी येथे कोविड लॅब उभारण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Covid-test-lab-to-be-inaugurated-at-Sindhudurg-on-Sunday</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समाजप्रबोधनासाठी आरोग्यमंत्र्यांचा कृतीतून संदेश! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Health-Ministers-message-through-action-for-social-enlightenment</link>
            <description>मुंबई : प्रथा परंपरा बदलत्या काळाशी सुसंगत असाव्यात असा समाजप्रबोधनाचा संदेश कृतीतून उतरवत आणि मातृवियोगाचे दु:ख बाजूला ठेवत तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. बुधवारी मुंबईत आल्यानंतर दैनंदिन बैठका घेऊन कामकाजाला सुरूवात केली. आईने शेवटच्या काळात पाठीवर दोन्ही हात ठेवून आशिर्वाद दिल्याचे सांगतानाच आता ह्याच आर्शिवादाच्या बळावर पुन्हा जोमाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलो असल्याची भावना आरोग्यंत्र्यांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-07/nmodi-Recovered-Recovered.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : प्रथा परंपरा बदलत्या काळाशी सुसंगत असाव्यात असा समाजप्रबोधनाचा संदेश कृतीतून उतरवत आणि मातृवियोगाचे दु:ख बाजूला ठेवत तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. बुधवारी मुंबईत आल्यानंतर दैनंदिन बैठका घेऊन कामकाजाला सुरूवात केली. आईने शेवटच्या काळात पाठीवर दोन्ही हात ठेवून आशिर्वाद दिल्याचे सांगतानाच आता ह्याच आर्शिवादाच्या बळावर पुन्हा जोमाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलो असल्याची भावना आरोग्यंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

शनिवारी १ ऑगस्ट रोजी आरोग्यमंत्री टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांचे रुग्णालयात उपचार सुरू असताना दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर रविवारी जालना जिल्ह्यातील मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियमावलीचे (कमी उपस्थिती, सोशल डिस्टंसिंग) पालन करण्यात आले.

टोपे कुटुंबियांचे जालन्यासह राज्यभर असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक, ट्विटरद्वारे अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे अंत्यसंस्कारासाठी प्रत्यक्ष उपस्थित न राहता आहे तिथूनच थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अंत्यदर्शन घेण्याचे आणि आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

मार्चच्या सुरूवातीला जेव्हा राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून यायला सुरूवात झाली नेमक्या त्या कसोटीच्या काळात आरोग्यमंत्र्यांच्या मातोश्री रुग्णालयात दाखल होत्या. कोरोनाच्या लढ्यात अग्रभागी असलेल्या आरोग्यमंत्र्यांना आईच्या भेटी पुरेसा वेळ मिळत नव्हता तरीही ते वेळात वेळ काढून आईला भेटायला जायचे.

ग्रामीण भागात आजही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर १४ दिवसांचे सुतक पाळताना सदस्यांनी कामकाज न करता घरातच थांबण्याची प्रथा आहे. पुर्वी निरोप जायला वेळ लागायचा, दळणवळणाची साधने पुरेशी नसल्याने नातेवाईक यायलाही विलंब व्हायचा. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आताच्या काळाशी तर्कसंगत निर्णय घेताना बदलाची सुरूवात स्वत:पासून करण्याचा संदेश समाजापुढे द्यायचा होता म्हणूनच आईच्या निधनानंतर १४ दिवसांचा दुखवटा न पाळता याकाळातील विधी तीन दिवसात केले, असे टोपे यांनी सांगितले. जुन्या परंपरा ह्या आताच्या काळाशी सुसंगत असाव्यात समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनी बदलाचा पायंडा घालून दिला तर समाजप्रबोधनाला दिशा मिळते, असेही टोपे यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Health-Ministers-message-through-action-for-social-enlightenment</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मंत्री एकनाथ खडसे यांना लाईट बिलाचा झटका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Light-bill-blow-to-Minister-Eknath-Khadse</link>
            <description>मुंबई : भाजपा नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांना महावितरणने लाईटबिलचा चांगलाच झटका दिला आहे. मुक्ताईनगर येथील घरासाठी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांचे हे लाईटबिल १ लाख ४ हजार रुपयांचे आले आहे. लाईटब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-07/eknathkhadse.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भाजपा नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांना महावितरणने लाईटबिलचा चांगलाच झटका दिला आहे. मुक्ताईनगर येथील घरासाठी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांचे हे लाईटबिल १ लाख ४ हजार रुपयांचे आले आहे. लाईटबिल पाहून एकनाथ खडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. याप्रकरणी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

लॉकडाऊननंतर अवास्तव येत असलेल्या लाईटबिलमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकट असताना वीजबिलाने नागरिकांना शॉक बसत आहेत. फक्त सर्वसामान्य नागरिकच नाही तर राजकीय नेत्यांनाही लाईटबिल हातात पडताच झटके बसत आहेत. 

 शासनाने याची चौकशी करून लाईटबिलात सूट द्यावी अशी मागणी केली आहे. विरोधी पक्षाने देखील सरकारचे यावरून लक्ष वेधले आहे. या प्रकरणी न्यायलयात देखील दाद मागण्यात आली आहे. तर महावितरणने सामान्य ग्राहकांना वेठीस धरू नये आवाहनही खडसे यांनी यावेळी केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Light-bill-blow-to-Minister-Eknath-Khadse</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जिगाव प्रकल्पासाठी विशेष तरतूद म्हणून राज्यपालांकडे  निधी मागणार -जयंत पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Jayant-Patil-will-seek-funds-from-the-Governor-as-a-special-provision-for-the-Jigaon-project</link>
            <description>मुंबई : बुलढाणा जिल्हयातील जिगाव प्रकल्पासाठी विशेष तरतूद म्हणून राज्यपालांकडे पुढील तीन वर्षांसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी मागितला जाणार असल्याचे सांगतानाच येत्या दोन वर्षात या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वित केला जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलीे.

मंत्रालय येथे मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-07/jayantpatil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बुलढाणा जिल्हयातील जिगाव प्रकल्पासाठी विशेष तरतूद म्हणून राज्यपालांकडे पुढील तीन वर्षांसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी मागितला जाणार असल्याचे सांगतानाच येत्या दोन वर्षात या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वित केला जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलीे.

मंत्रालय येथे मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात गुरुवारी एक बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

जिगाव प्रकल्पाच्या उर्वरित किंमतीमध्ये मुख्यतः भूसंपादन व पुनर्वसनाची किंमत असून त्यासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. याकरीता राज्यपाल महोदयांच्या निधी वाटपाच्या सूत्रांमध्ये बदल करून जिगाव प्रकल्पासाठी विशेष तरतूद म्हणून येत्या तीन वर्षात ४ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून राज्यपाल महोदयांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात येणार आहे.

जिगाव प्रकल्प अंशतः पाणीसाठा करण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. यानुसार जलसंपदा विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता यांनी अंशत: पाणीसाठा करण्यासाठी नदीपात्रात द्वारयुक्त अतिरिक्त सांडवा देणे गरजेचे असून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा असे निर्देश देण्यात आले.

पुनर्वसन, गावठाण नागरी सुविधांची कामे करताना ही कामे दर्जेदार व्हावीत व पुनर्वसन आदर्श ठरावे असे पहावे. याबाबतही मुख्य अभियंता यांनी वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन वास्तुविशारदांकडून तयार करून घेऊन ती सादर करावीत असे निर्देश देण्यात आले. तसेच जिगाव प्रकल्पाचे अतिरिक्त सांडव्याबाबत मराठी व हिंदी या दोन्ही भाषेत चित्रफीत तयार करावी असे निर्देशही मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मलकापूरचे आमदार राजेश एकडे, जलसंपदा सचिव संजय घाणेकर, सहसचिव कपोले व इतर अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Jayant-Patil-will-seek-funds-from-the-Governor-as-a-special-provision-for-the-Jigaon-project</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस साप आढळला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/A-rare-snake-with-two-mouths-was-found</link>
            <description>मुंबई : कल्याण शहर हे जैवविविधतेने परिपूर्ण आहे. कोरोनासारखी महामारी व अतिवृष्टीमुळे मनुष्यवस्तीमध्ये साप निघत असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीतही सोशल डिस्टनचे नियम पाळून वाॅर रेस्क्यू फाउंडेशन ही संस्था व सर्पमित्र हे वन्यजीवांच्या संरक्षण, संवर्धन आणि जनजागृतीसाठी कार्य करत आहे. 

कल्याणच्या गंधारे परिसरात राहणाऱ्या डिंपल शहा यांच्या ऋतु रिव्हर्स बिल्डींगच्या गेटजवळ सापाचे पिल्लू आढळून आले. त्यांनी तात्काळ वाॅ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-07/ghons.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कल्याण शहर हे जैवविविधतेने परिपूर्ण आहे. कोरोनासारखी महामारी व अतिवृष्टीमुळे मनुष्यवस्तीमध्ये साप निघत असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीतही सोशल डिस्टनचे नियम पाळून वाॅर रेस्क्यू फाउंडेशन ही संस्था व सर्पमित्र हे वन्यजीवांच्या संरक्षण, संवर्धन आणि जनजागृतीसाठी कार्य करत आहे. 

कल्याणच्या गंधारे परिसरात राहणाऱ्या डिंपल शहा यांच्या ऋतु रिव्हर्स बिल्डींगच्या गेटजवळ सापाचे पिल्लू आढळून आले. त्यांनी तात्काळ वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशनच्या टिमला संपर्क केला असता सर्पमित्र निलेश नवसरे व सर्पमित्र प्रेम आहेर यांनी घटनास्थळी जाऊन त्या सापाचा सुखरूप बचाव केला असता ती दोन तोंड असलेली दुर्मिळ घोणस असल्याचे निदर्शनास आले. या दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस साप एकाच परिसरात आढळल्याने त्या जागेबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. या घटनेची जागतीक स्तरावर नोंद करून सरिसृप संशोधन पत्र ( Reptiles Rescerch Paper) जाहीर करणार असल्याचे वन्यजीव अभ्यासक व वाॅर रेस्क्यू टिमचे सचिव सुहास पवार यांनी सांगितले. यावेळी विशाल कंथारिया, स्वप्निल कांबळे, निखिल कांबळे, हितेश करंजगावकर, उपस्थित होते.

यापूर्वी 20 सप्टेंबर 2019 रोजी गंधारे परिसरात दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस वाॅर रेस्क्यू फाउंडेशनच्या टिमने बचाव केल्याची नोंद वनविभागाकडे आहे. त्यावेळी त्या सापाला वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई येथे संशोधन कार्यासाठी ताब्यात दिले होते परंतू संशोधन सुरू असताना सदर सापाचा मृत्यू झाला होता. त्याच परिसरात दुसऱ्यांदा हा दोन तोंडचा घोणस सापाला जिवदान देण्यात सर्पमित्रांना यश मिळाल्याचे वाॅर रेस्क्यू टिमचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी माहिती दिली. गतवर्षी हाफकिन संस्थेचे संशोधन कार्य अपूर्ण राहिले होते दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस सापाचा शास्त्रीय अभ्यास व नव्याने नोंद करून वनविभागाचे उप वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर  व वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती वाघेरे यांच्या आदेश येईपर्यंत त्याचा सांभाळ करणार आहेत.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/A-rare-snake-with-two-mouths-was-found</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रशासनाने अधिक सतर्क राहून मदत कार्य करा: मुख्यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/In-case-of-heavy-rains-the-administration-should-be-more-vigilant-and-help-CM</link>
            <description>मुंबई  :  मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे मुंबई, मुंबई परिसर तसेच कोकणातील जिल्हे त्याचप्रमाणे विशेषत: कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने आढावा घेत असून ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व नियंत्रण कक्षांमध्ये स्वत: बोलत आहेत. कोरोनाशी मुकाबला सुरु असताना अतिवृष्टीमुळे संपूर्ण काळजी घेऊन मदत कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. बुधवारी रात्री पंतप्रधानांना देखील त्यांनी मुंबईतील परिस्थिती बाबत माहिती दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळीही मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडून माहिती घेतली. तसेच ते कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्र, मुंबई पालिका आयक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशीही बोलले व सुचना केल्या. भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक कृष्णानंद </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-07/uthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  :  मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे मुंबई, मुंबई परिसर तसेच कोकणातील जिल्हे त्याचप्रमाणे विशेषत: कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने आढावा घेत असून ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व नियंत्रण कक्षांमध्ये स्वत: बोलत आहेत. कोरोनाशी मुकाबला सुरु असताना अतिवृष्टीमुळे संपूर्ण काळजी घेऊन मदत कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. बुधवारी रात्री पंतप्रधानांना देखील त्यांनी मुंबईतील परिस्थिती बाबत माहिती दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळीही मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडून माहिती घेतली. तसेच ते कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्र, मुंबई पालिका आयक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशीही बोलले व सुचना केल्या. भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी बोलून त्यांनी पुढील हवामानाचा काय अंदाज असेल व कशी तयारी करता येईल याविषयी चर्चा केली.

रेल्वे प्रवाशांची सुटका करणाऱ्या जवानांचे कौतुक
बुधवार पासून गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे १६२,३ मिमी, कुलाबा ३३१.०८ मिमी पाउस झालं. कुलाबा येथे काल सायंकाळी १०६ किमी प्रती तास इतका वाऱ्याचा वेग होता. तर इतरत्र हा वेग ७० ते ८० किमी प्रती तास होता. अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेली झाडे, विस्कळीत वाहतूक तसेच मदत कार्याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. कुर्ला येथे झाड अंगावर पडून एक व्यक्ती जखमी झाला असून ठिकठिकाणी पडलेली झाडे, व फांद्या युद्धपातळीवर दूर करण्यात आल्याचे पलिकेने सांगितले. काल मस्जिद बंदर येथे दोन उपनगरीय रेल्वेमधून २९० प्रवाशाना यशस्वीरीत्या बाहेर काढणाऱ्या रेल्वे पोलीस दलाच्या व एनडीआरएफ जवानांचे त्यांनी कौतुक केले. मस्जिद बंदर येथे मोटार पंपाचा शॉक लागून रेल्वेचा एक कर्मचारी मरण पावला आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. 

पाण्याचा निचरा, पडलेली झाडे काढणे याला प्राधान्य 
प्रथमच काल जेजे रुग्णालय येथे तळमजल्यावर पाणी भरले होते परंतु लगेचच यंत्रणेने त्या पाण्याचा निचरा करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास होऊ दिला नाही त्याचप्रमाणे मुंबईत हिंदमाता, शेख मिस्त्री दर्गा रोड, बीपीटी कॉलनी स्काय वॉक, गोल देऊळ, महर्षी कर्वे रोड, पोलीस वसाहत, भायखळा, खेतवाडी आदि ठिकाणी साचलेले पाणी पालिकेने तात्काळ यंत्रणा कार्यान्वित करून काढले याविषयीही त्यांनी समाधान व्यक्त केले.

शहरात १५ ठिकाणी घरांच्या भिंती पडण्याच्या तक्रारी आल्या आहेत. ३६१ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्या होत्या ते तोफ्डून रस्ता साफ करण्याचे काम सुरु आहे, ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. पेडर रोड ते केम्स कॉर्नर या मार्गावर संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली आहे त्याचीही माहिती त्यांनी घेतली. 

कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना देखील सुचना   
कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी येथील परिस्थितीचा त्यांनी पुणे विभागीय आयुक्त व कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडून माहिती घेतली व पुर परिस्थिती असल्यास त्या त्या भागातील नागरिकांचे वेळीच स्थलांतर करावे व त्यांना कुठली गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले. 

एनडीआरएफची राज्यात १६ पथके तैनात असून ४ पथके कोल्हापूरमध्ये आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. कोल्हापूरला पंचगंगा आणि रत्नागिरी येथे कोदवली, रायगड येथे कुंडलिका या  नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्क राहावे असे मुख्यमंत्री म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/In-case-of-heavy-rains-the-administration-should-be-more-vigilant-and-help-CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या कोरोना तपासणी लॅबमुळे मीरा, भाईंदर, वसई, पालघर येथील जनतेची सोय  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Bhakti-Vedanta-Hospitals-Corona-Testing-Lab-facilitates-people-in-Mira-Bhayander-Vasai-Palghar</link>
            <description>मुंबई : मीरा भाईंदर येथील भक्ती वेदांत रुग्णालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेचे (Molecular Lab) राजभवन येथून डिजिटल माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी लोकार्पण के</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-07/bhaktivedant.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मीरा भाईंदर येथील भक्ती वेदांत रुग्णालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेचे (Molecular Lab) राजभवन येथून डिजिटल माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी लोकार्पण केले.

जनसामान्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देत असल्याबद्दल भक्ती वेदांत रुग्णालयाचे अभिनंदन करताना रुग्णालयाने रुग्णांना मातृवात्सल्याने सेवा द्यावी तसेच उत्तम रुग्णसेवेचे उदाहरण समाजापुढे ठेवावे असे आवाहन राज्यपालांनी केले.   

भक्ती वेदांत रुग्णालय नेहमीच निस्वार्थ रुग्णसेवेला प्राधान्य देत असल्याचे रुग्णालयाचे अध्यक्ष उद्योगपती हृषिकेश मफतलाल यांनी यावेळी सांगितले. या लोकार्पण सोहळ्याला मीरा भाईंदरच्या महापौर ज्योत्सना हसनाळे, आमदार गीता जैन यांसह भक्ती वेदांतचे डॉक्टर्स, कर्मचारी, स्वयंसेवक डिजिटल माध्यमातून उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Bhakti-Vedanta-Hospitals-Corona-Testing-Lab-facilitates-people-in-Mira-Bhayander-Vasai-Palghar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईला पावसाने झोडपले ; 46 वर्षाचा विक्रम मोडला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-was-lashed-by-rains-The-46-year-old-broke-the-record</link>
            <description>मुंबई  :  मुंबई, ठाणे परिसरात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस मंगळवारीही अधूनमधून विश्रांती घेत हजेरी लावत होता. मात्र, बुधवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला आणि मुंबई, ठाण्यात दाणादाण उडवली. सखल भाग, रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले आणि वाहतुकीचे सर्वच मार्ग पाण्याने रोखले. मुंबईत तब्बल १४१ ठिकाणी झाडे कोसळली. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर पाणीगळती रोखण्यासाठी झोपडय़ांवर घातलेले प्लास्टिक उडून गेल्याचं पाहायला मिळालं. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर अनेक ठिकाणी ट्रेन आणि गाड्याही अडकल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मुसळधार पावसामुळे एनडीआरएफ आणि आरपीएफच्या जवानदेखील बचावकार्यात उतरले होते. दरम्यान, मुंबईतील कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यातील गेल्या ४६ वर्षांचा पावसाचा विक्रम मोडल्याचं पाहायला मिळालं.


बुधवारी झाले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-07/mumbairains.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  :  मुंबई, ठाणे परिसरात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस मंगळवारीही अधूनमधून विश्रांती घेत हजेरी लावत होता. मात्र, बुधवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला आणि मुंबई, ठाण्यात दाणादाण उडवली. सखल भाग, रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले आणि वाहतुकीचे सर्वच मार्ग पाण्याने रोखले. मुंबईत तब्बल १४१ ठिकाणी झाडे कोसळली. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर पाणीगळती रोखण्यासाठी झोपडय़ांवर घातलेले प्लास्टिक उडून गेल्याचं पाहायला मिळालं. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर अनेक ठिकाणी ट्रेन आणि गाड्याही अडकल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मुसळधार पावसामुळे एनडीआरएफ आणि आरपीएफच्या जवानदेखील बचावकार्यात उतरले होते. दरम्यान, मुंबईतील कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यातील गेल्या ४६ वर्षांचा पावसाचा विक्रम मोडल्याचं पाहायला मिळालं.


बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. कोलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यात तब्बल ४६ वर्षांनंतर १२ तासांमध्ये २९४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. कुलाबा परिसरात १९७४ च्या ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २६२ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर बुधवारी या ठिकाणी २९३.८ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, एकूण परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

कोविड हेल्थ सेंटरमध्ये पाणी

दोन दिवसांपूर्वी मिरा-भाईंदर परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते कोविड सेंटरचं उद्धाटन करण्यात आलं होतं. मुसळधार पावसामुळे या कोविड सेंटरमध्येही पाणी शिरल्याचं दिसलं. परंतु या ठिकाणी अद्याप जास्त सामान नसल्यानं मोठं नुकासन टळलं. तर दुसरीकडे मुंबईतील जेजे रुग्णालयातही तळमजल्यात पाणी शिरलं होतं.

दक्षिण मुंबईदेखील जलमय

दक्षिण मुंबईतील ज्या ठिकाणी पाणी साचलेलं दिसत नाही अशा ठिकाणीदेखील बुधवारी झालेल्या पावसानंतर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. चर्नी रोड, गिरगाव, बाबुलनाथ परिसर, पेडर रोड आणि वाळकेश्वरसारख्या परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.

२९० लोकांना ट्रेनमधून सुखरूप काढलं बाहेर

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वेसेवेलाही बसला. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचलं होतं. त्यामुळे दोन रेल्वे गाड्यांमध्ये जवळपास २९० प्रवासी अडकले होते. त्यांना एनडीआरएफ आणि आरपीएफच्या टीमनं सुरक्षित बाहेर काढलं. मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांकडून याबाबत माहिती देण्यात आली.

पालघर जिल्ह्याला झाडेपले

मुसळधार पावसाने बुधवारी पालघर जिल्ह्याला झोडपले. पालघर तालुक्यासह डहाणू, तलासरी, वसई व विक्रमगड या तालुक्यांमध्ये बुधवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून मुसळधार पाऊस झाला. अनेक निवासी भागांत पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले. वसई-विरार शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. वसई पूर्वेतील पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. जिल्ह्यातील ग्रामीण भागांत अनेक घरांचे नुकसान झाले.

तलावांच्या पातळीत वाढ

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही तलावांमधील पावसाच्या हजेरीने पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांची चिंता काहीशी कमी झाली. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार तलावांमध्ये बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ३३ हजार ४११ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली. त्यामुळे तलावांतील जलसाठा पाच लाख ३९ हजार ३०७ दशलक्ष लिटरवर पोहोचला. बुधवारीही तलावक्षेत्रात पावसाचा मुक्काम कायम होता. बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोडकसागरमध्ये २८ मि.मी.,तानसामध्ये ६७ मि.मी., मध्य वैतरणामध्ये १४ मि.मी., तुळशीमध्ये ७४ मि.मी., तर विहारमध्ये ५१ मि.मी. पावसाची नोंद झाली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-was-lashed-by-rains-The-46-year-old-broke-the-record</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महावितरण मध्ये ७ हजार जागांसाठी भरती होणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/There-will-be-recruitment-for-7000-posts-in-MSEDCL</link>
            <description>मुंबई : महावितरणमध्ये केंद्र सहाय्यकाच्या २ हजार तर विद्युत सहाय्यकाच्या ५ हजार जागा भरण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगारांना मोठा द</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-07/nitinraut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महावितरणमध्ये केंद्र सहाय्यकाच्या २ हजार तर विद्युत सहाय्यकाच्या ५ हजार जागा भरण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महावितरणमध्ये केंद्र सहाय्यकाच्या २ हजार तर विद्युत सहाय्यकाच्या ५ हजार जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्यात कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे या जागांची भरतीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती.मात्र राज्यात सध्या देण्यात आलेल्या शिथीलतेनंतर महावितरण मध्ये केंद्र सहाय्यकाच्या २ हजार तर विद्युत सहाय्यकाच्या ५ हजार जागा भरण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. त्यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. लॉकडाऊनमुळे ही भरती लांबणीवर पडली होती. पण शेवट गोड होत आहे ! जय महाराष्ट्र असे ट्विट राऊत यांनी केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/There-will-be-recruitment-for-7000-posts-in-MSEDCL</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 06 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ टीईटीचा निकाल जाहीर, 16 हजाराहून अधिक शिक्षक पदासाठी पात्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/TET-results-announced-more-than-16000-teachers-eligible</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर झाला आहे. टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चुकांमुळे वादात सापडलेल्या या परीक्षेचा निकाल अखेर काल लागला. या परीक्षेत 16, 592 उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले. गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. मात्र परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी लागल्याचे दिसून येत आहे. परीक्षेचा निकाल www.mahatet.in या वेबसाईटवर घोषित करण्यात आला आहे.
</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-06/tetexam.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर झाला आहे. टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चुकांमुळे वादात सापडलेल्या या परीक्षेचा निकाल अखेर काल लागला. या परीक्षेत 16, 592 उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले. गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. मात्र परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी लागल्याचे दिसून येत आहे. परीक्षेचा निकाल www.mahatet.in या वेबसाईटवर घोषित करण्यात आला आहे.

19 जानेवारी रोजी राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा घेण्यात आली. पेपर 1 म्हणजे पहिली ते पाचवी गटासाठीचा पेपर एक लाख 88 हजार 688 उमेदवारांनी दिला. त्यापैकी 10 हजार 487 उमेदवार पात्र झाले. तर, पेपर दोन म्हणजे सहावी ते आठवी हा पेपर एक लाख 54 हजार 596 उमेदवारांनी दिला. त्यातून सहा हजार 105 उमेदवार पात्र झाले. दोन्ही पेपर मिळून 16 हजार 592 उमेदवार पात्र झाले आहेत.


तक्रार असल्यास 15 ऑगस्टपर्यंत नोंदवा

टीईटी परीक्षेच्या निकालात आरक्षण प्रवर्ग, वैकल्पिक विषय, अपंगत्व आदींचा लाभ मिळाले नसल्यास तक्रारीची सुविधा देण्यात आली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत लॉग इन आयडीचा वापर करून तक्रार नोंदवावी, असं परिषदेकडून सांगण्यात आलं आहे. या परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्राची प्रत प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात येईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.


 परीक्षेत झाल्या होत्या गंभीर चुका 

राज्यात आज जवळपास 3 लाख 43 हजार 364 विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत गंभीर चुका असल्याची बाब समोर आली होती. पेपरमध्ये योग्य जोड्या जुळवा, असा प्रश्न देण्यात आला होता. मात्र रकाण्यांमध्ये वेगळेच पर्याय देण्यात आले होते. तसेच वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती, असा प्रश्न विचारण्यात आला, मात्र वाक्याखाली अंडरलाईन करण्यात आलेलीच नव्हती. दोन्ही पेपरमध्ये शुद्धलेखनाच्या गंभीर चुका देखील होत्या. त्यामुळे विद्यार्थी वर्गात नाराजी पसरली होती. विद्यार्थ्यांकडून आता या चुकीच्या प्रश्नांचे गुण आम्हाला मिळावेत, अशी मागणी केली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/TET-results-announced-more-than-16000-teachers-eligible</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 06 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार : अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Pune-Nashik-railway-project-to-be-completed-in-record-time-Ajit-Pawar</link>
            <description>मुंबई : कोरोनाचे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने पुणे - नाशिक हा रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करु असा विश्वास व्यक्त करतानाच या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लिमिटेड तथा ‘महारेल’च्यावतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आले. 

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार अशोक पवार, आमदार चेतन तुपे, आमदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लोहमटे, आमदार सरोज आहिरे आदी लोकप्रतिनिधी तसेच ‘महारेल’चे महाव्यवस्थापक, वित्त, नियोजन, महसूल विभागाचे व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-06/pune-nashik.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाचे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने पुणे - नाशिक हा रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करु असा विश्वास व्यक्त करतानाच या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लिमिटेड तथा ‘महारेल’च्यावतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आले. 

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार अशोक पवार, आमदार चेतन तुपे, आमदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लोहमटे, आमदार सरोज आहिरे आदी लोकप्रतिनिधी तसेच ‘महारेल’चे महाव्यवस्थापक, वित्त, नियोजन, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष किंवा व्हिसीद्वारे उपस्थित होते.

‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे.

पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प’ उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर या रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अत्यंत कमी खर्चात पूर्ण होणारा या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. अवघ्या पाऊणे दोन तासात हे अंतर कापले जाणार आहे. 
त्याचबरोबर सध्याच्या भूसंपादनाच्या प्रचलित कायद्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. या मार्गावरील रेल्वेस्थानकात बाधित प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांना व्यवसायासाठी स्टॉल देताना प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामातही स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषीमालाच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येणार असून या प्रकल्पासाठी चिनी उत्पादने किंवा सेवा उपयोगात आणल्या जाणार नाहीत अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.


यावेळी महारेलच्यावतीने प्रकल्पाच्या कामाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार सरोज आहिरे यांनी विविध सूचना मांडल्या. 


प्रकल्पाची वैशिष्टये

२३५ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग. 

रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार.

रेल्वेचा २०० किलोमीटर प्रति तास वेग, पुढे हा वेग २५० कि.मी. पर्यंत वाढविणार.  

पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार.
 
वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पुरक प्रकल्प. 
	
पुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानकांची आखणी.
 
१८ बोगदे, ४१ उड्डाण पूल, १२८ भूयारी मार्ग प्रस्तावित.
 
प्रवासी आणि मालवाहतुक चालणार.
 
रेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह, स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य.
	
प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार. 

प्रकल्पाच्या खर्चात ६० टक्के वित्तीय संस्था, २० टक्के राज्य सरकार, २० टक्के रेल्वेचा वाटा.  


कमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार. 

विद्युतीकरणासह एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Pune-Nashik-railway-project-to-be-completed-in-record-time-Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 06 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-CM-decides-to-provide-Rs-550-crore-for-ST-Corporation</link>
            <description>मुंबई :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाला (एसटी) ५५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी घेतला. 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटीसमोरील वाढलेली आव्हाने, महसुलात झालेली घट</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-06/stlanidhi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाला (एसटी) ५५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी घेतला. 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटीसमोरील वाढलेली आव्हाने, महसुलात झालेली घट लक्षात घेऊन एसटी महामंडळाला हा निधी देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात आज ‘एसटी’ महामंडळाच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, वित्त विभागाचे, तसेच एसटी महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत एसटीला ५५० कोटी देण्याचा निर्णय वित्तमंत्र्यांनी जाहीर केला. या निर्णयामुळे एसटी महामंळाच्या समोरील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. या बैठकीत एसटी महामंडळाच्या सद्यस्थितीवर चर्चा होऊन आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाला मोठा दिलासा मिळणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-CM-decides-to-provide-Rs-550-crore-for-ST-Corporation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 06 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रानभाज्या महोत्सवाचा मंत्रालयात शुभारंभ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Launch-of-Vegetable-Festival-at-Mantralaya</link>
            <description>मुंबई : औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री व्यवस्था बळकट करून हा ठेवा सर्वांसाठी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करतानाच रानभाज्यांच्या संवर्धानातून आदिवासी बांधवांची समृद्धी ही संकल्पना कृषी  विभागामार्फत अवलंबविण्यात येईल. यासाठी जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी राज्यात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

कृषीमंत्री भुसे यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात साकारलेल्या रानभाज्या महोत्सवाची सुरूवात बुधवारी मंत्रालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आली. कृषीमंत्री  भुसे, राज्यमंत्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-06/ranbhajya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री व्यवस्था बळकट करून हा ठेवा सर्वांसाठी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करतानाच रानभाज्यांच्या संवर्धानातून आदिवासी बांधवांची समृद्धी ही संकल्पना कृषी  विभागामार्फत अवलंबविण्यात येईल. यासाठी जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी राज्यात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

कृषीमंत्री भुसे यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात साकारलेल्या रानभाज्या महोत्सवाची सुरूवात बुधवारी मंत्रालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आली. कृषीमंत्री  भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, सचिव एकनाथ डवले आणि शहापूर व वाडा येथील आदिवासी भगिनी उपस्थित होत्या. 

यावेळी कृषीमंत्री भुसे म्हणाले, जंगलात आढळणाऱ्या या रानभाज्या, फळं विविध आजारांवर गुणकारी असून त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी या रानभाज्या उपयुक्त ठरू शकतात मात्र शहरी भागातील नागरिकांपर्यंत त्या पोहोचण्यासाठी त्या केवळ प्रदर्शनात न राहता त्यांची विक्री व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज आहे. त्यासाठी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत राज्यभर रानभाज्या महोत्सवाची संकल्पना सुचली आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ही  संकल्पना प्रत्यक्षात आणली जात असल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरून आदिवासी भागातील बाधवांना त्यामुळे रोजगार निर्माण होऊ शकेल.
रानभाज्या महोत्सव प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितले. या रानभाज्या नागरिकांना कायमस्वरूपी कशा उपलब्ध होतील यांचेही नियोजन करण्यात येत असून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून हा रानभाज्यांचा औषधी ठेवा शहरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. यावेळी शहापूर आणि वाडा येथून आलेल्या महिलांनी रानभाज्यांची ओळख सांगितली. त्याचबरोबर त्यांचे औषधी गुणधर्मही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कृषीमंत्री भुसे यांनी बुधवारी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना रानभाज्या महोत्सवाविषयी माहिती दिली. यावेळी विविध रानभाज्या एकत्रित असलेली पेटी पवार यांना भेट देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेऊन त्यांना देखील कृषीमंत्री भुसे व राज्यमंत्री डॉ. कदम यांनी  रानभाज्यांची पेटी दिली. अन्न व औषध प्रशासन मंत्री  डॉ. राजेंद्र शिंगणे यांना णि सचिव डवले यांच्या हस्ते रानभाज्यांची पेटी देण्यात आली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Launch-of-Vegetable-Festival-at-Mantralaya</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 05 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पलूस शहराच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-Chief-Minister-Ajit-Pawars-directive-to-approve-the-water-supply-scheme-of-Palus-city</link>
            <description>मुंबई :  पलूस शहरासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानामधून प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता द्यावी, त्याआधारे नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता द्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पलूस शहरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी वि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-05/panipuratha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  पलूस शहरासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानामधून प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता द्यावी, त्याआधारे नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता द्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पलूस शहरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी विशेष बाब म्हणून ही मान्यता देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. पलूस पाणीपुरवठा योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. 

पलुस शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी ही योजना महत्वाची असल्याने या योजनेला विशेष बाब म्हणून मान्यता देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, वित्त विभागाचे अपरमुख्य सचिव मनोज सौनिक, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी, पलूस नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पलूस शहराची पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्णत्वाला जावी यासाठी याबाबतची त्वरित कार्यवाही सुरु करावी, पलूस शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी आवश्यक असणारी सर्व मदत करण्यात येईल. या योजनेमुळे पलूसच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. योजनेचे काम दर्जेदार झाले पाहिजे अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-Chief-Minister-Ajit-Pawars-directive-to-approve-the-water-supply-scheme-of-Palus-city</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 05 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा शुभारंभ तमाम भारतीयांसाठी आनंदाचा क्षण - जयंत पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Inauguration-of-Lord-Rama-Temple-A-moment-of-joy-for-all-Indians---Jayant-Patil</link>
            <description>मुंबई : प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा शुभारंभ क्षण हा तमाम भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे कायमच भारतीयांचे दैव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-05/ramjayantpatil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा शुभारंभ क्षण हा तमाम भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे कायमच भारतीयांचे दैवत राहतील असे ट्वीट करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आज अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदीराचा भूमीपूजन सोहळा पार पडत आहे. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघात बांधलेल्या राम मंदिराचा फोटो ट्विट करत आम्ही नेहमीच प्रभू श्रीरामाची भक्तीभावे पूजा करतो असे स्पष्ट केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Inauguration-of-Lord-Rama-Temple-A-moment-of-joy-for-all-Indians---Jayant-Patil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 05 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आजपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरू होणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-malls-and-market-complex-will-start-from-today</link>
            <description>मुंबई : सरकारने येत्या ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतानाच काही प्रमाणात शिथिलताही देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली नसल्याने ते बंदच राहणार आहेत. यापूर्वी दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. आता नव्या नियमानुसा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-05/mallsuru.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सरकारने येत्या ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतानाच काही प्रमाणात शिथिलताही देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली नसल्याने ते बंदच राहणार आहेत. यापूर्वी दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. आता नव्या नियमानुसार बुधवारपासून दुचाकीवर डबल सीट प्रवास करता येणार आहे.

राज्यातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला असला तरी राज्य सरकाने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार राज्यात आजपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरु करता येणार आहे. मात्र मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास  परवानगी दिली नाही.होम डिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्टॉरंटला किचन सुरु ठेवता येणार आहे.ज्या खेळांमध्ये संघाची आवश्यकता नाही म्हणजेच मल्लखांब, बॅडमिंटन, टेनिस, जीम गोल्फ अशा खेळांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच यापुढे दिचाकीवरून दोन व्यक्तींना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

 राज्यात काय सुरु काय बंद राहणार

५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत मॉल आणि मार्केट सुरु होणार

मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरु करण्यास परवानगी

ज्या खेळांमध्ये संघाची आवश्यकता नसते अशा आऊटडोअर खेळ (मल्लखांब, बॅडमिंटन, टेनिस, जीम) परवानगी

मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट बंदच राहणार

सध्या सुरु असलेल्या सर्व कंपन्यांना सुरु राहण्यास परवानगी

अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकान पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार

टॅक्सी, कॅब,चारचाकी वाहनामध्ये केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक आणि ३ प्रवाशांना प्रवासाची परवानगी

रिक्षा मध्ये पूर्वी प्रमाणेच चालक आणि २ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे

दुचाकीवर चालक आणि एक प्रवासी असा प्रवास करता येईल.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-malls-and-market-complex-will-start-from-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 05 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुण्यात निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Former-Chief-Minister-Shivajirao-Patil-Nilangekar-passed-away-in-Pune</link>
            <description>मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे अल्पशा आजाराने पुण्यात बुधवारी पहाटे निधन झाले.  ते ९१ वर्षांचे होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती. 

 लातूरहुन त्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-05/shivjipatil.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे अल्पशा आजाराने पुण्यात बुधवारी पहाटे निधन झाले.  ते ९१ वर्षांचे होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती. 

 लातूरहुन त्यांना उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले होते. आज दुपारी २ वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह निलंगा येथे आणला जाणार असून सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा ९ फेब्रुवारी १९३१ रोजी निलंगा येथे जन्म  झाला होता.  एलएलबीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदे त्यांनी सांभाळली. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर राज्याचे दहावे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी टाकली. ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६ असे नऊ महिने ते राज्याचे मुख्यमंत्री होते. लातूर जिल्हा निर्मिती, औरंगाबाद खंडपीठ निर्मितीसाठी त्यांनी  प्रयत्न केले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Former-Chief-Minister-Shivajirao-Patil-Nilangekar-passed-away-in-Pune</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला, म्हणून भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाते : प्रकाश आंबेडकर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-Ayodhya-verdict-was-based-on-emotions-not-facts,-so-Indians-are-viewed-with-suspicion-Prakash-Ambedkar</link>
            <description>मुंबई :   जगात भारतीयांकडे संशयीत नजरेने पाहिले जाते मात्र याबाबत कोणीही भारतीय स्वतःला विचारत नाही की आमच्यावर अत्याचार झालेले असताना आता जगही आमच्यावर अत्याचार करीत आहे. मात्र हे सत्य आहे कि वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत आहेत हे आता आयोध्येत होत आहे. हे सत्य आजही भारतीय मानायला तयार नाही. पुरावे व इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-04/pambedkar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :   जगात भारतीयांकडे संशयीत नजरेने पाहिले जाते मात्र याबाबत कोणीही भारतीय स्वतःला विचारत नाही की आमच्यावर अत्याचार झालेले असताना आता जगही आमच्यावर अत्याचार करीत आहे. मात्र हे सत्य आहे कि वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत आहेत हे आता आयोध्येत होत आहे. हे सत्य आजही भारतीय मानायला तयार नाही. पुरावे व इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. मात्र निकाल हा तथ्यांवर नसून भावनिकतेवर देण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

राहुल संस्कृती हे इतिहासकार आहे. त्यांनी सांगितले की, अयोध्या ही बौद्ध सांस्कृतिक तसेच बौद्धांचे ज्ञानाचे केंद्र होते. अलाहाबाद ( प्रयागराज ) उच्च न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा हा निकाल तथ्यांवर नाही तर भावनांवर झाला. परिणामी निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला. सर्वोच्च न्यायालयातही इतिहासाला व पुराव्यांना ग्राहय धरले नाही, यातून एक मार्ग काढला जात आहे असे सांगत राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. अलाहाबाद न्यायालयाने हे मान्य केले असते की अयोध्या ही पूर्वी साकेत नावाने ओळखली जात होती. या ठिकाणी केलेल्या खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता राम मंदिर निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही राम मंदिराच्या बाजूने निकाल देतो, असे स्पष्ट न्यायालयाने सांगितले असते तर भारतीयांकडे ज्या संशयीत नजरेने पाहिले जाते ते दूर झाले असते. कारण भारतीय आता आपल्याशी खरे बोलायला लागले आहे, असा निकाल त्या ठिकाणी लागला असता. मात्र आताचा निकाल पाहता आजही भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाईल, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-Ayodhya-verdict-was-based-on-emotions-not-facts,-so-Indians-are-viewed-with-suspicion-Prakash-Ambedkar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजपच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट घेऊन केल्या “या” मागण्या ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-MLAs-met-the-Governor</link>
            <description>मुंबई : भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी खुली करण्यात यावी अशी मागणी यावेळी या शिष्टमंडळाने केली. भाजपच्या या मागणीवर राज्यपालांनी मुख्य सचिवांशी दूरध्वनीवरून चर्चा करून य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-04/bjpaamdar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी खुली करण्यात यावी अशी मागणी यावेळी या शिष्टमंडळाने केली. भाजपच्या या मागणीवर राज्यपालांनी मुख्य सचिवांशी दूरध्वनीवरून चर्चा करून या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात  आमदार विजय भाई गिरकर,योगेश सागर,कालिदास कोळंबकर, सुनील राणे,मानिषा चौधरी,राहुल नार्वेकर,मिहीर कोटेचा,पराग शाह यांचा समावेश होता.यावेळी दरेकर यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना होत असलेल्या प्रशासनिक जाचाबद्दल राज्यपालांकडे तक्रार केली.
 ई-पासबाबत असलेले घोळ, गावी क्वारंटाईन होण्याची सक्ती, कोकणातील वैद्यकीय सुविधांची दुरवस्था, प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीची अनुपलब्धता अशा अनेक बाबतीत राज्यपालांना अवगत करण्यात आले. याहीबाबत राज्यपालांनी मुख्य सचिवांनी स्वतःच्या पातळीवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारकडून बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दलही तक्रार केली. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने कुणालाही न वाचवता या प्रकरणातील मुख्य गुन्हेगारांना पकडण्यास मदत केली पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-MLAs-met-the-Governor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ युपीचे पोलिस मुंबईत येवून गेले मग बिहारच्या पोलिसांना अशी वागणूक का ? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/If-UP-police-came-to-Mumbai-then-why-Bihar-police-are-treated-like-this</link>
            <description>मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वाद चांगलाच रंगला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या पाटणा शहराच्या पोलिस अधीक्षक क्वारंटाईन केल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यातील ठाकरे सरकारवर हल्ला चढविला आहे. विकास दुबे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी युपीचे पोलिस येवून गेले मग बिहार पोलिसांना अशी वागणूक का दिली जात आहे. असा सवाल माजी मुख्यमं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-04/sushant-singh-rajput.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वाद चांगलाच रंगला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या पाटणा शहराच्या पोलिस अधीक्षक क्वारंटाईन केल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यातील ठाकरे सरकारवर हल्ला चढविला आहे. विकास दुबे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी युपीचे पोलिस येवून गेले मग बिहार पोलिसांना अशी वागणूक का दिली जात आहे. असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितीत केला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांचे एक पथक सध्या मुंबई दौ-यावर असून, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच,अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेल्या पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेच्या अधिका-यांनी क्वारंटाईन केल्यानंतर विरोधकांनी यावरून सरकारवर हल्ला चढविला आहे.माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या संकटात केरळमधील वैद्यकीय पथकाने मुंबईला भेट दिली. युपी पोलिस विकास दुबे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत येवून गेले. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांची एक टीम आधीच ४ दिवसांपासून मुंबईत कार्यरत आहे. पण त्यापैकी कुणालाही अडचणीत आणले गेले नाही. तर फक्त एसपी दर्जाच्या अधिका-याशीच वेगळी वागणूक का दिली जाते ? असा सवाल फडणवीस यांनी ट्विट करून उपस्थित केला.  बिहार पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावू न देता महाराष्ट्र सरकार अनावश्यक संशयाच्या भोव-यात का पडत आहे हे खरोखर खरोखरच विचित्र आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/If-UP-police-came-to-Mumbai-then-why-Bihar-police-are-treated-like-this</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सार्वजनिक ग्रंथालयांच्या देय थकीत अनुदानासाठी  30 कोटी 93 लाख  रूपये मंजूर :उदय सामंत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Rs-30-crore-93-lakh-sanctioned-for-arrears-of-grant-to-public-libraries-Uday-Samant</link>
            <description>मुंबई :  राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सन 2019-20 या आर्थिक वर्षातील देय थकीत अनुदानासाठी 30 कोटी 93 लाख ,75 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

सामंत म्हणाले, जिल्हा ग्रंथालय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-04/udaysamant.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सन 2019-20 या आर्थिक वर्षातील देय थकीत अनुदानासाठी 30 कोटी 93 लाख ,75 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

सामंत म्हणाले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास वितरीत व खर्च करण्यास ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय यांना मान्यता देण्यात आली आहे.  
तसेच सन 2020 -21 या आर्थिक वर्षात कला व संस्कृती, सार्वजनिक ग्रंथालये, मध्यवर्ती, जिल्हा व तालुका ग्रंथालय यांना सहाय्यक अनुदानासाठी 123 कोटी 75 लाख रुपये एवढा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला.

  सार्वजनिक ग्रंथालयांना मागील वर्षाचे थकीत अनुदान 32 कोटी रूपये  देण्यासंदर्भात  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी कृती समितीची 12 जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वित्त मंत्री यांच्याशी चर्चा करून  अनुदान वितरित करण्याबाबत सामंत यांनी विनंती केली होती. वित्त विभागाने मंजूर तरतुदीच्या 25 टक्के म्हणजे 30.93 कोटी अनुदान वितरित करण्यास  मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय 3 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Rs-30-crore-93-lakh-sanctioned-for-arrears-of-grant-to-public-libraries-Uday-Samant</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर ठरणार उपयुक्त – मुख्यमंत्री  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Kovid-Care-Center-will-be-useful-in-rural-areas---CM</link>
            <description>अलिबाग : महाड येथील एमआयडीसीमध्ये 200 बेड मर्यादेचे उभारलेले कोविड केअर सेंटर कोविड-19 शी एकजुटीने लढा देताना उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. केएसएफ कॉलनीत महाड उत्पादक संघाच्यावतीने उभारण्यात आलेल्या 200 बेडची क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरच्या ई-उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. देवा ड्रील कंपनीचे अध्यक्ष मोहनकुमार व महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांच्या सहकार्याने हे केअर सेंटर उभारण्यात आले आहे.

यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते. तर खासदार सुनील तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा आरोग्य डॉ.सुधाकर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भास्कर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बिरासदार, महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे, उपाध्यक्ष अशोक </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-04/uudhavt.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अलिबाग : महाड येथील एमआयडीसीमध्ये 200 बेड मर्यादेचे उभारलेले कोविड केअर सेंटर कोविड-19 शी एकजुटीने लढा देताना उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. केएसएफ कॉलनीत महाड उत्पादक संघाच्यावतीने उभारण्यात आलेल्या 200 बेडची क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरच्या ई-उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. देवा ड्रील कंपनीचे अध्यक्ष मोहनकुमार व महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांच्या सहकार्याने हे केअर सेंटर उभारण्यात आले आहे.

यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते. तर खासदार सुनील तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा आरोग्य डॉ.सुधाकर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भास्कर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बिरासदार, महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे, उपाध्यक्ष अशोक तलाठी, डॉ. फैसल देशमुख हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुढे म्हणाले, गेले काही महिने राज्यात दर दिवसागणिक टेस्टींग लॅब, कोविड केअर सेंटर उभे केले व या करोनाच्या साथीला समर्थपणे तोंड दिले. राज्यातील सत्तेत चांगले सहकारी मिळाले म्हणून हे शक्य झाले आहे, म्हणूनच हे श्रेय माझे एकट्याचे नसून जीवापाड मेहनत घेणाऱ्या तुम्हा सर्वांचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाचे संकट अद्याप टळले नसून कोरोना आता हात-पाय पसरु लागला आहे. मोठमोठ्या व्हीआयपींकडे असणारे सुरक्षा कवच भेदून तो शिरकाव करू लागला आहे. देशाचे गृहमंत्री, अन्य राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री यांना करोनाची लागण झाल्याची उदाहरणे आपल्यासमोर येत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी अशा परिस्थितीत आपण गाफील राहता कामा नये, असे आवाहन जनतेला करीत गावपातळीवर करोना दक्षता समिती स्थापन करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसेच गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे, मात्र नागरिकांनी अनावश्यक प्रवास करणे टाळून वाहतूक व रहदारी कमी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेवटी केले.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वप्रथम आभार मानले व या संकट काळात आरोग्य सुविधा कमी पडू नये यासाठी शासनाचे प्रयत्न सुरुच आहेत. उद्योग विभागाकडूनही विविध माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगून महाडचे ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने सुरु करणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न व्हावा, अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांना केली.

खासदार सुनिल तटकरे यांनी करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात आरोग्यविषयक आवश्यक त्या उपाययोजना राबवून रयतेची धुरा मुख्यमंत्री या नात्याने आपण समर्थपणे पेलत आहात, असे सांगत मुख्यमंत्र्यांना विशेष धन्यवाद दिले. तसेच या रोगाबाबतची भीती दूर व्हावी यासाठी औद्योगिक वसाहतींचे मोठे योगदान असून महाड उत्पादक संघाने पुढाकार घेवून उपलब्ध करुन दिलेल्या या कोविड केअर सेंटरचा लाभ महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यातील तसेच लगतच्या तालुक्यातील जनतेलाही होईल असे सांगून या कोविड केअर सेंटरचा वापर कमीत कमी करण्याची वेळ यावी, अशी सदिच्छा तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

आमदार भरतशेठ गोगावले यांनी रायगड जिल्ह्यात महाड उत्पादक संघाच्या पुढाकारातून होणारे कोविड केअर सेंटर हे अत्याधुनिक असून यामध्ये 114 सामान्य कोविड केअर रुग्णांसाठी, 86 ऑक्सिजन सुविधेसह बेड आणि 10 अतिदक्षता विभागातील बेड असतील अशी माहिती देवून सामाजिक बांधिलकी जपत महाड उत्पादक संघाने उभारलेल्या या कोविड केअर सेंटरबद्दल कौतुक केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांनी कोविड केअर सेंटर बाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाला महाड परिसरातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित सर्वांनी तोंडाला मास्क लावून व सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Kovid-Care-Center-will-be-useful-in-rural-areas---CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ व्यवहारात संस्कृतचा वापर वाढवणे गरजेचे : राज्यपाल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/It-is-necessary-to-increase-the-use-of-Sanskrit-in-practice-Governor</link>
            <description>मुंबई : अनेक मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या युरोपियन भाषांमधील साहित्य फारतर पाचशे वर्षे जुने आहे; मात्र अनेक भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेतील साहित्य हजारो वर्षे जुने आहे. तत्वज्ञान, न्यायशास्त्र, खगोलशास्त्र, धनुर्विद्या, आरोग्यविद्या यांसह ज्ञान, विज्ञान व साहित्यरूपी मोती या भाषेच्या महासागरात आहेत. मात्र केवळ संस्कृतचे गुणगान करून ही भाषा वाढणार नाही, तर तिचा उपयोग दैनंदिन व्यवहारात करावा लागेल. सर्वांनी संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले तर नवी प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-04/governorlive.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अनेक मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या युरोपियन भाषांमधील साहित्य फारतर पाचशे वर्षे जुने आहे; मात्र अनेक भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेतील साहित्य हजारो वर्षे जुने आहे. तत्वज्ञान, न्यायशास्त्र, खगोलशास्त्र, धनुर्विद्या, आरोग्यविद्या यांसह ज्ञान, विज्ञान व साहित्यरूपी मोती या भाषेच्या महासागरात आहेत. मात्र केवळ संस्कृतचे गुणगान करून ही भाषा वाढणार नाही, तर तिचा उपयोग दैनंदिन व्यवहारात करावा लागेल. सर्वांनी संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले तर नवी पिढी संस्कृत भाषेला जागतिक भाषेच्या दृष्टीने पाहील, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजित ‘संस्कृत : सर्व भाषांचे उगमस्थान: गतकाळ आणि वर्तमानातील प्रासंगिकता’ या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन राजभवन येथून सोमवारी करताना राज्यपाल बोलत होते.   
 
संस्कृत भाषेने अखिल भारतवर्षाला एकात्मतेच्या धाग्याने जोडले आहे असे सांगताना जे मंत्र रामेश्वरम, जगन्नाथ पुरी, द्वारका व बद्रिकेदार येथे म्हटले जातात, तेच मंत्र काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात देखील गायले जातात असे राज्यपालांनी सांगितले.
 
संस्कृत भाषेला देव वाणी, गिर वाणी म्हणून संबोधले जाते. या भाषेत गेयता आहे, संगीत आहे. संगीतामुळे तिला मधुरता लाभली आहे. त्यामुळे ध्वनी विज्ञान व संगीताच्या दृष्टीकोनातून देखील तज्ञांनी संस्कृत भाषेला अभ्यासावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.  
 
संस्कृत संपूर्ण देशाची कुंजी आहे. संस्कृत भाषेतील सुभाषिते प्रेरणादायी आहेत. संस्कृत भाषा शिकून भाषणात सुभाषितांचा वापर केल्यास लोकनेत्यांची भाषणे अधिक प्रभावी होतील अशी टिप्पणी राज्यपालांनी केली.  
 
चर्चासत्राच्या उद्घाटन समारोहाला विद्यापीठाच्या कुलगुरु मृणालिनी फडणवीस, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु श्रीनिवास वरखेडी, पुणे येथील डेक्कन विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रसाद जोशी, प्र-कुलगुरु देबेन्द्रनाथ मिश्र, कुलसचिव विकास घुटे, भाषा व साहित्य विभागाचे प्रभारी संचालक प्रभाकर कोळेकर यांसह देशभरातील ८०० प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व संस्कृत भाषा प्रेमी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/It-is-necessary-to-increase-the-use-of-Sanskrit-in-practice-Governor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गृहमंत्र्यांच्या रुपाने मिळाला महिला पोलिसांना हक्काचा भाऊ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/In-the-form-of-Home-Minister-women-police-got-their-rightful-brother</link>
            <description>मुंबई : सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे आपले घरदार, नातेसंबंध बाजूला ठेवून लोकांच्या रक्षणार्थ झटणाऱ्या महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने त्यांच्या हक्काचा मोठा बंधू गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या रुपाने मिळाला आहे. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने गृहमंत्र्यांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन साजरे केले.

यानिमित्ताने त्यांनी सर्व महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांची दे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-04/rakshabandhan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे आपले घरदार, नातेसंबंध बाजूला ठेवून लोकांच्या रक्षणार्थ झटणाऱ्या महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने त्यांच्या हक्काचा मोठा बंधू गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या रुपाने मिळाला आहे. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने गृहमंत्र्यांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन साजरे केले.

यानिमित्ताने त्यांनी सर्व महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांची देखील विचारपूस केली. कोविड-१९ च्या लढ्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमच्या महिला पोलीस कर्मचारी भगिनी नेटाने लढा देत आहेत. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कर्तव्याबरोबर सामाजिक जाणिवेतून लोकहित जपणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले.

या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात फुटपाथवरील बेघर महिलेला प्रसुती करण्यास मदत करत तिला व तिच्या बाळाला सुखरूप दवाखान्यात भरती करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड आणि महिला पोलीस शिपाई अस्मिता जाधव उपस्थित होत्या. तसेच पनवेल नजिकच्या ज्ञानाई माध्यमिक विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांचा १० वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलून त्यांना दत्तक घेणाऱ्या महिला पोलीस नाईक रेहाना शेख यांच्यासोबत मुंबईच्या रस्त्यांवरील अनेक निराधारांना मदतीचा हात देणाऱ्या महिला पोलीस नाईक रंजनी जबारे, तसेच एकाच दिवशी ४ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या महिला पोलीस नाईक संध्या शिलवंत उपस्थित होत्या. तसेच कोविड१९ च्या काळात कर्तव्य बजावताना कोरोनाने संक्रमित होऊन त्यावर यशस्वीरित्या मात करणाऱ्या महिला पोलीस शिपाई रुपाली डावके आणि सविता नवघणे या देखील उपस्थित होत्या.

या सर्व महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा करून माझ्या पुढील कामांसाठी प्रेरणा व ऊर्जा मिळाली. पोलीस दलातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा मोठा भाऊ या नात्याने मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझ्याकडून मनापासून खूप शुभेच्छा. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने मला सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा बरोबरीने महाराष्ट्र पोलीस दलाचा सार्थ अभिमान आहे, असे मनोगत गृहमंत्र्यांनी व्यक्त केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/In-the-form-of-Home-Minister-women-police-got-their-rightful-brother</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Greetings-from-Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-on-the-occasion-of-the-birth-anniversary-of-freedom-fighter-Krantisinha-Nana-Patil</link>
            <description>मुंबई  : संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार, इंग्रज राजवटीत दीड हजार गावांमध्ये प्रतिसरकार चालवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतिनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून क्रांतिसिंहांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आणि देशाच्या जडणघडणीसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी केलेले कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरणा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-04/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार, इंग्रज राजवटीत दीड हजार गावांमध्ये प्रतिसरकार चालवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतिनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून क्रांतिसिंहांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आणि देशाच्या जडणघडणीसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी केलेले कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, क्रांतिसिंह नाना पाटील खऱ्या अर्थानं ‘क्रांतिसिंह’ होते. महात्मा गांधीजींनी सुरु केलेल्या असहकार चळवळीतील सहभागापासून ‘प्रतिसरकार’ आंदोलनापर्यंत त्यांनी दिलेला लढा हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला इतिहास आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर भागातल्या दीड हजार गावात ‘प्रतिसरकार’च्या माध्यमातून त्यांनी लोकन्यायालये, बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठ्यासाठी पर्यायी यंत्रणा निर्माण केली होती. गावगुंड, समाजकंटकांवर वचक निर्माण केला होता. हे इंग्रज सरकारविरोधातलं फार मोठं धाडस होतं. स्वातंत्र्य लढ्याबरोबरंच त्यांनी देशाच्या जडणघडणीत योगदान दिलं. शिक्षणप्रसार, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, अनिष्ठ रुढी-परंपरांवर बंदी यासाठी प्रबोधनाचे कार्य केले.

स्वातंत्र्यलढ्यातील सहभागासह देशाच्या जडणघडतीत दिलेल्या योगदानामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं स्थान आपल्या सर्वांच्या मनात कायम वरचं असेल व ते सदैव आपल्याला प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांना आदरांजली वाहिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Greetings-from-Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-on-the-occasion-of-the-birth-anniversary-of-freedom-fighter-Krantisinha-Nana-Patil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतीय हवामान खात्याने दिलेल्या हवामान अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/According-to-the-Indian-Meteorological-Department-torrential-rains-are-expected-in-Mumbai-city-and-suburbs-</link>
            <description>मुंबई : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या हवामान अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता असून समुद्रास दुपारी 12:47 वाजता भरती आहे. मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-04/mansoonskriya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या हवामान अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता असून समुद्रास दुपारी 12:47 वाजता भरती आहे. मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.
सोमवारी रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई व उपनगरांतील सर्व शासकीय कार्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा मात्र सुरूच राहणार आहेत
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/According-to-the-Indian-Meteorological-Department-torrential-rains-are-expected-in-Mumbai-city-and-suburbs-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गणेशोत्सवासाठी कोकणातल्या चाकरमान्यांची गैरसोय थांबवा : प्रवीण दरेकर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/top-inconvenience-of-servants-in-Konkan-for-Ganeshotsav--Praveen-Darekar</link>
            <description>मुंबई :  गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाण्यातून मोठ्या प्रमाणात  कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. रायगडमधील खारपाडा, रत्नागिरीतील कशेडी आणि सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील तपासणी नाक्यांवर पासेसमुळे किंवा प्रशासकीय यंत्रणेत समन्वय नसल्यामुळे चाकरमान्यांना आठ ते दहा तास ताटकळत थांबावे लागत आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील आमदारांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

विरोधी पक्षनेते  दरेकर मागील दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-04/pravindarekarwithgovernor.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाण्यातून मोठ्या प्रमाणात  कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. रायगडमधील खारपाडा, रत्नागिरीतील कशेडी आणि सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील तपासणी नाक्यांवर पासेसमुळे किंवा प्रशासकीय यंत्रणेत समन्वय नसल्यामुळे चाकरमान्यांना आठ ते दहा तास ताटकळत थांबावे लागत आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील आमदारांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

विरोधी पक्षनेते  दरेकर मागील दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खारपाडा, कशेडी, खारेपाटण येथील तपासणी नाक्यांवर भेट देऊन गणेशात्वासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांच्या व्यवस्थेची पाहणी केली व माहिती घेतली. चाकरमान्यांना होणा-या त्रासाबद्दलची माहिती त्यांनी राज्यपालांना भेटून दिली व सर्व परिस्थितीची कल्पना दिली. आणि चाकरमान्यांची गैरसोय थांबवावी यासाठी निवेदन दिले. याप्रसंगी आमदार भाई गिरकर, आमदार योगेश सागर, आमदार कालिदास कोळंबकर, मनिषा चौधरी, सुनिल राणे, राहुल नार्वेकर, मिहिर कोटेजा, पराग शहा आदि मान्यवर उपस्थित होते.

राज्यपालांनी तात्काळ मुख्य सचिव संजय कुमार यांना दूरध्वनी करून, कोकणात गणेशोत्वासाठी जाणा-या चाकरमान्यांना त्रास होता कामा नये याची काळजी घ्या. तसेच चाकरमान्यांची तपासणी असेल किंवा त्यांना गावात क्वांरटाईन करावयाचे असेल तसेच गावातील ग्रामस्थांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी सरकार व जिल्हा प्रशासन यांनी नीट समन्वय साधत कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यपालांनी मुख्य सचिवांना दिले.

गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबई ठाण्यातून चाकरमानी आपापल्या गावी जात असतो. १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय हा चाकरमान्यांवर अन्याय करणारा आहे, असे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. अगोदरच कोरोनामुळे चाकरमान्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. त्यातच त्यांचे हातावर पोट असल्याने १४ दिवस  क्वारंटाईन राहणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. यामुळे तपासणी यंत्रणा सक्षम करून क्वारंटाईन कालावधी कमी करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. एसटी सेवा वेळेत उपलब्ध न केल्यामुळे खासगी बसेसकडून मोठ्या प्रमाणावर कोकणवासीय चाकरमान्यांची लूटमार होत असल्याचे दरेकर यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. सरकारच्या निष्क्रियतेचा पाढा विरोधी पक्ष नेत्यांनी राज्यपालांसमोर वाचला. चाकरमान्यांबरोबरच गावातील ग्रामस्थांना प्रादुर्भाव होणार नाही याकरिताही नियोजन करून त्यांनाही दिलासा द्यावा, अशीही राज्यपालांकडे विनंती केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/top-inconvenience-of-servants-in-Konkan-for-Ganeshotsav--Praveen-Darekar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नव्या शिक्षण धोरणाप्रमाणे संस्कृत प्रचार प्रसाराचे धोरण ठरवावे: राज्यपाल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/According-to-the-new-education-policy-Sanskrit-propaganda-policy-should-be-decided-Governor</link>
            <description>मुंबई : देशभरातील हजारो संस्कृत प्रेमींच्या उपस्थितीत सोमवारी ऑनलाइन संस्कृत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या पुढाकाराने आयोजित या संस्कृत महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल व कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथून डिजिटल माध्यमातून केले.

कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू तसेच संस्कृत विद्वान उपस्थित होते.

संस्कृत ही भारतातील हिन्दी, मराठी, बंगाली यांसह सर्व भाषांची जननी आहे. अनेक ज्ञान विज्ञान शाखांचे ज्ञान या </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-04/sanskrutprachar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : देशभरातील हजारो संस्कृत प्रेमींच्या उपस्थितीत सोमवारी ऑनलाइन संस्कृत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या पुढाकाराने आयोजित या संस्कृत महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल व कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथून डिजिटल माध्यमातून केले.

कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू तसेच संस्कृत विद्वान उपस्थित होते.

संस्कृत ही भारतातील हिन्दी, मराठी, बंगाली यांसह सर्व भाषांची जननी आहे. अनेक ज्ञान विज्ञान शाखांचे ज्ञान या भाषेत उपलब्ध आहे. संस्कृत भाषेसोबत आपल्या देशाची संस्कृती, कला, नाट्य-संगीत जोडले आहे. संस्कृत भाषेचा सर्वांनी सार्थ अभिमान बाळगून तिचा मिशनरी उत्साहाने प्रचार-प्रसार केल्यास संस्कृत पुन्हा जगजननी होऊ शकते. शिक्षणाचे नवे धोरण नुकतेच जाहीर झाले आहे. त्याप्रमाणेच संस्कृत प्रचार प्रसाराचे देखील धोरण ठरविण्यासाठी संस्कृत विद्वतजनांकडून प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी बोलताना केले.   

महाकवी कालिदास हे सर्व कवींचे मुगुटमणी होते असे सांगून कालिदासांचे शाकुंतल वाचून जर्मन विचारवंत ग्योथे हर्षोल्हासित झाले होते याचे स्मरण राज्यपालांनी करून दिले. संस्कृत महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृत भाषेची प्रतिष्ठा वृद्धिंगत करावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी आयोजकांना केले.

संस्कृत महोत्सव केवळ एक दिवस साजरा न करता तो वर्षभर शाळा महाविद्यालयांमधून साजरा करून भावी पिढ्यांना संस्कृतची महत्ता कळवावी अशी सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली.
करोनाचे संकट संपल्यावर शासनाकडून लवकरच महाकवी कालिदास पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल असेही त्यांनी संगितले.
यावेळी संस्कृत विद्वान प्रा. वेंपती कुटुंबशास्त्री यांना तसेच ‘संभाषण संदेश संस्कृत पत्रिका‘ या मासिकला संस्कृत सेवा सन्मान प्रदान करण्यात आला.  
महोत्सवाच्या उद्घाटन समारोहानंतर राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे ‘गीत मेघदूतम‘  हा मेघदूतातील निवडक श्लोकांच्या रसग्रहण आणि गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
राज्यपालांच्या उपसचिव प्राची जांभेकर यांची संकल्पना आणि निवेदन असलेल्या या कार्यक्रमात धनश्री शेजवलकर यांनी स्वरसाज दिला. संगीत डॉ केशव चैतन्य कुंटे यांनी दिले तर संवादिनी साथ पूनम पंडित यांनी केली.     ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/According-to-the-new-education-policy-Sanskrit-propaganda-policy-should-be-decided-Governor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उस्मानाबादेत कोरोनाला रोखण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती करणार खर्च ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-generous-person-in-the-community-will-spend-to-stop-the-corona-in-Osmanabad</link>
            <description>मुंबई : उस्मानाबाद शहरातील ख्वाजानगर, दिल्ली कॉलनी खिरणी मळा, गालिब नगर भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनावरचा वाढता ताण पाहून पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने मुस्लिम समाज बांधवांनी शहरातील दोन मदरसे रुग्णांना क्वॉरंटाइन करण्यासाठी उपलब्ध केले आहेत. तसेच सोमवारपासून चार मोहल्ला क्लिनिक सुरू करून उपचार सेवाही देण्यात येणार असल्याने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री व उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचे समाजाच्यावतीने आभार मानले.

गडाख माहिती दे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-04/corona15220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : उस्मानाबाद शहरातील ख्वाजानगर, दिल्ली कॉलनी खिरणी मळा, गालिब नगर भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनावरचा वाढता ताण पाहून पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने मुस्लिम समाज बांधवांनी शहरातील दोन मदरसे रुग्णांना क्वॉरंटाइन करण्यासाठी उपलब्ध केले आहेत. तसेच सोमवारपासून चार मोहल्ला क्लिनिक सुरू करून उपचार सेवाही देण्यात येणार असल्याने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री व उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचे समाजाच्यावतीने आभार मानले.

गडाख माहिती देताना म्हणाले, शहरातील मिनार मशिदीजवळ असलेल्या दारूल उलूम मदरशात महिलांसाठी क्वॉरंटाइन केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे २६ महिलांना क्वारंटाइनही करण्यात  आले आहे. तसेच संत ज्ञानेश्वर मंदिरासमोर उर्दू मदरशात १०० पुरुषांसाठी क्वॉरंटाइन केंद्र सुरू झाले असून तेथे १६ पुरुषांना दाखल करण्यात आले आहे. संपर्कातील व्यक्ती पासून प्रसार रोखण्यासाठी बाहेरील व्यक्तींना प्रवेशापासून रोखण्यासाठी दरवाजावर सुरक्षा   रक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी सहारा प्रशाळेत ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू होत आहे. सर्व खर्चही समाजाच्यावतीनेच उचलण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर दररोज दोन तासांची सेवा देणार असल्याचे गडाख यांनी सांगितले.

कोरोनासह सर्व प्रकारच्या रुग्णांवर होणार उपचार
अँटिजेन किट्सद्वारे तपासणी होईल. साधा ताप-सर्दी सह इतर रुग्णांवरही त्यांच्या घरात वा क्लिनिकमध्ये उपचार होतील. कोरोनाच्या भीतीने सर्वसामान्य रुग्णांनाही उपचार नाकारण्याचा प्रकार होत आहे. त्यासाठी मोहल्ला क्लिनिक सुरू होत आहे. तसेच समाजातील १५ फार्मासिस्ट सेवा देणार आहेत.

मोहल्ला क्लिनिकमध्ये समाजातील डॉक्टर तसेच लॅब टेक्निशियन व सहाय्यक मोफत सेवा देण्यासाठी तयार
मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून मोहल्ला क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाने गडाख यांनी समाज बांधवांचे कौतुक केले आहे. ख्वाजा नगर, खिरणी मळा परिसरात तीन, गालिबनगर व मिल्ली कॉलनीसाठी एक क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये समाजातील डॉक्टर तसेच लॅब टेक्निशियन व सहाय्यक मोफत सेवा देण्यासाठी तयार झाले आहेत. प्रत्येक क्लिनिकमध्ये प्रत्येकी चार डॉक्टर व दोन सहाय्यक सेवा देणार आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-generous-person-in-the-community-will-spend-to-stop-the-corona-in-Osmanabad</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 02 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या थोरल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Municipal-Corporation-Mayor-Kishori-Pednekars-elder-brother-dies-due-to-corona</link>
            <description>मुंबई :  मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर  यांचा थोरला भाऊ सुनिल कदम यांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सुनिल यांच्यावर गेल्या सात दिवसांपासून महापालिकेच्या नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांनी अखेरच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-02/kishoripednekar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर  यांचा थोरला भाऊ सुनिल कदम यांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सुनिल यांच्यावर गेल्या सात दिवसांपासून महापालिकेच्या नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 
त्यांच्या आठवणीत किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवर एक कविता पोस्ट करुन त्यांना श्रद्धांजली वाहली आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई शहरात आढळून आले आहेत. मात्र, सध्या मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महानगरपालिकेला मोठे यश आले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत. दरम्यान, सर्वसामान्यासह अनेक राजकीय नेते आणि कलाकार कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. एप्रिल महिन्यात मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर यादेखील 14 दिवस होम क्वारंटाइन झाल्या होत्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Municipal-Corporation-Mayor-Kishori-Pednekars-elder-brother-dies-due-to-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 02 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आरोग्यमंत्र्यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Health-Ministers-mother-Shri-Sharadatai-Tope-passed-away</link>
            <description>मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई अंकुशराव टोपे यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 74 वर्षाच्या होत्या.
 शारदाताईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर ॲडमीट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-02/rajestopeaai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई अंकुशराव टोपे यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 74 वर्षाच्या होत्या.
 शारदाताईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर ॲडमीट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ॲडमीट करण्यात आले होते. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
त्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी सायंकाळी ४ वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पीटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे. ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, अशी भावना मंत्री टोपे यांनी व्यक्त केली.
कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेवर आईच्या मृत्यूमुळे दुखाचा डोंगर कोसळला. टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Health-Ministers-mother-Shri-Sharadatai-Tope-passed-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 01 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समाजाची दुसरी बाजू दाखवणाऱ्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळायलाच हवा: जयंत पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Annabhau-Sathe-who-shows-the-other-side-of-society-should-get-Bharat-Ratna-Jayant-Patil</link>
            <description>मुंबई : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना हीच खरी आदरांजली ठरेल अशी भा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-01/aanabhausathe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना हीच खरी आदरांजली ठरेल अशी भावनाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. 
अण्णाभाऊ हे जागतिक किर्तीचे प्रतिभासंपन्न साहित्यिक होते. कथाकार, पटकथाकार, शाहीरी, नाटक, लोकनाट्य, प्रवासवर्णन इत्यादी साहित्य प्रकार त्यांनी शब्दबध्द केले आहेत. एकही दिवस शाळेत न गेलेल्या अण्णाभाऊंनी विश्व साहित्यात आपला ठसा उमटवला असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला स्तालिनग्राडचा पोवाडा रशियात प्रचंड गाजला. अण्णाभाऊ यांची तुलना रशियन कांदबरीकार दोस्काव्होस्की यांच्याशी केली जाते. ज्यांनी सातासमुद्रापार देशाची मान उंचावली त्या व्यक्तीचा सन्मान आपल्या मायभूमीत व्हायला हवा.
अण्णाभाऊ यांचे साहित्य गोरगरीब, कष्टकरी, श्रमकरी वर्गाच्या हक्क-अधिकारांची जाणीव निर्माण करणारे आहे. त्यांच्या साहित्यातील नायक-नायिका सत्वशील, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुध्द लढणारे आहेत. समाजाची दुसरी बाजू दाखवणाऱ्या, त्याचे प्रश्न मांडणाऱ्या अण्णाभाऊंना भारतरत्न मिळायलाच हवा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री जयंत पाटील यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. जयंत पाटील यांनी त्यांच्या घरी भेट देऊन शिल्पशृष्टीची पाहणीही केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Annabhau-Sathe-who-shows-the-other-side-of-society-should-get-Bharat-Ratna-Jayant-Patil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 01 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षकांनी समुपदेशन करावे - राज्यपाल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Teachers-should-counsel-students-to-get-out-of-depression---Governor</link>
            <description>मुंबई : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नैराश्याचे वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थी व युवकांच्यापुढे आव्हानात्मक परिस्थिती उभी आहे. या परिस्थितीतून युवकांना बाहेर काढण्यासाठी व समाजाला जागरूक करण्यासाठी शिक्षकांनी समुपदेशक म्हणून भूमिका पार पाडावी लागेल. 
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास विभागाने महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या ‘मनोवैज्ञानिक समुपदेशन प्रशिक्षण’ या ७ दिवसांच्या ओनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन राज्यपालांनी दृक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-01/nodipress.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नैराश्याचे वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थी व युवकांच्यापुढे आव्हानात्मक परिस्थिती उभी आहे. या परिस्थितीतून युवकांना बाहेर काढण्यासाठी व समाजाला जागरूक करण्यासाठी शिक्षकांनी समुपदेशक म्हणून भूमिका पार पाडावी लागेल. 
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास विभागाने महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या ‘मनोवैज्ञानिक समुपदेशन प्रशिक्षण’ या ७ दिवसांच्या ओनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन राज्यपालांनी दृकश्राव्य माध्यमातून आज राजभवन, मुंबई येथून केले, त्यावेळी ते बोलत होते.

 देशाला प्रगतीच्या वाटेने पुढे न्यायचे असेल तर ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ या मानसिकतेतून बाहेर पडून ‘खबरदारी घ्या आणि आनंदी राहून कार्य करा’ (Be Careful and Be Cheerful) हा मूलमंत्र अंगिकारावा लागेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी केले. 
 
नैराश्य किंवा विषाद ही मनुष्यात निर्माण होणारी एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, शेतकरी आणि राजकारणी यांसह सर्वांना कधी ना कधी निराशा येत असते. मात्र ही प्रवृत्ती अभ्यास, निष्ठा व समर्पण भावनेने घालविता येते असे सांगून भगवदगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या मार्गदर्शनाने घोर नैराश्यातून बाहेर काढून कर्तव्य करण्याला प्रवृत्त केले, असे त्यांनी सांगितले. 
 
लोकमान्य टिळकांनी देखील तुरुंगामध्ये राहून निराश न होता गीता रहस्याची निर्मिती केली, याचे स्मरण राज्यपालांनी दिले. सोक्रेटस, प्लेटो, कॉनफुशियस, ताओ तसेच संतसाहित्याच्या  वाचनाने नैराश्य दूर होण्याला मदत होऊ शकते असे राज्यपालांनी सांगितले.
 
भारतातील युवकांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांचा थोर वारसा लाभला आहे, त्यामुळे युवकांनी निर्भय होऊन देशाला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
 
शिक्षकांना समुपदेशक म्हणून मुलभूत प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे. 
 
उद्घाटन समारोहाला विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, मानसोपचार तज्ञ डॉ सुधीर भावे आदि उपस्थित होते.      ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Teachers-should-counsel-students-to-get-out-of-depression---Governor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 01 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अण्णाभाऊ साठे यांची जयंतीे आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात साजरी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Annabhau-Sathes-birthday-and-Lokmanya-Tilaks-death-anniversary-celebrated-at-NCPs-state-office</link>
            <description>मुंबई  : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात साधेपणाने पार पडलेल्या समारंभात या महापुरुषांच्या प्रतिमेला खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-01/ltansathe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात साधेपणाने पार पडलेल्या समारंभात या महापुरुषांच्या प्रतिमेला खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे,  मुंबई विभागीय उपाध्यक्ष नरेंद्र राणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या राखी जाधव, मुंबई विभागीय युवती अध्यक्षा अदिती नलावडे, मुंबई विभागीय विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अमोल मातेले, चिटणीस संजय बोरगे, सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हाध्यक्ष विजय वाडकर,  युवक जिल्हाध्यक्ष सचिन नारकर, कुलाबा तालुकाध्यक्ष मनोज आंब्रे तसेच पक्षाचे इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिंदी भाषिक विभागाकडून लॉकडाऊन काळात शहरातील गरजू आणि गरीब जनतेला विविध माध्यमातून मदतीचा हात पुढे करण्यात आला. या मदतीचा माहिती अहवाल मुंबई विभागीय हिंदी भाषिक अध्यक्ष मनिष दुबे यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे सुपूर्द केला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Annabhau-Sathes-birthday-and-Lokmanya-Tilaks-death-anniversary-celebrated-at-NCPs-state-office</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 31 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक बुध्दीमान व व्यासंगी व्यक्तीमत्व हरपले -शरद पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/An-intelligent-and-diligent-personality-lost-in-the-administrative-service-of-Maharashtra---Sharad-Pawar</link>
            <description>मुंबई :  राम प्रधान यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक बुध्दिमान व व्यासंगी व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनस्वी दुःख झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-31/rampradhan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  राम प्रधान यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक बुध्दिमान व व्यासंगी व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनस्वी दुःख झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत राम प्रधान यांनी गृह, संरक्षण, वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून भरीव कामगिरी केली. स्व. यशवंतराव चव्हाण यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
विलक्षण बुद्धिमत्ता, कार्यतत्परता आणि सचोटी या गुणांमुळे राम प्रधान प्रशासकीय क्षेत्रात अग्रभागी होते. विवादास्पद परिस्थितीत तोडगा काढण्यात, सामंजस्य घडवून आणण्यात प्रधान यांचा हातखंडा होता. ऑपरेशन ब्ल्यु स्टार पश्चात पंजाब समस्या अतिशय संयमाने, संवेदनशीलतेने आणि अभ्यासपूर्वक हाताळण्याचे मोठेच कार्य राम प्रधान यांनी केले. अकाली दलाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी माझे योगदान घ्यावे म्हणून राम प्रधान यांनीच राजीव गांधींना गळ घातली होती. त्यावेळी मी राज्यात विरोधी बाकावर होतो. परंतु राजीव गांधींनी प्रधानांचा हा सल्ला मानला. प्रधानांची मुत्सद्देगिरी आणि राजीवजींची परिपक्वता याचा परिपाक असा की, पंजाब शांतता कराराची बोलणी करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. कालांतराने सर्वांच्या प्रयत्नाने पंजाब शांतता करार झाला. याचे श्रेय निश्चित राम प्रधानांना जाते ही आठवणही शरद पवार यांनी सांगितलीे. 
यशवंतराव चव्हाण सेंटर तसेच नेहरू सेंटर या संस्थांचे विश्वस्त म्हणून त्यांनी आमच्यासोबत महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि रचनात्मक विधायक कार्यक्रमांना त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची जोड देत सामाजिक बांधिलकी जपली असेही शरद पवार यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/An-intelligent-and-diligent-personality-lost-in-the-administrative-service-of-Maharashtra---Sharad-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 31 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करावे – नाना पटोले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Establish-an-independent-tribunal-for-farmers-issues---Nana-Patole</link>
            <description>मुंबई : सदोष व निकृष्ट बियाणे, खते आणि पिकविमा यासंदर्भातील प्रश्नांना शेतकऱ्यांना दरवर्षी सामोरे जावे लागते. यासाठी भारतीय संविधानातील 323 बी (2) (जी) प्रमाणे न्यायाधिकरण स्थापन करता येईल. असे न्यायाधिकरण स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य ठरेल. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकारण प्राधान्याने करता येईल, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
विधानमंडळ, मुंबई येथे भारतीय संविधानातील 323 बी (2) (</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-31/nanapatole.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सदोष व निकृष्ट बियाणे, खते आणि पिकविमा यासंदर्भातील प्रश्नांना शेतकऱ्यांना दरवर्षी सामोरे जावे लागते. यासाठी भारतीय संविधानातील 323 बी (2) (जी) प्रमाणे न्यायाधिकरण स्थापन करता येईल. असे न्यायाधिकरण स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य ठरेल. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकारण प्राधान्याने करता येईल, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
विधानमंडळ, मुंबई येथे भारतीय संविधानातील 323 बी (2) (जी) प्रमाणे शेतकरी हितासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीत विधानसभा अध्यक्ष पटोले बोलत होते.  यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) आणि विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत, कृषी आयुक्त धीरजकुमार, सह सचिव गणेश पाटील, विधी व न्याय विभागाचे सहसचिव नितीन तिवणे, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, डॉ.संजय लाखे पाटील, ॲङविशाल कदम, ॲड.अजय तल्हार आदि उपस्थित होते.  देवानंद पवार यांच्या यासंदर्भातील निवेदनावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
सर्वमान्य शास्त्रीय व न्यायिक पद्धतीचा अवलंब करुन शेतकऱ्यांना शेतीमालाचे मूल्य ठरवून देण्यात यावे, असे मूल्य ठरविण्यासाठी योग्य तो कायदा पारीत करुन शासनाने न्यायाधिकरणाची स्थापना करावी.  शेतीमालाच्या किंमती व्यतिरिक्त बी-बियाणे, खते आणि पिकविमा यासाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापित करुन शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविता येतील, असे  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.

अहवाल सादर करावा – कृषीमंत्री  दादाजी भुसे
कृषी विभागाने बी-बियाणे, खते आणि पिकविमा यासंदर्भात अभ्यास करावा यासाठी केंद्र सरकारच्या कायद्याचे मार्गदर्शन घ्यावे तसेच यावर्षी बियाणांसदर्भातील तक्रारी, कोणत्या कंपन्यांच्या बियाणांची उगवण झाली नाही यांचा अहवाल सादर करावा असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Establish-an-independent-tribunal-for-farmers-issues---Nana-Patole</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 31 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १८ लाख रुपयांची मदत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/All-India-Bank-Retirees-Federation-provides-assistance-of-Rs18-lakhs-to-the-Chief-Ministers-Assistance-Fund</link>
            <description>मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात समाजातील सर्वस्तरातील लोकांकडून, संस्थांकडून शासनाला सहकार्याचे हात मिळत असून काल ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १८ लाख रुपयांचा धनादेश फेडरेशनच्या महाराष्ट्र युनिटचे मानद सचिव श्रीकांत पै यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार सुनील प्रभू, फेडरेशनचे सहसचिव अशोक पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

ऑ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-31/sahayta.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात समाजातील सर्वस्तरातील लोकांकडून, संस्थांकडून शासनाला सहकार्याचे हात मिळत असून काल ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १८ लाख रुपयांचा धनादेश फेडरेशनच्या महाराष्ट्र युनिटचे मानद सचिव श्रीकांत पै यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार सुनील प्रभू, फेडरेशनचे सहसचिव अशोक पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशन अर्थात एआयबीआरएफ ही संघटना बँकेतील सेवानिवृत्तांसाठी स्थापन करण्यात आलेली संघटना आहे. २.५० लाखापेक्षा सदस्य असलेल्या या फेडरेशनने संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी लढत असतांना सरकारच्या या अथक प्रयत्नांना बळ देण्याचे निश्चित केले आणि स्वच्छेने मदत जमा केली. जमा झालेल्या रकमेतून ६० टक्के रक्कम त्यांनी राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली तर उर्वरित ४० टक्के रक्कम प्रधानमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनच्या सर्व सदस्यांना या मदतीसाठी मनापासून धन्यवाद दिले असून आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या बळावर राज्य शासन कोरोना विषाणूविरुद्ध लढत असल्याचे म्हटले आहे. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आणि स्वंयशिस्तीमधून आपण या विषाणूला परतवून लावू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करावयाची आहे त्यांच्यासाठी माहिती खालीलप्रमाणे आहे.

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch, 

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19

बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/All-India-Bank-Retirees-Federation-provides-assistance-of-Rs18-lakhs-to-the-Chief-Ministers-Assistance-Fund</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 31 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मिशन बिगिन अगेन’चा पुढचा टप्पा नियमावली जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mission-Begin-Agains-next-phase-rules-announced</link>
            <description>मुंबई  : 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्टपासून सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. तसेच खेळाडुंचा संघ नसलेल्या काही आऊटडोअर खेळांना काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्टपासून संमती देण्यात आली आहे. 

या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील. लोकांनी या काळात सामाजिक अंतर, व्यक्तिगत स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यक राहील.

कोवीड विषाणू नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना
मास्कचा वापर- सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे. राज्यभरात प्रतिबंधित बाबी नियमावली व कार्यप्रणालीचा (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) अवलंब करुन टप्प्याटप्याने सुरु केल्या जातील किंवा निर्बंध उठवले जाणार आहेत.

----------------
* सामाजिक अंतर पाळणे (सोशल डिस्टंसिंग) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान 6 फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे.
ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी, दुकानांमध्ये एका वेळी 5 व्यक्तिंपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये.

* जमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे समारंभ/सभा आदींना यापुढेही प्रतिबंध राहील. विवाह सोहळ्याला 50 पेक्षा अधिक अधिक अभ्यागतांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित विधींना 20 पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नसेल.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमनानुसार असलेला दंड लागू राहील.
सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू इ. चे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.


कामाच्या ठिकाणी पाळावयाच्या मार्गदर्शक सूचना :

* घरातून काम (वर्क फ्रॉम होम) :  शक्यतोवर  घरातूनच काम करण्याची पद्धत अवलंबली पाहिजे.
कार्यालये, कामाची जागा, दुकाने,  बाजारपेठ, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाचे/ व्यवसायाच्या वेळेचे विभाजन करण्याचा नियम पाळला पाहिजे.
तपासणी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-31/missoionbiginagain.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्टपासून सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. तसेच खेळाडुंचा संघ नसलेल्या काही आऊटडोअर खेळांना काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्टपासून संमती देण्यात आली आहे. 

या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील. लोकांनी या काळात सामाजिक अंतर, व्यक्तिगत स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यक राहील.

कोवीड विषाणू नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना
मास्कचा वापर- सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे. राज्यभरात प्रतिबंधित बाबी नियमावली व कार्यप्रणालीचा (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) अवलंब करुन टप्प्याटप्याने सुरु केल्या जातील किंवा निर्बंध उठवले जाणार आहेत.

----------------
* सामाजिक अंतर पाळणे (सोशल डिस्टंसिंग) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान 6 फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे.
ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी, दुकानांमध्ये एका वेळी 5 व्यक्तिंपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये.

* जमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे समारंभ/सभा आदींना यापुढेही प्रतिबंध राहील. विवाह सोहळ्याला 50 पेक्षा अधिक अधिक अभ्यागतांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित विधींना 20 पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नसेल.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमनानुसार असलेला दंड लागू राहील.
सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू इ. चे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.


कामाच्या ठिकाणी पाळावयाच्या मार्गदर्शक सूचना :

* घरातून काम (वर्क फ्रॉम होम) :  शक्यतोवर  घरातूनच काम करण्याची पद्धत अवलंबली पाहिजे.
कार्यालये, कामाची जागा, दुकाने,  बाजारपेठ, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाचे/ व्यवसायाच्या वेळेचे विभाजन करण्याचा नियम पाळला पाहिजे.
तपासणी व स्वच्छता – कार्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच  बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ थर्मल स्कॅनिंग (शरीराचे तापमान मोजणे), हात धुणे आणि सॅनिटायझर ची व्यवस्था करावी.
संपूर्ण कामाची जागा, सामान्य सुविधा आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टींची/ वस्तूंची वारंवार स्वच्छता करण्यात यावी. शिफ्टमध्ये काम करताना प्रत्येक शिफ्टनंतर दरवाज्याचे हॅन्डल इत्यादी गोष्टींची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
* सुरक्षित अंतर :- कामाच्या ठिकाणी असलेले सर्व कर्मचारी / कामगारांमध्ये प्रत्येक  शिफ्टच्या वेळांमध्ये पुरेसे अंतर ठेऊन काम करतील. तसेच भोजनाच्या वेळांमध्ये सुयोग्य अंतर राहील याची दक्षता संबंधित आस्थापना प्रमुखांनी घेणे आवश्यक आहे.

-------------------
मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर क्षेत्रात खालील कामांना, याआधी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमध्ये सूचित केलेल्या निर्बंधांच्या अधिन राहून संमती देण्यात येत आहे. या कामाच्या नियमावली संबंधीत स्थानिक प्राधिकरणामार्फत निर्गमित केल्या जातील. या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील.

अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरु ठेवण्यास ३१ मे, ४ जून आणि २९ जून रोजीच्या आदेशांमधील शिथिलता आणि मार्गदर्शिकेनुसार तसेच संबंधीत महापालिकेने निश्चित केलेल्या धोरणाच्या अधीन राहून संमती देण्यात येत आहे. अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंचे मार्केटस्, मार्केट क्षेत्र आणि दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहतील. मद्याची दुकाने ही संमती देण्यात आली असल्यास किंवा होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) सुरु राहील. ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस सुरु राहतील. तथापी, याठिकाणी असणारे थिएटर्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् यांना सुरु करण्यास संमती नसेल. तथापि, या मॉल्समधील रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसमधील किचनला होम डिलीव्हरी (मोठ्या वाहनांमार्फत (अग्रेगेटर्स) घरपोच सुविधा) देण्यासाठी सुरु ठेवण्यास संमती असेल. अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक नसलेल्या वस्तु व साहित्यांच्या ऑनलाईन खरेदीसाठी ई-कॉमर्स व्यवस्था सुरु राहील. सध्या सुरु असलेले उद्योग सुरु राहतील. संमती देण्यात आलेली सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बांधकामे सुरु राहतील. संमती देण्यात आलेली सर्व मान्सुनपूर्व सार्वजनिक तसेच खाजगी कामे सुरु राहतील. होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) रेस्टॉरन्ट्स आणि किचन (स्वयंपाकगृहे) सुरु राहतील. ऑनलाईन दूरशिक्षण आणि त्याच्याशी संबंधीत कामे सुरु राहतील.  
सर्व सरकारी कार्यालये (अत्यावश्यक सेवा, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांना वगळून) १५ टक्के कर्मचारी किंवा १५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील.
सर्व खासगी कार्यालये ही १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील. स्वयंरोजगाराशी संबंधित व्यवसाय उदा.  प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कीटक-नियंत्रण (पेस्ट कंट्रोल) आणि तंत्रज्ञ यांची कामे सुरु राहतील. गॅरेजेस, वर्कशॉपमधील कामे नियोजित वेळ घेऊन पूर्वसंमतीसह सुरु ठेवता येतील.

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक कामांसाठी तसेच कार्यालयीन कामासाठी अंतर्गत वाहतुकीस परवानगी असेल.  लोकांनी खरेदीसाठी फक्त जवळपास/ शेजारच्या बाजारपेठामध्ये जाणे अपेक्षित आहे. अनावश्यक वस्तू खरेदीसाठी लांब पल्ल्याच्या प्रवासांना परवानगी दिली जाणार नाही. 23 जूनच्या आदेशानुसार मोकळ्या जागा, लॉन, वातानुकूलित नसलेल्या हॉलमध्ये लग्नाशी संबंधित कार्यक्रमांना परवानगी राहील. काही निर्बंधांसह मोकळ्या भागात शारीरिक व्यायामांना (फिजिकल अॅक्टिव्हिटी) परवानगी राहील.
वर्तमानपत्रांचे मुद्रण व वितरण व त्यांचे घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) यांना संमती असेल. शैक्षणिक संस्था (विद्यापीठे/महाविद्यालय/शाळा) मधील कार्यालये, कर्मचाऱ्यांना ई-सामग्रीचा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर करणे आदी कामांसारख्या अशैक्षणिक कामांसाठी परवानगी असेल.
राज्य शासनाने परवानगी दिलेली केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर यांना २५ जूनरोजीच्या शासन  आदेशातील निर्बंधांच्या अधीन राहून संमती असेल.
गोल्फ कोर्सेस, आऊटडोअर फायरिंग रेंज, आऊटडोअर जिम्नॅस्टीक, आऊटडोअर बॅडमिंटन आणि मल्लखांब अशा सांघिक नसलेल्या खेळांना ५ ऑगस्टपासून संमती असेल. यात शारीरीक अंतर, स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. जलतरण तलावाला (स्विमींग पुल) परवानगी नसेल.
टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक २ या प्रवासी क्षमतेनुसार, चारचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार तर दुचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक १ प्रवासी क्षमतेनुसार (हेल्मेट आणि मास्कसह) चालवण्याची परवानगी राहील.

-------------------
कोणत्याही विशिष्ट / सामान्य आदेशाद्वारे परवानगी दिलेली अन्य कोणतीही कामे यांना संमती असेल.
उर्वरित राज्यभरात पुढील बाबींना वेळोवळी निर्गमित केलेल्या अटी-शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे. या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील.

 जिल्हाअंतर्गत बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. बसमध्ये एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी सामाजिक अंतर आणि सुरक्षेची काळजी घेऊन प्रवास करू शकतील. आंतरजिल्हा प्रवास नियंत्रित स्वरुपाचा राहील. अत्यावश्यक नसलेली मार्केटस्, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस ही ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहू शकतील. त्यातील थिएटर्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् यांना संमती नसेल. तथापि, रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसमधील किचनला होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) देण्यासाठी सुरु ठेवण्यास संमती असेल. संबंधित नागरी किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याबाबत नियमावली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) ठरवून देतील.
खुल्या जागा, लॉन्स आणि वातानुकूलित नसणाऱ्या सभागृहातील विवाह सोहळ्यासाठी २३ जूनच्या निर्णयानुसार परवानगी असेल. निर्बंधासह खुल्या जागेतील व्यायाम व इतर शारीरिक हालचाली यांना संमती असेल. छपाई आणि वृत्तपत्रांच्या घरपोच वितरणास परवानगी असेल.

विद्यापीठे/महाविद्यालये/शाळा यांची कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांचे अशैक्षणिक   कामांसाठी असणारे कर्मचारी यांना ई कंटेट तयार करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करणे. परीक्षेचे निकाल घोषित करण्यासाठी परवानगी असेल संशोधक आणि शास्त्रज्ञ यांना उपस्थित राहण्यास परवानगी राहिल. केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स यांना २५ जूनच्या शासन आदेशानुसार काही अटींवर परवानगी. गोल्फ कोर्सेस, आऊटडोअर फायरिंग रेंज, आऊटडोअर जिम्नॅस्टीक, आऊटडोअर बॅडमिंटन आणि मल्लखांब अशा सांघिक नसलेल्या खेळांना ५ ऑगस्टपासून संमती असेल. यात शारिरीक अंतर, स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. जलतरण तलावाला (स्विमींग पुल) परवानगी नसेल.

सार्वजनिक आणि खाजगी वाहनांमध्ये प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी असेल. दुचाकीमध्ये हेल्मेट आणि मास्कसह १ अधिक १ प्रवासी, तीन चाकी वाहनामध्ये चालक आणि २ प्रवासी तर चार चाकी वाहनामध्ये चालक आणि ३ प्रवासी फक्त अत्यावश्यक कामासाठी प्रवास करु शकतील. प्रवासात मास्क परिधान करणे अनिवार्य असेल. याशिवाय ज्या बाबींना परवानगी देण्यात आलेल्या असतील त्या बाबी. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mission-Begin-Agains-next-phase-rules-announced</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 31 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यासाठी अतिरिक्त पाच लाख मेट्रीक टन युरिया देण्याची केंद्र शासनाकडे मागणी : दादाजी भुसे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Demand-for-additional-five-lakh-metric-tons-of-urea-for-the-state-Dadaji-Bhuse</link>
            <description>मुंबई  : राज्यात युरीया खताला असलेली मागणी पाहता केंद्र शासनाकडे पाच लाख मेट्रीक टन अतिरिक्त युरिया साठा देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना युरीया कमी पडणार नाही, असा दिलासा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे.

राज्यातील खत पुरवठ्याबाबत माहिती देताना कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले, राज्यात पेरणी वेळेवर पूर्ण झाली आहे. पावसामुळे पिकांची परिस्थिती समा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-31/krushimantri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : राज्यात युरीया खताला असलेली मागणी पाहता केंद्र शासनाकडे पाच लाख मेट्रीक टन अतिरिक्त युरिया साठा देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना युरीया कमी पडणार नाही, असा दिलासा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे.

राज्यातील खत पुरवठ्याबाबत माहिती देताना कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले, राज्यात पेरणी वेळेवर पूर्ण झाली आहे. पावसामुळे पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. यंदा खरीपाच्या क्षेत्रात वाढ झाली झाल्याचे दिसून येत असून त्यामुळे एकाचवेळी खतांची मागणी वाढली. त्याचबरोबर यावर्षी द्रवरुप खतांचा वापरही कमी होत आहे परिणामी युरीयाचा वापर वाढला आहे.

राज्यातील खतांची परिस्थिती पाहून नुकतेच केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून राज्यासाठी अतिरिक्त पाच लाख मेट्रीक टन युरिया देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे भुसे यांनी सांगितले. राज्य शासनाने केंद्र शासनाकडे १७ लाख मेट्रीक युरीयाची मागणी केली होती मात्र त्यात २ लाख मेट्रीक टन कपात करून राज्याला १५ लाख मेट्रीक टन युरीया पुरवठा झाला आहे. मात्र हा कपात केलेला २ लाख मेट्रीक टन युरीया देखील उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी कृषीमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात गेल्या १५ दिवसांपासून विक्री केलेल्या युरीयाचे ट्रॅकींग केले जात असून एखाद्या शेतकऱ्याला ज्याप्रमाणात युरीया विक्री  झाली  त्याचे तेवढे क्षेत्र आहे का याची पडताळणी करण्यात येत आहे, असे भुसे यांनी यावेळी सांगितले. ज्या दुकानांचे साठेबाजी मुळे परवाने रद्द करण्यात आले आहे त्यांना पुन्हा विक्री करण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी खतांचा संतुलित वापर करण्यासाठी जाणीवजागृती मोहिम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Demand-for-additional-five-lakh-metric-tons-of-urea-for-the-state-Dadaji-Bhuse</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 31 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ १ लाख शेतमजुरांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट : दादाजी भुसे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Objective-to-train-1-lakh-agricultural-laborers--Dadaji-Bhuse</link>
            <description>मुंबई : राज्यातील शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून राज्याील सुमारे १ लाख शेतमजुरांना प्रशिक्षीत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या कापूस व मका या पिकांसाठी फवारणीची कामे मोठया प्रमाणावर करावी लागणार असल्याने ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणीचे कौशल्य अधारित प्रशिक्षण  शेतमजुरांना देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने हाती घेण्यात आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी दिली.

      या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये १ लाख मजूरांना प्रशिक्षित करण्याचे उदिदष्ट</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-31/krushimantri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून राज्याील सुमारे १ लाख शेतमजुरांना प्रशिक्षीत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या कापूस व मका या पिकांसाठी फवारणीची कामे मोठया प्रमाणावर करावी लागणार असल्याने ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणीचे कौशल्य अधारित प्रशिक्षण  शेतमजुरांना देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने हाती घेण्यात आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी दिली.

      या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये १ लाख मजूरांना प्रशिक्षित करण्याचे उदिदष्ट ठेवण्यात आले आहे. त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरूवात झाली असून प्रशिक्षण घेतलेल्या शेतमजुरांना प्रमाणपत्र देखील देण्यात येईल व त्याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली जाईल, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

सद्यस्थितीमध्ये कापूस व मका पिकांसाठी फवारणीची कामे मोठया प्रमाणावर करावी लागणार असल्यामुळे ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणी करणाऱ्या मजुरांना फवारणीचे कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने आयोजित करण्यात आलेला आहे. जेणेकरुन किटकनाशकांचा योग्य वापर होईल व मजुरांची सुरक्षितता जपली जाईल, असेही भुसे यांनी सांगितले.

शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटक महत्वाचा आहे. सध्याच्या पिक पद्धतीमध्ये औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी, सुक्ष्म सिंचनाची देखभाल दुरूस्ती, रोपवाटीकेतील कामे, नियंत्रित शेती, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी इ. सर्व कामे ही कौशल्यावर आधारित आहेत. याबाबत शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारण्यास मदत होईल व शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल.

शेतमजूरांचे कौशल्य वाढविणे, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना, सुरक्षितता व आरोग्य संरक्षण, कार्यक्षम व्यावसायिक सेवांची शेतकऱ्यांना उपलब्धता, पर्यावरणपूरक कृषि पद्धतीस प्रोत्साहन व गुणवत्तापुर्ण शेतीमालाचे उत्पादन करण्यासाठी शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाबाबत संबंधीत जिल्हयातील आत्मा प्रकल्प संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधुन ग्रामीण भागातील शेतमजुरांनी नोंदणी करावी आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Objective-to-train-1-lakh-agricultural-laborers--Dadaji-Bhuse</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 31 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिशाभूल करणारे अन्नघटक वेष्टनावर छापणाऱ्या कंपनीवर छापा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/raid-on-a-company-that-prints-misleading-food-wrappers</link>
            <description>मुंबई : जनतेची दिशाभूल करणारे अन्नघटक पदार्थाच्या वेष्टनावर छापल्याने अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून 6 लाख रूपयांचा माल जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागास मिळालेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन, ठाणे व गुप्तवार्ता विभाग, मुंबई यांचे संयुक्त पथकाने दि 28 जुलै, 2020 रोजी मे. सतीया न्युट्रास्युटीकल्स, कोणगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे यांच्या गोदामावर छापा घालून मे. नेवस लाईफ न्युट्रासायन्स, अहमदाबाद यांचेमार्फत उत्पादित मे. ओलेना हेल्थ (ओपीसी) प्रा. लि. 101 ए, पंचरत्न बिल्डींग, ऑपेरा हाऊस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-31/fda.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : जनतेची दिशाभूल करणारे अन्नघटक पदार्थाच्या वेष्टनावर छापल्याने अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून 6 लाख रूपयांचा माल जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागास मिळालेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन, ठाणे व गुप्तवार्ता विभाग, मुंबई यांचे संयुक्त पथकाने दि 28 जुलै, 2020 रोजी मे. सतीया न्युट्रास्युटीकल्स, कोणगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे यांच्या गोदामावर छापा घालून मे. नेवस लाईफ न्युट्रासायन्स, अहमदाबाद यांचेमार्फत उत्पादित मे. ओलेना हेल्थ (ओपीसी) प्रा. लि. 101 ए, पंचरत्न बिल्डींग, ऑपेरा हाऊस, मुंबई यांचेमार्फत मार्केटींग केला जाणाऱ्या ओलेना (1000 मिलीग्रॅम विटामिन सी) टॅबलेट्स तसेच मे. साई प्रो बायोटेक प्रा. लि., ता. मुळशी, जि. पुणे यांचेमार्फत उत्पादित मे. सतीया न्युट्रास्युटीकल्स., कोणगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे यांचे मार्फत मार्केटींग केला जाणारा कार्डीओ (Plix) या अन्न पदार्थाचा साठा कारवाई करुन जप्त केला आहे.
ओलेना (1000 मिली ग्रॅम विटामिन सी) टॅबलेट्स – अन्न पदार्थाच्या वेष्टनावर विटामिन सी 1000 मिली ग्रॅम असा मजकूर छापला आहे. प्रत्यक्षात ही मर्यादा आयसीएमआर ( ICMR ) पेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. आयसीएमआर (ICMR) नुसार विटामिन सी ची मर्यादा ही केवळ 40 मिली ग्रॅम असणे बंधनकारक आहे. हा मजकूर हा जनतेची दिशाभूल करणारा व मिथ्याछाप असल्याचे निदर्शनास आले.
या ठिकाणी ओलेना (1000 मिली ग्रॅम विटामिन सी) टॅबलेट्सचे 784 युनिट्स एकूण किंमत रु.4,31,200/ – चा साठा जप्त.
कार्डिओ (Plix) अन्न पदार्थाच्या वेष्टनावर No Sugar Added असा मजकूर छापला आहे. तथापि वेष्टनावरील घटक पदार्थांच्या यादीत Fructose घातल्याचे नमूद आहे. हा मजकूर हा जनतेची दिशाभूल करणारा व मिथ्याछाप असल्याचे निदर्शनास आले.
या ठिकाणी कार्डिओ ( Plix ) चे 106 युनिट्स एकूण किंमत रु.1,69,600/ – चा साठा जप्त.
या छाप्यात एकूण रु.6,00,800/ – चा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
ही कारवाई ही कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, अन्न सुरक्षा आयुक्त, यांनी दिलेल्या निर्देशानुसार व  सह आयुक्त (गुप्तवार्ता),  सह आयुक्त (को.वि), अन्न व औषध प्रशासन, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहायक आयुक्त, भिवंडी, डॉ भूषण मोरे, अन्न सुरक्षा अधिकारी एम.ए.जाधव, निलेश विशे, बी.सी. बसावे यांनी सक्रिय सहभाग घेऊन कारवाई यशस्वी केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/raid-on-a-company-that-prints-misleading-food-wrappers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 30 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै अंतिम मुदत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/July-31-deadline-for-participation-in-Pradhan-Mantri-Pik-Bima-Yojana</link>
            <description>मुंबई : खरीप हंगामासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत खरीप हंगामासाठी ३१ जुलै २०२० असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

योजनेत सहभागी होण्यासा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-30/krushimantri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : खरीप हंगामासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत खरीप हंगामासाठी ३१ जुलै २०२० असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी बँक तसेच आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाल्यास अंतिम मुदतीच्या पूर्वी ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार नाही.

योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत वाढविणे केंद्र शासनाच्या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अशक्य असल्याने अशा स्वरुपाच्या कोणत्याही चर्चेवर विश्वास न ठेवता नोंदणीसाठी नजीकच्या बँक अथवा आपले सरकार केंद्रामध्ये  ३१ जुलैपर्यंत विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले आहे.

राज्यातील वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सविस्तर सूचना कृषि विभागामार्फत जिल्हास्तरावर व संबंधित विमा कंपन्यांना निर्गमित करण्यात आल्या आहेत. योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांचेशी संपर्क साधावा, असेही कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/July-31-deadline-for-participation-in-Pradhan-Mantri-Pik-Bima-Yojana</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 30 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयास १२ कोटी ७९ लाख रुपये निधी मंजूर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/12-crore-79-lakh-sanctioned-for-Siddharth-College-of-Peoples-Education-Society</link>
            <description>मुंबई  : मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयास ग्रंथालय बांधकाम, ग्रंथालयातील सोयी सुविधा, वाणिज्य व विधी महाविद्यालयाची डागडुजी आणि महाड येथील सुभेदार संवादकर वसतिगृह बांधकाम यासाठी मिळून १२ कोटी ७९ लाख ७४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री  मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून येत्या दोन दिवसात याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याचे  मुंडे यांनी सांगितले. या बैठकीस सामाजिक न्याय विभा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-30/dmunde.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयास ग्रंथालय बांधकाम, ग्रंथालयातील सोयी सुविधा, वाणिज्य व विधी महाविद्यालयाची डागडुजी आणि महाड येथील सुभेदार संवादकर वसतिगृह बांधकाम यासाठी मिळून १२ कोटी ७९ लाख ७४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री  मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून येत्या दोन दिवसात याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याचे  मुंडे यांनी सांगितले. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन, सहसचिव दिनेश डिंगळे, समाज कल्याण आयुक्त प्रवीण दराडे यांसह विभागाचे  अधिकारी उपस्थित होते.

मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयास ग्रंथालय बांधकाम, ग्रंथालयातील सोयीसुविधा, वाणिज्य व विधी महाविद्यालयाची डागडुजी आदी कामे प्रलंबित होती व ती तातडीने करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती.

सामाजिक न्याय विभागाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी मुंबई स्थित पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या ग्रंथालय बांधकामासाठी ४ कोटी ९४ लाख ३६ हजार ७०० रुपये, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व विधी महाविद्यालय या इमारतीच्या डागडुजी साठी १ कोटी ९९ लाख ७१ हजार ८७२ रुपये, तसेच सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ४ कोटी ४९ लाख २५ हजार रुपये आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाड जि. रायगड येथे सुभेदार संवादकर वसतिगृह बांधकामासाठी १ कोटी ३६ लाख ४० हजार ६०३ रुपये इतकी रक्कम प्रस्तावित करण्यात आली होती.

 धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या  बैठकीत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून, या चार कामांसाठी मिळून १२ कोटी ७९ लाख ७४ हजार १७५ रुपये इतक्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.

दरम्यान सिद्धार्थ महाविद्यालयातील गैरसोयीकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. तसेच यासंदर्भात  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार भाई गिरकर यांनीही मुंडे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली होती.  यावेळी त्यांच्या समवेत रमेश गायकवाड, चंद्रसेन कांबळे, प्राचार्य मस्के उपस्थित होते.

सिद्धार्थ महाविद्यालयात भेट देणार

दरम्यान पुढील आठवड्यात आपण सिद्धार्थ महाविद्यालयास भेट देऊन तेथील सोयी-सुविधांची स्वतः पाहणी करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/12-crore-79-lakh-sanctioned-for-Siddharth-College-of-Peoples-Education-Society</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 30 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या काळ्या बाजाराची ‘सीआयडी’मार्फत चौकशी:  छगन भुजबळ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/CID-probe-into-black-market-of-rice-in-cheap-food-shops-Chhagan-Bhujbal</link>
            <description>मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करत राज्यातील नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच काळा बाजार करणाऱ्यांवर विशेष पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेवून कारवाईदेखील करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मौजे सोनेगाव, जिल्हा अहमदनगर येथील स्वस्त धान्य दुकानातील तां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-30/chaganb.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करत राज्यातील नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच काळा बाजार करणाऱ्यांवर विशेष पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेवून कारवाईदेखील करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मौजे सोनेगाव, जिल्हा अहमदनगर येथील स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या अवैध व्यवहाराबाबत तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर 410 कट्टे भरलेला तांदळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणाची ‘सीआयडी’ मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
राज्यातील एकही नागरिक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. तसेच या काळामध्ये अन्नधान्याचा काळाबाजर करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पथकातील पोलिसांनी जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथून गुजरातला जाणारा स्वस्त धान्य दुकानातील 24 टन तांदूळ भरलेला ट्रक पकडला होता. या तांदळाच्या अवैध विक्री व्यवहाराची तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर 410 कट्टे भरलेला तांदळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला. या तांदळाच्या काळा बाजार व अवैध विक्री व्यवहाराची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येणार असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील गैरव्यवहारांना आळा बसणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/CID-probe-into-black-market-of-rice-in-cheap-food-shops-Chhagan-Bhujbal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 30 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई पोलिसांना कोविड-१९ प्रादुर्भाव संपेपर्यंत सेवा निवासस्थान ठेवण्याची मुभा : अनिल देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Police-allowed-to-keep-service-residence-till-end-of-Kovid-19-outbreak--Anil-Deshmukh</link>
            <description>मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत  पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत कोविड-१९ प्रादुर्भाव संपत नाही, तोपर्यंत त्यांची सेवा निवासस्थाने त्यांच्याकडे ठेवण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
या निर्णयाचा लाभ बदली, सेवानिवृत्ती, वैद्यकीय अपात्रता झालेल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-30/anildeshmukh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत  पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत कोविड-१९ प्रादुर्भाव संपत नाही, तोपर्यंत त्यांची सेवा निवासस्थाने त्यांच्याकडे ठेवण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
या निर्णयाचा लाभ बदली, सेवानिवृत्ती, वैद्यकीय अपात्रता झालेल्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांना तसेच सेवेत असताना अकाली मृत्यू अशा प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबियांना होईल.
ज्या प्रकरणांमध्ये, तीन महिन्याची भाडेमाफ सवलत लॉकडाऊन अंमलात आल्यानंतर म्हणजे २३ मार्चनंतर संपली किंवा संपणार असेल, त्या प्रकरणांमध्ये अर्जदाराने विनंती केलेली तारीख किंवा कोरोना संसर्गातील निर्बंध असेपर्यंत  यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सेवा निवासस्थाने ताब्यात ठेवण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच ज्या प्रकरणांमध्ये सेवा निवासस्थान ताब्यात ठेवण्यास सक्षम प्राधिकारी यापूर्वी दिलेली मुदतवाढ ही लॉकडाऊन अंमलात आल्यानंतर म्हणजे 23 मार्च किंवा त्यानंतर संपली किंवा संपणार असेल त्या प्रकरणांमध्ये अर्जदाराने विनंती केलेली तारीख किंवा कोरोना  संसर्गातील निर्बंध असेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

उपरोक्त दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी यांना केवळ अनुज्ञप्ती शुल्क भरावे लागणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Police-allowed-to-keep-service-residence-till-end-of-Kovid-19-outbreak--Anil-Deshmukh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 30 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/New-National-Education-Policy-Announced</link>
            <description>मुंबई : 

दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे. परंतु आता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचं महत्त्व कमी होणार आहे. मोदी सरकारने बुधवारी (29 जुलै) नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली. तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.

नव्या शैक्षणिक धोरणात अमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. देशात शालेय शिक्षणाचे स्वरुप आतापर्यंत 10+2 असं होतं. पण नव्या धोरणात दहावी किंवा बारावी परीक्षा ही बोर्डाची असेल असा उल्लेख केलेला नाहीत. 10+2 ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी 5+3+3+4 अशी नवी व्यवस्था लागू होईल.
पहिल्या टप्पा म्हणजेच पहिली पाच वर्षे - पू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-30/nep.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 

दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे. परंतु आता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचं महत्त्व कमी होणार आहे. मोदी सरकारने बुधवारी (29 जुलै) नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली. तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.

नव्या शैक्षणिक धोरणात अमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. देशात शालेय शिक्षणाचे स्वरुप आतापर्यंत 10+2 असं होतं. पण नव्या धोरणात दहावी किंवा बारावी परीक्षा ही बोर्डाची असेल असा उल्लेख केलेला नाहीत. 10+2 ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी 5+3+3+4 अशी नवी व्यवस्था लागू होईल.
पहिल्या टप्पा म्हणजेच पहिली पाच वर्षे - पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी
दुसऱ्या टप्पा म्हणजे पुढील तीन वर्षे - इयत्ता तिसरी ते पाचवी
तिसऱ्या टप्पा म्हणजेच त्यानंतरची तीन वर्षे - सहावी ते आठवी
चौथ्या टप्पा म्हणजेच उर्वरित चार वर्षे - नववी ते बारावी

सेमिस्टर पॅटर्नवर भर
नवीन पॅटर्ननुसार बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्व कमी होणार असून सेमिस्टर पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे. सध्या बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदाच होते. परंतु यापुढे वर्षातून दोन वेळा सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजेच नववीपासून बारावीपर्यंतचं शिक्षण आठ सेमिस्टर विभागण्यात आलं आहे. तसंच महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचाही विचार आहे.

दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये शिक्षण घेता येणार
सध्या दहावीनंतर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, विज्ञान अशा तीन शाखा उपलब्ध असतात. याच तीन शाखांचा विचार विद्यार्थ्यांकडून प्रामुख्याने केला जातो. एका शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दुसऱ्या शाखेतला एखादा विषय आवडत असेल, तर तो शिकता येत नाही. मात्र नव्या शैक्षणिक धोरणामुळे अशाप्रकारे दुसऱ्या शाखेचा, अभ्यासक्रमातला विषय शिकता येईल. उदाहरणार्थ विज्ञान शाखेत शिकत असताना विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स, लोककला असे विषय अभ्यासासाठी निवडता येतील. याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.


नव्या शैक्षणिक धोरणातील आणखी वैशिष्ट्ये
1) 10+2 ऐवजी आता शिक्षणाचा 5 +3 +3+ 4 पॅटर्न
2) पाचवीपर्यंत शिक्षण मातृभाषेत, प्रादेशिक किंवा घरातील भाषेतच
3) पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा प्रयत्न
4) सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश
5) विद्यार्थ्यांचं ते स्वत:, सहविद्यार्थी, शिक्षक मूल्यांकन करणार
6) विद्यार्थ्यांचं ते स्वत:, सहविद्यार्थी, शिक्षक मूल्यांकन करणार
7) शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मिळण्यावर भर
8) पदवीसाठी कला आणि विज्ञानात भेद न राखता विषय निवडण्याची मुभा
9) सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षणात समानता
10) शालेय आणि शिक्षकांचा अभ्यासक्रमही आता बदलणार


MPhil पदवी कायमची बंद
नवीन शैक्षणिक धोरणात यापुढे MPhil परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. तसेच कायदा आणि वैद्यकीय महाविद्यालय वगळता सर्व उच्च शैक्षणिक संस्थांचे संचालन एकाच नियामक माध्यमातून करण्यात येईल. व्यावसायिक शिक्षण शालेय शिक्षणात समाविष्ट केले जाईल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/New-National-Education-Policy-Announced</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 30 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdown-in-the-state-until-August-31st</link>
            <description>मुंबई : केंद्र सरकारकडून कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही लॉकडाउनची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम असणार आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 

या आदेशात लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यासोबत 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत निर्बंध शिथील करण्यासंबंधीही सूचना करण्यात आल्या आहेत. नियमांचं कठोरपणे पालन करण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे.
नव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-30/lockdown.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : केंद्र सरकारकडून कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही लॉकडाउनची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम असणार आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 

या आदेशात लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यासोबत 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत निर्बंध शिथील करण्यासंबंधीही सूचना करण्यात आल्या आहेत. नियमांचं कठोरपणे पालन करण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे.
नव्या आदेशात जुन्या गाइडलाइन्समध्ये बदल करण्यात आलेले नाहीत. पण महत्त्वाचं म्हणजे - मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सना ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्तराँ सुरु ठेवण्यास परवानगी नाही. पण होम डिलिव्हरी करण्यासाटी फूड कोर्ट आणि रेस्तराँ आपलं किचन सुरु ठेऊ शकतात.
सोबतच आऊटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही असे गोल्फ, फायरिंग रेंज, व्यायामशाळा, टेनिस, बॅडमिंटन आणि मल्लखंब यांना ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन अनिवार्य असणार आहे. स्विमिंग पूल सुरु करण्यास मात्र परवानगी नाही.
दरम्यान दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी, कॅबमध्ये १ अधिक ३, रिक्षामध्ये १ अधिक २, चारचाकीमध्ये १ अधिक ३ आणि दुचाकीवर दोघांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी मास्क अनिवार्य असणार आहे.
दरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकानं ज्यांना याआधीही परवानगी होती ते सुरु राहतील तसंच अनावश्यक सेवेची दुकानं ज्यांना याआधी सुरु ठेवण्याची परवानगी आहे ते सुरु राहतील.. अत्यावश्यक तसंच अनावश्यक मार्केट, मार्केट परिसर आणि दुकानांना सकाळी ९ चे संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आहे. मद्य दुकानांना परवानगी असेल तर सुरु ठेऊ शकतात. अत्यावश्यक तसंच अनावश्यक गोष्टींसाठी ई-कॉमर्सला परवानगी असून सध्या सुरु असलेल्या सर्व इंडस्ट्रियल युनिट्सना काम सुरु ठेवण्याची परवानगी आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdown-in-the-state-until-August-31st</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 30 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सॅमसंगचा बहुप्रतिक्षित Galaxy M31s आज भारतात होणार लॉन्च ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Samsung-much-awaited-Galaxy-M31s-will-be-launched-in-India-today</link>
            <description>मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्टफोन युजर्स एक फोन लॉन्च होण्याची वाट पाहत होते. आज तो फोन भारतात लॉन्च होणार आहे. तो फोन म्हणजे, Samsung Galaxy M31s. गेल्या अनेक दिवसांपासून सॅमसंगच्या या फोनच्या चर्चा रंगल्या होत्या. आज सॅमसंग आपला नवा फोन Galaxy M31s भारतात लॉन्च करणार आहे. नवा स्मार्टफोन Galaxy M31s हा Galaxy M31 चा अपग्रेड वर्जन आहे. या नव्या फोनमध्ये सुपर एमोलेड डिस्प्लेसोबतच 6000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमधील फिचर्ज जाणून घेऊया...

Samsung च्या लॉन्च होणाऱ्या नव्या Galaxy M31s फोनचा टीझर Amazon वर रिलीज करण्यात आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-30/m31s.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्टफोन युजर्स एक फोन लॉन्च होण्याची वाट पाहत होते. आज तो फोन भारतात लॉन्च होणार आहे. तो फोन म्हणजे, Samsung Galaxy M31s. गेल्या अनेक दिवसांपासून सॅमसंगच्या या फोनच्या चर्चा रंगल्या होत्या. आज सॅमसंग आपला नवा फोन Galaxy M31s भारतात लॉन्च करणार आहे. नवा स्मार्टफोन Galaxy M31s हा Galaxy M31 चा अपग्रेड वर्जन आहे. या नव्या फोनमध्ये सुपर एमोलेड डिस्प्लेसोबतच 6000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमधील फिचर्ज जाणून घेऊया...

Samsung च्या लॉन्च होणाऱ्या नव्या Galaxy M31s फोनचा टीझर Amazon वर रिलीज करण्यात आला होता. तेव्हापासून या फोनची चर्चा युजर्समध्ये होत आहे. या फोनसाठी Amazonच्या वेबसाईटने एक मायक्रो साइट तयार केली आहे. जिथे या नव्या स्मार्टफोनबाबत माहिती दिली आहे. आज दुपारी 12 वाजता हा फोन ऑनलाईन लॉन्च करण्यात येणार आहे. Samsung ने याचवर्षी फेब्रुवारीमध्ये Galaxy M31 लॉन्च केला होता. या फोनला युजर्सची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाल्याचं पाहायला मिळालं. आता कंपनी या नव्या फोनला Galaxy M31 पेक्षा नव्या फिचर्ससह लॉन्च करणार आहे.

स्पेसिफिकेशंस

नव्या Galaxy M31sमध्ये 6000mAh बॅटरीची क्षणता देण्यात आली आहे. नवा फोन Android 10 आणि One UI 2.0 वर काम करणार आहे. यामध्ये देण्यात आलेली बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. याव्यतिरिक्त या फोनमध्ये 64 मेगाफिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. दरम्यान, Galaxy M31मध्येही हेच फिचर्स देण्यात आले आहेत. नव्या फोनच्या डिझाइनमध्ये कदाचित काही बदल पाहायला मिळतील. नव्या गॅलक्सी एम31एस ची किंमत 18 हजार रुपयांपासून सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Realme X2 शी स्पर्धा

नव्या Galaxy M31s ची स्पर्धा Realme X2 शी होऊ शकते. या फोनची किंमत 16999 रुपयांपासून सुरु होते. परफॉरमन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 6.5 इंचाच्या S-AMOLED डिस्प्ले सोबतच 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनची वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन फुल HD+ रेजॉलूशन देते. याचसोबत यामध्ये फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे.

फोनमध्ये 4,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 50W SuperVooC फ्लॅश चार्ज टेक्नॉलजीला सपोर्ट करते. अशातच भारतातील सर्वात वेगाने चार्ज होणारा हा पहिला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये UFS 3.0 स्टोरेज देण्यात आलं आहे. फोटोग्राफीसाठी 64 मेगापिक्सल+8 मेगापिक्सल+2 मेगापिक्सल+2 मेगापिक्सलचा क्वाड रिययर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Samsung-much-awaited-Galaxy-M31s-will-be-launched-in-India-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ यंदा “दहीहंडी” उत्सव साजरा न करण्याचे मनसे नेत्याचे आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MNS-leader-appeals-not-to-celebrate-Dahihandi-festival-this-year</link>
            <description>मुंबई : राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता “दहीहंडी” चा उत्सव यंदा साजरा करू नका असे आवाहन मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केले आहे.जरी आपला हिरमोड होणार असला तरी पुढील वर्षी हा उत्सव जल्लोषात व उत्साहात साजरा करून ती कसर भरून काढू परंतु यावर्षी संयमी भूमिका घेऊन कोरोना  महामारीला आळा घालूया अशी विनंती त्यांनी विविध  बालगोपाळाना आणि </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-29/dahihandi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता “दहीहंडी” चा उत्सव यंदा साजरा करू नका असे आवाहन मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केले आहे.जरी आपला हिरमोड होणार असला तरी पुढील वर्षी हा उत्सव जल्लोषात व उत्साहात साजरा करून ती कसर भरून काढू परंतु यावर्षी संयमी भूमिका घेऊन कोरोना  महामारीला आळा घालूया अशी विनंती त्यांनी विविध  बालगोपाळाना आणि मंडळांना केली आहे.

ज्या सणाची आपण वर्षेभर वाट पाहत असतो तो “दहीहंडी” चा सण लवकरच येत आहे, मी स्वतः “गोविंदा” असल्याने या सणाचे  असलेले महत्त्व व उत्सुकता  जाणून आहे असे सांगतानाच,मनसे पक्ष हा कायमच सर्व हिंदू सण थाटात,उत्साहात साजरे करावे ही भूमिका वर्षानुवर्षे मांडत आला आहे.आम्ही कायमच या सणासाठी,त्यात असलेल्या विविध अडचणी, प्रसंगी गोविदांनी किती थर लावावे हा मुद्दा मांडला होता.  अशा प्रत्येक वेळी गोविंदांच्या बाजूनेच ठामपणे मनसे पक्ष कायम उभा राहिला असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.सध्या राज्यात कोरोनाची परंतु परिस्थिती आहे, या कोरोना  महामारीमुळे यावर्षी आपण सर्वांनी जाहीर “दहीहंडी” चा उत्सव साजरा करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

यावर्षी जरी आपला हिरमोड होणार असला तरी पुढील वर्षी हा उत्सव जल्लोषात व उत्साहात साजरा करून ती कसर भरून काढू परंतु यावर्षी संयमी भूमिका घेऊन कोरोना महामारीला आळा घालू अशी विनंती त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व महाराष्ट्रातील “दहीहंडी” साजरी करणाऱ्या मंडळांना व बालगोपाळाना केली आहे. यासंदर्भात फोनद्वारे मुंबई ‘दहीहंडी समनव्य समितीतील अनेक सदस्यांशी चर्चा केली असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MNS-leader-appeals-not-to-celebrate-Dahihandi-festival-this-year</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर फडणवीसांनी दिले असे उत्तर ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-answer-given-by-Fadnavis-to-Chandrakant-Patils-statement</link>
            <description>मुंबई : 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या चर्चेनंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत शिवसेनेला आम्ही आणि आम्ही शिवसेनेला कोणताही प्रस्ताव दिलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेसोबत आम्ही सरकार स्थापन करण्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-29/cpatildf.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या चर्चेनंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत शिवसेनेला आम्ही आणि आम्ही शिवसेनेला कोणताही प्रस्ताव दिलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेसोबत आम्ही सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे वक्तव्य करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खळबळ उडवून दिल्यानंतर राजकीय वर्तुळात  अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यांनतर माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळून लावली.शिवसेनेला आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही आणि शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.अयोध्येत राममंदिर भूमिपूजन होणारच आणि ते भव्य प्रमाणात व्हावे, ही कोट्यवधी रामभक्तांची इच्छा आहे. कोरोनाचा काळ असल्यामुळे जे जेथे आहेत, तेथून सहभागी होतील आणि नियम पाळून आनंदही साजरा करतील. अयोध्येतील राममंदिराचे ई-भूमिपूजन करण्याची मागणी एमआयएमने केली आहे आणि आता तीच मागणी मुख्यमंत्री का करतात, असा प्रश्नही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

जीएसटी कम्पेन्सेशनचे १९,२३३ कोटी रूपये केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला प्राप्त झाले आहेत. जे लोक वारंवार केंद्र सरकारवर आरोप करीत होते, त्यांनी आता केंद्र सरकारचे आभार मानले पाहिजे. पीएम केअर मधून सुद्धा सर्वाधिक मदत महाराष्ट्राला मिळाली आहे. मी त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानतो. आता मंत्र्यांनी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करू नये असेही फडणवीस म्हणाले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-answer-given-by-Fadnavis-to-Chandrakant-Patils-statement</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पावसाळी अधिवेशन पुन्हा लांबणीवर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Rainy-convention-postponed-again</link>
            <description>मुंबई : येत्या ३ ऑगस्टपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे.आता पावसाळी अधिवेशन येत्या ७ सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधी पूर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-29/vidhansabha12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : येत्या ३ ऑगस्टपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे.आता पावसाळी अधिवेशन येत्या ७ सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधी पूर्वीच आटोपते घेण्यात आल्यानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून रोजी सुरू होणार होते.मात्र राज्यातील कोरोनाचे संकट अधिक गडद झाल्याने हे अधिवेशन पुन्हा पुढे ढकलण्यात येवून ते ३ ऑगस्टपासून घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.या दरम्यानच्या काळात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यासह,काही लोकप्रतिनिधी,अधिकारी आणि विधानभवनातील कर्मचा-यांनाही कोरोनाची लागण झाल्याने ३ ऑगस्टपासून सुरू होणा-या या अधिवेशनावर कोरोनाची छाया होती.आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशन येत्या ७ सप्टेंबरपासून घेण्यावर एकमत झाले.
कामकाज चालविण्यासाठी विधानसभेच्या एकूण २८८ सदस्यांपैकी २९ आमदारांच्या कोरमची आवश्यकता असून,सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे मिळून केवळ ३० आमदारांच्या उपस्थितीत कामकाज करण्याचा पर्याय आहे. मात्र मर्यादित लोकप्रतिनिधींमध्ये अधिवेशन घेण्यास भाजपाने विरोध दर्शविला आहे.अधिवेशनाला उपस्थित राहणे हा प्रत्येक सदस्याचा संवैधानिक अधिकार आहे. कोणत्याही सदस्याच्या संवैधानिक अधिकारावर गदा आणता येणार नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Rainy-convention-postponed-again</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नविन रुग्णवाहिका: राजेश टोपे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/500-new-ambulances-for-rural-health-centers-Rajesh-Tope</link>
            <description>मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५०० नविन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता केली असून या नविन रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 
यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-29/rtope.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५०० नविन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता केली असून या नविन रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 
यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या भाषणात उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्यातील आरोग्य केंद्रातील जुन्या झालेल्या १००० रुग्णवाहिका टप्प्या टप्प्याने बदलून त्याजागी नविन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. यावर्षी ५०० आणि पुढील वर्षी ५०० अशा नविन रुग्णवाहिका देण्यात येणार असे त्यांनी जाहिर केले होते. बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुनाट झाल्या आहेत. त्या दुरूस्ती योग्य न राहिल्याने निर्लेखित करण्यात आल्या आहेत.
यावर्षी ५०० नविन रुग्णवाहिका घेण्यासाठी ८९ कोटी ४८ लाख अंदाजीत खर्चासाठी प्रशासकीय मान्यता नुकतीच देण्यात आली असून त्यानुसार एक महिन्याच्या कालावधीत नविन रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. या ५०० नविन रुग्णवाहिका २५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १३७ ग्रामीण रुग्णालये, १०६ जिल्हा व उप जिल्हा तसेच स्त्री रुग्णालये आणि ४ प्रादेशिक मनोरुग्णालये यांना देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

गामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या रुग्णवाहिका या कायमच टिकेचा विषय ठरतात. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यात येत असून आता नविन रुग्णवाहिका आल्यावर ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मदत होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/500-new-ambulances-for-rural-health-centers-Rajesh-Tope</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांच्या संख्येत वाढ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Increase-in-the-number-of-tigers-in-tiger-projects-in-Maharashtra</link>
            <description>नवी दिल्ली : देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण वाघांची संख्या २ हजार ९६७ इतकी असून महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२ वाघांची संख्या आहे. चौथ्या अखिल भारतीय वाघ जनगणनाच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.

‘जागतिक टायगर दिना’च्या पुर्वसंध्येला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावेडकर यांनी देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये असणाऱ्या वाघांच्या जनगणनविषयीचा सविस्तर अहवाल आज येथील राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे प्रकाशित केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘वाघ’ हा जंगलाचा राजा असून</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-29/tiger.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण वाघांची संख्या २ हजार ९६७ इतकी असून महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२ वाघांची संख्या आहे. चौथ्या अखिल भारतीय वाघ जनगणनाच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.

‘जागतिक टायगर दिना’च्या पुर्वसंध्येला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावेडकर यांनी देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये असणाऱ्या वाघांच्या जनगणनविषयीचा सविस्तर अहवाल आज येथील राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे प्रकाशित केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘वाघ’ हा जंगलाचा राजा असून निसर्गाचे समतोल राखण्यासाठी जंगलाचा महत्त्वाचा घटक समजला जातो. वाघांची वाढती संख्या पर्यावरणात समतोल असल्याचे दर्शविते. वाघ आणि इतर प्राण्यांची वाढती संख्या हे भारताला जागतिक पटलावर महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देण्यात भूमिका निभावू शकतात.

भारतामध्ये जैवविविधतेचे आठ टक्के प्रमाण आहे. वृक्ष, निसर्ग, वन्यजीवन वाचवण्याची आणि जतन करण्याची भारतीय संस्कृती आहे. भारतात, जगातील वाघांच्या संख्येच्या ७० टक्के वाघ आहेत. हे एक प्रशंसनिय बाब, असल्याचे जावडेकर यावेळी म्हणाले.

मानव आणि प्राण्यांचा संघर्ष टाळण्यासाठी जंगलांमध्ये पाणी व चारा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्रथमच लिडर सेंसरचा वापर केला जाईल, अशी माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली.

चौथ्या अखिल भारतीय व्याघ्र अनुमानाचा तपशीलातील महत्त्वाचे मुद्दे
· इतर प्राणी आणि प्रजातींच्या विपुलता निर्देशांक दर्शविण्यात आला आहे.

· सर्व कॅमेरा ट्रॅप साइटमधून प्रथमच सर्व वाघांचे लिंग प्रमाण केले गेले.

· मानववंशविषयक तपशीलांचा वापर वाघांची लोकसंख्या मोजण्यासाठी करण्यात आला.

· व्याघ्र प्रकल्पातील रचनेत वाघांचे असणारे प्रमाण काढण्यात आले.

भारतात वाघांची संख्या आता २९६७ आहे. जी जगातील वाघाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ७० टक्के आहे. झालेल्या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक कॅमेराचे जाळे पसरवून सर्वेक्षण करण्यामध्ये भारताने जागतिक विक्रम नोंदविला केला आहे.

राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाढती वाघांची संख्या
आज प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये महाराष्ट्रात असणाऱ्या ६ व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण ३१२ वाघांची संख्या नोंदविण्यात आली आहे. यापुर्वीच्या प्रसिद्ध अहवालामध्ये २००६ मध्ये ही संख्या १०३, २०१० मध्ये १६८, २०१४ मध्ये १९० आणि आता २०१८-१९ च्या सर्वेक्षणामध्ये हा आकडा वाढून ३१२ झाला असल्याचे नोंदविण्यात आले आहे. यामुळे भविष्यात व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन क्षेत्रात वाढ होईल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Increase-in-the-number-of-tigers-in-tiger-projects-in-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-Various-activities-for-the-education-of-students-in-government-schools</link>
            <description>सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम

मुंबई :

 राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी विविध माध्यमांमधून प्रयत्न केले जात आहेत. ज्या शिक्षकांना कोरोना ड्युटी आहे त्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी पर्यायी शिक्षकांची व्यवस्था उपलब्ध करणे, एकावेळी शाळेतील सर्वच शिक्षकांना ड्युटी न लावता</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-29/shalband.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम

मुंबई :

 राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी विविध माध्यमांमधून प्रयत्न केले जात आहेत. ज्या शिक्षकांना कोरोना ड्युटी आहे त्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी पर्यायी शिक्षकांची व्यवस्था उपलब्ध करणे, एकावेळी शाळेतील सर्वच शिक्षकांना ड्युटी न लावता शिक्षक उपलब्ध करुन देण्याच्या स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

प्रसिद्धी माध्यमातून सरकारी शाळांमधील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत अशा आशयाचे वृत्त प्रसारित होत आहे. या वृत्तामध्ये तथ्य नसून यासंदर्भात वस्तुस्थितीदर्शक सविस्तर खुलासा शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत करण्यात आला आहे.

शाळा बंद पण शिक्षण आहे…
• शाळा बंद .. पण शिक्षण आहे .. या अभ्यासमालेच्या सहाय्याने दीक्षा APP आधारित विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करण्यासाठीचा उपक्रम गेले ३ महिने सलग सुरु आहे.

• विद्यार्थ्यांसाठी स्वयंशिक्षणासाठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका विकसित करण्यात आली आहे.

• जिओ टी.व्ही वर चार माध्यमांमधून विद्यार्थ्यांसाठी इ. ३ री ते इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत.

• जिओ सावन या रेडीओ वाहिनीवर देखील कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत.

• पाठ्यपुस्तके १००% विद्यार्थ्यांना पोहोच करण्यात आली आहेत.

• यु ट्यूब वाहिनीवर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे व्हिडीओ चे Channel सुरु करून त्यावर व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.

• DD सह्याद्री वाहिनीवर टीलीमिली हा शैक्षणिक कार्यक्रम इ.१ ली ते इ.८ वी साठी सुरु करण्यात आला आहे.

• शिक्षकांना घरातून विद्यार्थ्यांना अध्यापन करता यावे यासाठी गूगल क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

• स्वयंसेवक, शिक्षक वाडी वस्त्यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत.

शाळा बंद…पण शिक्षण सुरु रहावे यासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती, शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-Various-activities-for-the-education-of-students-in-government-schools</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोणताही पाठ कायमस्वरुपी वगळला नाही; फक्त चालू वर्षासाठीच पाठ्यक्रम कमी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/No-text-is-permanently-omittedCourse-short-for-current-year-only</link>
            <description>मुंबई : शालेय वर्ष २०२० – २१ साठी कोरोना (कोविड १९) प्रादुर्भावाच्या पार्शभूमीवर शालेय पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे. यासंदर्भाने समाजशास्त्र व इतिहास विषयाच्या अनुषंगाने काही वर्तमानपत्रामध्ये दिशाभूल करणारे व संभ्रम निर्माण करणारे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे.  यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने सविस्तर खुलासा केला आहे.

कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम स्वयंअध्ययनासाठी
इयत्ता १२ वी समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकामधून वगळलेले सर्व उपघटक हे स्वयं-अध्ययनासाठी आहेत. विद्यार्थी या उपघटकांचा स्वयंअध्ययनाच्या माध्यमातून अभ्यास करू शकतात. स्वयंअध्ययनासाठी देण्यात आलेल्या घटक तसेच उपघटकांवर परिक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत. त्यांचे मूल्यमापन असणार नाही. असे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले आहे. कमी करण्यात आलेल्या पाठ्यक्रमाविषयी विभागाने अधिक खुलासा केला आहे.

इयत्ता 12 वी समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातील घटक 6 मधील उपघटक ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’हा शालेय वर्ष 2020-21 साठीच फक्त कमी करण्यात आलेला आहे. कारण याविषयी घटक २ मधील ग्रामीण समाजाच्या समस्या यामध्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे. 

विविध शालेय विषयांच्या माध्यमातून तसेच पूर्वीच्या इयत्तांमध्ये सामाजिक शास्त्राच्या संदर्भाने ज्या घटक / उपघटकांचे अध्ययन विद्यार्थ्यांनी केलेले आहे असे घटक पुनरावृती होऊ नयेत म्हणून फक्त या वर्षासाठी मूल्यमापनामधून वगळले आहेत. पाठ्यपुस्तकामध्ये काही नवीन उपघटकांचा उदा. वृद्धांच्या समस्या, घरगुती हिंसाचाराची </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-29/shaleyashikshanvibhag.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : शालेय वर्ष २०२० – २१ साठी कोरोना (कोविड १९) प्रादुर्भावाच्या पार्शभूमीवर शालेय पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे. यासंदर्भाने समाजशास्त्र व इतिहास विषयाच्या अनुषंगाने काही वर्तमानपत्रामध्ये दिशाभूल करणारे व संभ्रम निर्माण करणारे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे.  यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने सविस्तर खुलासा केला आहे.

कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम स्वयंअध्ययनासाठी
इयत्ता १२ वी समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकामधून वगळलेले सर्व उपघटक हे स्वयं-अध्ययनासाठी आहेत. विद्यार्थी या उपघटकांचा स्वयंअध्ययनाच्या माध्यमातून अभ्यास करू शकतात. स्वयंअध्ययनासाठी देण्यात आलेल्या घटक तसेच उपघटकांवर परिक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत. त्यांचे मूल्यमापन असणार नाही. असे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले आहे. कमी करण्यात आलेल्या पाठ्यक्रमाविषयी विभागाने अधिक खुलासा केला आहे.

इयत्ता 12 वी समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातील घटक 6 मधील उपघटक ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’हा शालेय वर्ष 2020-21 साठीच फक्त कमी करण्यात आलेला आहे. कारण याविषयी घटक २ मधील ग्रामीण समाजाच्या समस्या यामध्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे. 

विविध शालेय विषयांच्या माध्यमातून तसेच पूर्वीच्या इयत्तांमध्ये सामाजिक शास्त्राच्या संदर्भाने ज्या घटक / उपघटकांचे अध्ययन विद्यार्थ्यांनी केलेले आहे असे घटक पुनरावृती होऊ नयेत म्हणून फक्त या वर्षासाठी मूल्यमापनामधून वगळले आहेत. पाठ्यपुस्तकामध्ये काही नवीन उपघटकांचा उदा. वृद्धांच्या समस्या, घरगुती हिंसाचाराची समस्या आणि व्यसन समस्या इत्यादींचा अभ्यासक्रमानुसार नव्याने समावेश केलेला आहे. पाठ्यपुस्तकामधील इतर पाठांमध्ये ज्या उपघटकांविषयी लिखाण माहिती समाविष्ट केली आहे, विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनास अवघड वाटतील (समजून घेण्यास) असेच उपघटक चालू शैक्षणिक वर्षामध्ये मूल्यमापनासाठी विचारात घेतले जाणार नाहीत. विद्यार्थी या उपघटकांचे स्वयंअध्ययन करु शकतात.

इयत्ता दहावी, इतिहास – राज्यशास्त्र व इयत्ता तिसरी ते दहावी या वर्गांच्या इतिहास – नागरिकशास्त्र – राज्यशास्त्र  या विषयांमधून उपरोक्त प्रकरणे, घटक, उपघटक शालेय वर्ष 2020-21 साठी कमी करण्यामागील कारणे विभागाने दिली आहेत. 

• इतिहास- राज्यशास्त्र या विषयाच्या इयत्ता दहावीच्या पाठ्यक्रमातील एकूण १३ प्रकरणांपैकी तीन प्रकरणे कमी करण्यात आलेली आहेत. यामध्ये इतिहासातील दोन तर राज्यशास्त्र विषयातील एका प्रकरणाचा समावेश आहे.

• इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या दहावीच्या अभ्यासक्रमाची घटकनिहाय विभागणी पाहता प्रकरणे कमी करताना किंवा स्वयंअध्ययनास  देताना ती प्रकरणे विविध घटकांतून कमी करण्यात आलेली आहेत हा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. दहावीच्या संपूर्ण पाठ्यक्रमाचे घटकनिहाय विभाजन हे पाठ्यपुस्तकात दिलेलेच आहे त्यानुसार संपूर्ण घटक न कमी करता विशिष्ट घटकातील प्रकरणांच्या स्वरूपातील काही भाग केवळ २०२०-२०२१  या शैक्षणिक वर्षात पुरताच कमी करण्यात आलेला आहे, तो पाठ्यपुस्तकातून कायमस्वरूपी कमी करण्यात आलेला नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

• माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा विशिष्ट असा घटकनिहाय अभ्यासक्रम ठरविण्यात आलेला आहे. इतिहास – राज्यशास्त्र या विषयातील जे पाठ्य घटक विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनातून  समजतील तसेच विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाशी संबंधित असतील अशी प्रकरणे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन देण्यात आलेली आहेत याची नोंद घ्यावी.

•  इतिहास विषयाचा विचार करता पाठ्यपुस्तकातील इतिहास संशोधन व  इतिहास लेखन परंपरा  हे घटक महत्त्वाचेच आहेत.  उपयोजित इतिहास ही या पाठ्यपुस्तकाची मूळ कल्पना आहे. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हे इतिहासातले महत्त्वाचे मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रसार माध्यमे आणि इतिहास तसेच खेळ आणि इतिहास या बाबी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाची संबंधित आहेत व त्यांचा अभ्यास करणे सहज सोपे आहे . ही प्रकरणे यावर्षी अभ्यासक्रमात तशीच  ठेवण्यात आलेली आहेत.

•  भारतीय कलांचा इतिहास आणि मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या प्रकरणाबाबत विद्यार्थी स्वयंअध्ययन आणि अवांतर वाचनाच्या आधारे माहिती मिळू शकतात त्यामुळे सदर प्रकरणे ही सन २०२०-२०२१  या शैक्षणिक वर्षापुरती पाठ्यक्रमातून अध्यापनासाठी कमी करून स्वयंअध्ययन करण्यासाठी  देण्यात आलेली आहे.

•  इयत्ता दहावीच्या वर्षाकरिता  संविधानाची वाटचाल ही राज्यशास्त्र या विषयाची मूलभूत संकल्पना आहे. त्यानुसार संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, सामाजिक व राजकीय चळवळी, भारतापुढील आव्हाने या घटकांचा समावेश हा राज्यशास्त्राच्या पाठ्यक्रमात करण्यात आलेला आहे.  शासनाच्या धोरणानुसार पाठ्यक्रम कमी  करताना संविधाना संबंधी माहिती  देणारे संविधानाची वाटचाल हे प्रकरण त्याचबरोबर लोकशाही प्रक्रियेशी संबंधित  निवडणूक प्रक्रिया व राजकीय पक्ष ही प्रकरणे, त्याचबरोबर लोकशाही सक्षम करणाऱ्या सामाजिक व राजकीय चळवळी ही प्रकरणे एकूणच पाठ्यक्रमात महत्त्वाची आहेत. त्यामुळे या वर्षी तशीच ठेवण्यात आली आहेत.

• भारतापुढील आव्हाने हे प्रकरण देखील पाठ्यक्रमात महत्वाचे आहे परंतु भारतापुढील असलेल्या आव्हानाविषयी विद्यार्थी अलीकडच्या काळात विविध प्रसार माध्यमांच्या आधारे माहिती मिळवताना दिसतात. त्यामुळे हा पाठ विद्यार्थ्यांना  स्वयंअध्ययन करण्यासाठी  दृष्टीने देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळेच राज्यशास्त्रातील पहिली चार प्रकरणे अध्ययनासाठी राखून शेवटचे प्रकरण भारतीय लोकशाहीसमोरील  आव्हाने विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनसाठी देण्यात आलेले आहे.

 यामध्ये कोणताही पाठ कमी  करण्यामागे विशिष्ट असा हेतू नाही कारण संपूर्ण राज्यशास्त्र किंवा  नागरिक शास्त्र हे विषय लोकशाही मूल्ये रुजवणारी आहेत. त्यामुळे त्यातील प्रत्येक पाठ महत्त्वाचा आहे परंतु सध्याची स्थिती पाहता  प्रत्येक विषयाचा  पाठ्यक्रम कमी करावयाचा असल्याने भारतीय लोकशाहीसमोरील  आव्हाने हा राज्यशास्त्रातील शेवटचा पाठ  केवळ याच शैक्षणिक वर्षापुरता कमी करण्यात आलेला आहे. या कडे लक्ष वेधुन, या  पाठातील घटक हे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनातून  अभ्यासणे सोपे जाईल याचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/No-text-is-permanently-omittedCourse-short-for-current-year-only</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ २४ अभिनव स्टार्ट अप्स कल्पनांना मिळणार शासनाच्या विविध विभागातील कामे – नवाब मलिक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/24-Innovative-start-ups-will-get-ideas-for-various-government-departments---Nawab-Malik</link>
            <description>मुंबई :

तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत स्टार्टअप योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेत देशभरातील १ हजार ६०० स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. त्यातील उत्कृष्ट १०० स्टार्टअप्सची घोषणा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली. 

तरुणांनी वैशिष्ट्यपूर्ण कल्पकता दाखवत कृषी, शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, प्रशासन आदी विविध क्षेत्रात अभिनव बदल घडवू शकणारे स्टार्टअप सादर केले असल्याचे त्यांनी सांगितले. या क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-29/nawabmalik.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत स्टार्टअप योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेत देशभरातील १ हजार ६०० स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. त्यातील उत्कृष्ट १०० स्टार्टअप्सची घोषणा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली. 

तरुणांनी वैशिष्ट्यपूर्ण कल्पकता दाखवत कृषी, शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, प्रशासन आदी विविध क्षेत्रात अभिनव बदल घडवू शकणारे स्टार्टअप सादर केले असल्याचे त्यांनी सांगितले. या कल्पनांचा वापर शासनाच्या विविध विभागांमधील कामकाजासाठी करण्यात येणार आहे.  

४ ऑगस्टपासून महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह
निवड झालेल्या १०० स्टार्टअप्सची माहिती www.msins.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ४ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात या स्टार्टअप्सचे सादरीकरण केले जाणार आहे. स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्या समितींसमोर करण्याची संधी मिळणार आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सादरीकरणसत्रे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड करुन त्यांना प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामाचे कार्यादेश देण्यात येतील. त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी हे कार्यादेश देण्यात येणार असल्याची घोषणाही मंत्री मलिक यांनी केली.  

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्य केले जाते. याअंतर्गत महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून शासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमात उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (DPIIT) मान्यताप्राप्त देशभरातील स्टार्टअप्स भाग घेऊ शकतात. आतापर्यंत झालेल्या दोन सप्ताहामधील विजेत्या स्टार्टअप्सनी राष्ट्रीय आरोग्य मिशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, ग्रामविकास, विविध महानगरपालिका, जिल्हा कार्यालये अशा विविध शासकीय संस्था, विभागांसोबत आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना वापरुन काम केले आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/24-Innovative-start-ups-will-get-ideas-for-various-government-departments---Nawab-Malik</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करा-अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Unsuccessful-students-try-again-without-being-disappointed-Ajit-Pawar</link>
            <description>मुंबई -दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता, यशस्वी होण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावेत,  पालकांनीही निराश न होता मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील उत्तीर्ण विद्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-29/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई -दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता, यशस्वी होण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावेत,  पालकांनीही निराश न होता मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.          
दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. करिअरची दिशा ठरवून त्यादृष्टीने पाऊल टाकण्याची ही पहिली संधी असते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात प्रवेश घेताना आवडीची शाखा निवडावी. पालकांनीही मुलांचा कल ओळखून त्यांच्यावर सक्ती न करता त्यांना आवडीचा अभ्यासक्रम निवडण्यासाठी प्रोत्साहित करावे, शैक्षणिक प्रगतीबरोबरच कौशल्यविकास, खेळ-व्यायाम, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. 
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने यश खेचून आणले पाहिजे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर प्रगतीची दारे बंद होत नाहीत. प्रगतीची दारे खुली करण्याची हिम्मत असली पाहिजे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवतील त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थीही जिद्दीने प्रगती करतील असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Unsuccessful-students-try-again-without-being-disappointed-Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दहावीचा निकाल जाहीर ; यंदाही मुलींची बाजी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-10thresults-announced-The-girls-bet-this-year-too</link>
            <description>मुंबई :  अखेर महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra SSC Results 2020 Declared) झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, अखेर आता ही उत्सुकता संपली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी खूप जास्त निकाल लागला आहे. मागच्या वर्षी 77.10 टक्के निकाल होता. अंतर्गत मूल्यमापन , तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लाग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-29/10thresult.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  अखेर महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra SSC Results 2020 Declared) झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, अखेर आता ही उत्सुकता संपली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी खूप जास्त निकाल लागला आहे. मागच्या वर्षी 77.10 टक्के निकाल होता. अंतर्गत मूल्यमापन , तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लागला, असे शकुंतला काळे यांनी सांगितले.
---------------
विभागनिहाय टक्केवारी अशी

पुणे - 97.34 टक्के
नागपूर - 93.84 टक्के
औरंगाबाद - 92 टक्के
मुंबई - 96.72 टक्के
कोल्हापूर - 97.64 टक्के
अमरावती - 95.14 टक्के
नाशिक - 93.73 टक्के
लातूर - 93.09 टक्के
कोकण - 98.77 टक्के

-------------------
यंदाही निकालात मुलींची बाजी

96.91 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण तर 93.90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.01 टक्क्यांनी जास्त

-----------------------
निकाल कुठे आणि कसा पाहाल?

दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येईल. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकता.

या वेबसाईटवर निकाल पाहता येणार?

- www.mahresult.nic.in

- www.maharashtraeducation.com

---------------------
कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहाण्यासाठी वरील वेबसाईटवर लॉगऑन करता. इथे निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल. त्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

---------------------
 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी

दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या काळात आयोजित करण्यात आली होती. दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होता. पण कोरोनाची वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे हा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला होता. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थीनी होत्या. राज्यातील एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. तर 4979 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.
---------------------

24 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे तर उत्तरपत्रिका पोस्टामध्येच अडकून पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं विभागीय मंडळांमध्ये संकलन हे एक मोठं आव्हान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळापुढे होतं. त्यातच दहावी भूगोलाचा पेपर न झाल्यामुळे दहावीच्या विषयांचं गुणदान कसं करायचं हा एक मोठा प्रश्न मंडळापुढे होता. अखेर त्याचाही निर्णय झाला. बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं रुपांतर हे रद्द झालेल्या भूगोल पेपरच्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर झालं. यामुळे दहावीच्या गुणदानाचा तिढा सुटला. मागच्या वर्षी 8 जूनला दहावीचा निकाल लागला होता.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-10thresults-announced-The-girls-bet-this-year-too</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडखाली काम करणार - अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-mechanism-for-corona-control-in-Pune-city-and-district-will-work-under-a-single-central-command---Ajit-Pawar</link>
            <description>मुंबई :  विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकारी नियमित पत्रकार परिषद घेऊन नागरिकांशी संवाद साधतील. नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीने लढली जाईल आणि आम्ही पुणेकर कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत व्यक्त केला.

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कन्टेन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल. रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे सुरक्षित अलगीकरण, विलगीकरण केले जाईल. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्यात येईल असेही अजित पवार यांनी सांगितले. 

पुणे शहर, जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती, उपाययोजनांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात संध्याकाळी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-29/punecorona.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकारी नियमित पत्रकार परिषद घेऊन नागरिकांशी संवाद साधतील. नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीने लढली जाईल आणि आम्ही पुणेकर कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत व्यक्त केला.

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कन्टेन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल. रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे सुरक्षित अलगीकरण, विलगीकरण केले जाईल. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्यात येईल असेही अजित पवार यांनी सांगितले. 

पुणे शहर, जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती, उपाययोजनांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात संध्याकाळी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जमाबंदी आयुक्त तथा ‘ससून हॉस्पिटल’चे समन्वयक एस. चोक्कलिंगम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी हे देखिल प्रत्यक्ष किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित होते.

पुण्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्यामुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. पुण्यातील स्थिती नियंत्रणात आहे. पुण्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्याचा मुद्दा राज्य शासनाने गांभीर्याने घेतला असून जिल्ह्यातील सर्व यंत्रणां युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्री दोन दिवसात पुण्याला भेट देणार असून त्यांच्या भेटीमुळे या लढाईला निश्चित बळ मिळेल असेही अजित पवार म्हणाले. 

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थिती आणि उपाययोजनांसंदर्भात माहिती सादर केली.

पुणे जिल्ह्यात तीन जम्बो कोविड रुग्णालये उभारण्यात येत आहेत. ससुन रुग्णालयासह सर्वच रुग्णालयातील बेडची संख्या वाढवण्यात येत आहे. व्हेन्टीलेटर्स, आयसीयु आणि ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यावर भर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गरजू रुग्णांना हे बेड उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांचेही सहकार्य मिळत आहे. खाजगी रुग्णालयांना त्यांच्या गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ञ, फिजिशियन, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई सेवा देणारे कर्मचारी आदी उपलब्ध होतील, याचेही प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती बैठकीत देण्यात आली. 

केंद्राकडून राज्य सरकारला सहकार्य मिळत असल्याचे स्पष्ट करतानाच राज्य सरकारने केंद्राकडे मागणी केल्याप्रमाणे व्हेन्टीलेटर्स, प्लाझ्मा थेरेपी संदर्भातील आवश्यक परवानग्या त्वरीत मिळाव्यात, जीवरक्षक औषधे उपलब्ध व्हावीत, पुण्यातील रुग्णालयातील डॉक्टरांवर येणारा ताण लक्षात घेता संरक्षण दलाच्या रुग्णालयातील डॉक्टरांचे सहाय्य मिळावे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लक्ष घालण्याची विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. पुण्यातील कन्टोन्मेंट परिसराचा विचार करता आणि पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकांवरील खर्चाचा बोजा लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत विचार करण्याची गरज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.

 केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोरपणे पालन होईल यावर भर देण्यात यावा. कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन शहरासह लगतच्या उपनगरांमध्ये कन्टेंन्मेंट झोनची वारंवार पुनर्रचना करण्यात यावी. कन्टेंन्मेंट झोनमध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा करण्यात यावा. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत सिरो सर्व्हे करण्यात यावेत. यासाठी स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात यावी. कॅन्टोन्मेंट परिसरातील एएफएमसी आणि कमाण्ड हॉस्पिटलची यंत्रणा, तज्ज्ञ, मनुष्यबळाचा पुरवठा पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी संरक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार असे सांगितले. 

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या बहुतांश सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मान्य केल्या. 

केंद्राचे अधिकारी डॉ. सुजित कुमार यांनीही पुण्यातील कोरोनासंदर्भातील कार्यवाही योग्य दिशेने सुरु असल्याचे सांगत ‘कोरोना’ चाचण्या मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याबाबत समाधान व्यक्त केले. ‘कोरोना’वर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांनी मिशनमोडवर काम करण्याचे आवाहन करुन टेस्टिंग, सर्चिंग करण्यावर भर देण्याची सूचना त्यांनी केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-mechanism-for-corona-control-in-Pune-city-and-district-will-work-under-a-single-central-command---Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 29 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांना 'कोरोना' काळात ५० लाखांचे विमा संरक्षण - अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/50-lakh-insurance-cover-for-Mathadi-workers-and-security-guards-during-Corona-period---Ajit-Pawar</link>
            <description>मुंबई :  कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षा रक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. बैठकीला कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

या निर्णयामुळे राज्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आणि सुरक्षा रक्षकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच उपलब्ध होणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून रेल्वेतून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
          
अत्यावश्यक सेवेतील घटकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्यावतीने ५० लाख रुपयांचे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-29/mathadi-kamgar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षा रक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. बैठकीला कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

या निर्णयामुळे राज्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आणि सुरक्षा रक्षकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच उपलब्ध होणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून रेल्वेतून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
          
अत्यावश्यक सेवेतील घटकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्यावतीने ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. हे संरक्षण माथाडी कामगारांना व सुरक्षा रक्षकांना देण्यात यावे अशी मागणी कामगार संघटना, लोकप्रतिनिधींच्यावतीने करण्यात येत होती. त्यासंदर्भात कामगार विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावावर मंगळवारच्या बैठकीत विचारविमर्श करण्यात आला व निर्णय घेण्यात आला. 

कामगार विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदणीकृत सुरक्षा रक्षक आणि माथाडी मंडळातील नोंदणीकृत माथाडी कामगार या दोन अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटकांना वित्त विभागाच्या दि.२९ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट करुन सुधारित शासन निर्णय तातडीने निर्गमित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

‘महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ ’ अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमामधील तरतूदीनुसार राज्यामध्ये ३६ माथाडी मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या नोंदणीकृत माथाडी मंडळातील कामगारांना हा निर्णय लागू  होणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वेच्या माथाडी कामगारांना हा निर्णय लागू नाही. 
सरकारकडील आकडेवारीनुसार माथाडी मंडळांमधील नोंदीत कार्यरत माथाडी कामगारांची संख्या १ लाखांहून अधिक असून सद्य:स्थितीमध्ये शासकीय धान्य गोदाम, कृषी उत्पन्न बाजार समिती, घरगुती गॅस प्रकल्प अत्यावश्यक सेवेतील खाजगी कंपन्या आदी ठिकाणी २८ हजारांहून अधिक माथाडी कामगार कार्यरत आहेत. या पुरवठा साखळीत अत्यावश्यक व जीवनावश्यक माल उत्पादनाची चढ-उतार व वाहतूक करणारा माथाडी कामगार घटक महत्त्वाचा आहे. माथाडी कामगारांची सेवा कोविड संसर्गाचे हॉटस्पॉट भागातही असल्याने या निर्णयाचा मोठा लाभ माथाडी कामगारांना होणार आहे.  

राज्यात एकूण १५ सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या सुरक्षा रक्षक मंडळामधील नोंदणीकृत सुरक्षा रक्षक हे विविध शासकीय, निमशासकीय, सिव्हील हॉस्पिटल, शासकीय आस्थापना शासकीय मंडळे, महामंडळे, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, शासकीय कार्यालये आदी ठिकाणांसह इतर आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षकांची कामे करत आहेत. केंद्र शासनाने दि.२३ मार्च २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार 'सुरक्षा रक्षकांची सेवा' ही अत्यावश्यक सेवा जाहीर करुन या सेवा लॉकडाऊनमध्ये सुरु ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांचा समावेश अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव कामगार विभागाकडून सादर करण्यात आला होता. 
       
सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार यांचा जरी कोरोनालढ्यात थेट समावेश होत नसला तरी सदर यंत्रणेस मदत, सहकार्य व त्यांचे संरक्षण करण्याचे काम सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार करत असल्यामुळे सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार यांना विमा कवच व सानुग्रह अनुदान लागू करण्याचा निर्णय सरकारच्यावतीने मंगळवारी घेण्यात आला. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगारांना 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर ५० लाखांचे विमा संरक्षण कवच देण्याचा  महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/50-lakh-insurance-cover-for-Mathadi-workers-and-security-guards-during-Corona-period---Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 28 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बीडमधून सुरू झालेले ‘इझीटेस्ट ई-लर्निंग ॲप’ राज्यातील अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना खुले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Launched-from-BeedEasyest-E-Learning-App-is-open-to-11th-and-12th-class-students-in-the-state</link>
            <description>बीड : अकरावी – बारावीमध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे कोरोनाच्या काळात नुकसान होऊ नये या उद्देशाने बीड जिल्हा परिषद व अभिनव आयटी सोल्युशन्स पुणे यांनी संयुक्तरित्या तयार केलेले इझीटेस्ट हे ई – लर्निंग ॲप सोमवारी राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत खुले करण्यात आले. सामाजिक न्याय मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वेबिनारद्वारे या ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अकरावी-बारावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळून त्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळावेत यासाठी मुंडे यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी राहुल रेखावा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-28/elearning-app.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बीड : अकरावी – बारावीमध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे कोरोनाच्या काळात नुकसान होऊ नये या उद्देशाने बीड जिल्हा परिषद व अभिनव आयटी सोल्युशन्स पुणे यांनी संयुक्तरित्या तयार केलेले इझीटेस्ट हे ई – लर्निंग ॲप सोमवारी राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत खुले करण्यात आले. सामाजिक न्याय मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वेबिनारद्वारे या ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अकरावी-बारावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळून त्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळावेत यासाठी मुंडे यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुढाकार घेत बीड जिल्हा परिषद व पुणे येथील अभिनव आयटी सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे ॲप जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले होते. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी या ॲपद्वारे मोफत ऑनलाईन धडे घेतले.

‘ॲप’ची लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=ezee.abhinav.ezeetest
या ॲपचे राज्यस्तरावर लोकार्पण करण्यात आले. राज्यातील कुठल्याही विद्यार्थी – शिक्षकांना आता या ॲपद्वारे ऑनलाईन शिक्षण घेता – देता येणार आहे. यावेळी मुंडे यांच्यासह आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, वेबिनारच्या माध्यमातून अभिनव आयटी सोल्युशन्सचे भुतडा तसेच विविध विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


इझीटेस्ट या ॲपमध्ये बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी अभ्यासक्रमाला अनुसरून तयार केलेले ऑनलाईन लेक्चर्स युट्युबच्या माध्यमातून अपलोड केले जातात तसेच ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रश्न – शंकांचे समाधान करण्यात येते.

या ॲपला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेत आता हे ॲप राज्यातील अकरावी बारावीमध्ये प्रवेश घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत खुले करण्यात आले आहे. शिक्षकांनी नवनवीन संकल्पना राबवून या ॲपमध्ये अकरावी बारावीचा अभ्यासक्रम सुकर करावा तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून या ॲपचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी केले आहे.


इझीटेस्ट हे ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून यामध्ये तब्बल ७०० तासांची रेकॉर्डिंग असलेले ऑनलाईन वर्ग (classroom) पद्धतीने विषय पाठनिहाय अपलोड केलेले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील शिक्षकांनीच हे पाठ अत्यंत अभिनव पद्धतीने तयार केलेले आहेत. कुठल्याही अँड्रॉइड मोबाईल फोनमध्ये हे ॲप डाउनलोड करून अकरावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना आता मोफत धडे व प्रश्नोत्तरे मिळवता येणार आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Launched-from-BeedEasyest-E-Learning-App-is-open-to-11th-and-12th-class-students-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 28 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा –अमित देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Focus-on-reducing-corona-morbidity-and-mortality---Amit-Deshmukh</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्राला सांस्कृतिक पुरातन वास्तूंचा मोठा वारसा लाभलेला असून विविध पुरातत्त्व स्थळे, स्मारके त्याशिवाय ऐतिहासिक-सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली स्तूप, लेण्या, मंदिरे-मशिद, चर्च, किल्ले, वाडे, प्रवेशद्वारे आदींच्या स्वरूपात हा वारसा महाराष्ट्राचे वैभव वाढवित आहेत. या सर्व पुरातन वास्तूंचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून केंद्र शासनाने महाराष्ट्राला आर्थिक सहाय्य देण्याची मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-28/amitdeshm.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्राला सांस्कृतिक पुरातन वास्तूंचा मोठा वारसा लाभलेला असून विविध पुरातत्त्व स्थळे, स्मारके त्याशिवाय ऐतिहासिक-सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली स्तूप, लेण्या, मंदिरे-मशिद, चर्च, किल्ले, वाडे, प्रवेशद्वारे आदींच्या स्वरूपात हा वारसा महाराष्ट्राचे वैभव वाढवित आहेत. या सर्व पुरातन वास्तूंचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून केंद्र शासनाने महाराष्ट्राला आर्थिक सहाय्य देण्याची मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांच्याकडे केली आहे. 

१५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष सिंग यांना पाठविलेल्या पत्रात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील पुरातन वारसा स्थळे ही केंद्र, राज्य  आणि महानगर अशा तीन स्तरांवर भारतीय पुरातत्व सर्वेच्या माध्यमातून संरक्षित केले जात आहेत. पुरातत्व संचालनालनालय आणि वस्तुसंग्रहालये हे सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारित तर महानगरपालिका या नगरविकास विभागाच्या अखत्यारित आहेत. मध्ययुगीन काळातील विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखालील मराठा साम्राज्य कालखंडातील वास्तू, वारसा स्थळांचे मोठे वैभव महाराष्ट्राला लाभले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्याच्या निधीतून अशा अनेक स्मारकांचे दुरुस्ती व संवर्धन केले आहे. तथापि, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या स्मारकांचे संरक्षण, संवर्धन आणि देखभाल यासाठी अधिक निधीची गरज असल्याचे देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे. 

महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्य विभागाने वारसास्थळे व स्मारके यांचे संरक्षण, संवर्धन व देखभाल व राज्यात संग्रहालये स्थापन करण्यासाठी ७०० कोटींचे आर्थिक सहाय्य केंद्रीय स्तरावरून मिळावे यासाठी सविस्तर प्रस्ताव १५  व्या वित्त आयोगाकडे सादर केला आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास महाराष्ट्राच्या समृद्ध वारसास्थळांचे संरक्षण करण्याबरोबरच त्याचे जतन करण्यात येईल, त्यातून वारसा स्थळांची पर्यटनस्थळे निर्माण करण्याबरोबरच त्याद्वारे रोजगार निर्मिती आणि महसूल मिळण्यास मदत होणार असल्याचेही अमित देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Focus-on-reducing-corona-morbidity-and-mortality---Amit-Deshmukh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 28 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विजयदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीसाठी राज्याला परवानगी द्या-अमित देशमुख  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Allow-state-to-repair-Vijaydurg-fort-Amit-Deshmukh</link>
            <description>मुंबई : ऐतिहासिक वैभव असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याची अवस्था खराब असून त्याच्या बुरुजांचीदेखील काही अंशी पडझड झालेली आहे. विजयदुर्ग किल्ला हा केंद्र शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाच्या अखत्यारितील भारतीय पुरातत्व विभागाकडे असून या किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी केंद्र शासनाने राज्य शासनाला परवानगी द्यावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात तिन्ही </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-28/vijayadurg.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : ऐतिहासिक वैभव असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याची अवस्था खराब असून त्याच्या बुरुजांचीदेखील काही अंशी पडझड झालेली आहे. विजयदुर्ग किल्ला हा केंद्र शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाच्या अखत्यारितील भारतीय पुरातत्व विभागाकडे असून या किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी केंद्र शासनाने राज्य शासनाला परवानगी द्यावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात तिन्ही बाजूने अरबी समुद्राने वेढलेल्या १७ एकरवर विजयदुर्ग किल्ला दिमाखात उभा आहे. विजयदुर्ग किल्ल्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बिजापूरच्या आदिलशाहपासून सन १६५३ मध्ये जिंकला होता, त्यानंतर त्याचे ‘विजयदुर्ग’ असे नामकरण केले. पोर्तुगीज सैन्याबरोबर सरदार कान्होजी आंग्रे यांनी विजयदुर्ग किल्ला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र शेवटी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला, सन १८१८ मध्ये विजयदुर्ग किल्ला ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वाधीन करण्यात आला होता. विजयदुर्ग किल्ला हा पर्यटकांचे प्रमुख आकर्षणाचे केंद्र असून छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला असल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेसाठी या किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या विजयदुर्ग किल्ला जीर्ण अवस्थेत असून समुद्राकडील बुरुजांची बऱ्याच अंशी पडझड झाली असून यामुळे किल्ल्याचा काही भाग कोसळण्याची भीती आहे. या किल्ल्याची डागडुजी व देखभाल होत नसल्याने जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. 

समाजमाध्यमांमध्ये विजयदुर्ग किल्ल्याची अवस्था व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील किल्ल्याच्या दुरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. विजयदुर्ग  हा किल्ला केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असल्याने या किल्ल्याची डागडुजी राज्य शासनाला करता येत नाही, केंद्र शासनाने परवानगी दिल्यास विजयदुर्ग किल्ल्याची डागडुजी, देखभाल दुरुस्ती तात्काळ करण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचेही देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे. केंद्र शासनाने भारतीय पुरातत्व विभागाच्या संबंधितांना याप्रकरणी त्वरित लक्ष घालून विजयदुर्ग किल्ल्याची डागडुजी, देखभाल दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्याची मागणीही सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी या पत्राद्वारे केली आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Allow-state-to-repair-Vijaydurg-fort-Amit-Deshmukh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 28 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बालगृहातील बालकांच्या समस्यांवर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज – ॲड. यशोमती ठाकूर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-need-for-concerted-efforts-to-overcome-the-problems-of-children-in-kindergarten---Adv-Yashomati-Thakur</link>
            <description>मुंबई : बालहक्कांप्रती संवेदनशील आणि सक्रिय दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असून बालगृहातील बालकांच्या समस्यांवर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी  केले.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व इंटरनॅशनल जस्टीस मिशन (आय.जे.एम.) यांच्या संयुक्त विद्यमाने  राज्यातील बालगृहातील मुलांच्या अनुषंगाने प्रश्नोत्तर स्वरूपाच्या दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन सोमवारी करण्यात आले. या वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी ॲड. ठाकूर बोलत होत्या. या वेबिनारमध्ये जे.जे. ॲक्ट, शिक्षण, आरोग्य या विषयाशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे.

ॲड. ठाकूर याप्रसंगी म्हणाल्या, बालकांच्या समस्यांसाठी काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींच्या शंकांचे निरसन करण्यासाठी हे वेबिनार उपयुक्त ठरेल. अशा कल्याणकारी कामात कायदेशीर तरतुदींची माहिती असणे आवश्यक आहे. येथे उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवरील उत्तरे सर्वांनाच उपयुक्त ठरतील.

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश वि. एम. कानडे उद्घाटन सत्रात म्हणाले,  बाल हक्क ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. बाल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-28/yashomati-thakur.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बालहक्कांप्रती संवेदनशील आणि सक्रिय दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असून बालगृहातील बालकांच्या समस्यांवर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी  केले.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व इंटरनॅशनल जस्टीस मिशन (आय.जे.एम.) यांच्या संयुक्त विद्यमाने  राज्यातील बालगृहातील मुलांच्या अनुषंगाने प्रश्नोत्तर स्वरूपाच्या दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन सोमवारी करण्यात आले. या वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी ॲड. ठाकूर बोलत होत्या. या वेबिनारमध्ये जे.जे. ॲक्ट, शिक्षण, आरोग्य या विषयाशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे.

ॲड. ठाकूर याप्रसंगी म्हणाल्या, बालकांच्या समस्यांसाठी काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींच्या शंकांचे निरसन करण्यासाठी हे वेबिनार उपयुक्त ठरेल. अशा कल्याणकारी कामात कायदेशीर तरतुदींची माहिती असणे आवश्यक आहे. येथे उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवरील उत्तरे सर्वांनाच उपयुक्त ठरतील.

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश वि. एम. कानडे उद्घाटन सत्रात म्हणाले,  बाल हक्क ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. बाल न्याय अधिनियम २०१५ हा सर्वसमावेशक कायदा आहे. त्यामध्ये गुन्हेगारी न्यायिक पद्धत, मुलांची काळजी व संरक्षण, दत्तक प्रक्रिया या बाबींची स्पष्टता उत्तम पद्धतीने करण्यात आलेली आहे. तरीही त्यामध्ये काही बाबतीत आणखी जास्त काम करणे आवश्यक आहे. स्पष्टपणे मुलांच्या कल्याणासाठीचा दृष्टिकोन ठेवणे हा या कायद्याचा मूळ उद्देश आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन यांनी बाल न्याय अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी असे वेबिनार आणि संवादाच्या आवश्यकतेवर भर दिला. त्या पुढे म्हणाल्या, बाल हक्कांच्या दृष्टिकोनातून न्यायिक बाजू समजून घेणे महत्त्वाचे आहे. लाभार्थी मुलांना सर्व चांगल्या सुविधा देणे ही एकत्रित जबाबदारी आहे.  त्यासाठी या क्षेत्रातील सर्वांनी मुलांच्या हितासाठी वेगवेगळ्या संकल्पना, विचार मांडणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती सीमा व्यास म्हणाल्या, गेल्या महिन्यात आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अनुषंगाने मंत्री ॲड. ठाकूर तसेच महिला व बाल विकास विभागाच्या पाठिंब्यामुळे, सहकार्यामुळे हा प्रश्नोत्तर स्वरूपातील वेबिनार आयोजित केलेला आहे. बालगृहांच्या हितासाठी जे. जे. ॲक्टच्या अनुषंगाने, बालगृहातील बालकांच्या काळजी व संरक्षणाच्या अनुषंगाने असलेल्या शंकांचे निरसन, बालगृहांचे प्रभावी कामकाजासाठी आयोजन केलेले आहे. यापुढील कालावधीतही आयोगाकडून बाल मानसिक आरोग्य आणि बालकांचे शिक्षण या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

आय.जे.एम.च्या डायरेक्टर ऑफ ऑपरेशन श्रीमती मेलीसा वालावलकर म्हणाल्या, जे.जे. ॲक्ट हा बाल हक्कांसंदर्भातील पुरोगामी कायदा आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी सहयोगाने काम करणे आवश्यक आहे. प्रलंबित प्रकरणे, बालस्नेही वातावरणासाठी मूलभूत सोयी सुविधा, कर्मचाऱ्यांचे क्षमता विकसन, कायदेशीर मदत देणारी यंत्रणा अधिक सक्षम करणे, बालगृहातील सोयीसुविधांमध्ये सुधारणा, जे.जे. ॲक्ट प्रणालीतील बालकांसाठी परिणामकारक, शाश्वत, काळजी व संरक्षण याकरिता सजग राहणे या बाबी आवश्यक आहेत असे त्या म्हणाल्या.

या वेबिनारमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त्यांनी सहभाग घेतला. प्रेरणा संस्थेच्या सहसंस्थापक आणि संचालक श्रीमती प्रिती पाटकर यांनी बाल कल्याण समितीच्या अंतिम आदेशाबाबत, आदेशांचे नूतनीकरण, मुलांना सोडण्यापूर्वीची प्रक्रियेची माहिती, नवीन प्रवेशानंतरचे आदेश आणि इतर बालगृहांशी, बाल कल्याण समितीशी संबंधित शंकांचे निरसन केले.

महिला व बालविकास उपायुक्त  रवि पाटील यांनी जे.जे. ॲक्टच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शंकांचे निरसन, बाल कल्याण समितीचे प्रभावशाली कामकाज, जे.जे.बी. अंतर्गत शेल्टर होम बाबत प्रशासकीय बाजू आदीबाबतच्या शंकांचे निरसन केले.

निवृत्त न्यायाधीश श्री. व्ही. एम. कानडे यांनी जे. जे. ॲक्ट मधील सर्व कायदेशीर तरतुदींची माहिती दिली.

प्रशासकीय अधिकारी डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले. तसेच कोविड-१९ च्या  पार्श्वभूमीवर बालकांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन संवाद, चर्चा, एकत्रित समाधान शोधणे यासाठी सर्व सहभागी व्यक्‍तींनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.

वेबिनारच्या आजच्या सत्रात महिला व बालविकास विभागातील, न्यायिक क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच शिक्षण, आरोग्य तज्ज्ञ स्वयंसेवी संस्था, महिला व बालविकास विभागातील राज्यस्तरीय कार्यालय, संस्था यामधील ६०० पेक्षा जास्त व्यक्तींनी सहभाग घेतला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-need-for-concerted-efforts-to-overcome-the-problems-of-children-in-kindergarten---Adv-Yashomati-Thakur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 28 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वन विभाग व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी संयुक्तपणे करणार मानव व बिबट्या सहसंबंधांचा अभ्यास - संजय राठोड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Forest-Department-and-Wildlife-Conservation-Society-to-jointly-study-human-leopard-correlation---Sanjay-Rathod</link>
            <description>मुंबई  : मानव व बिबट्या सहसंबंध अधिक समजून घेण्यासाठी बिबट्याच्या टेलिमेट्रि (दूरमिती ) अभ्यासाला भारत सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांची नुकतीच मान्यता मिळाली आहे. वन विभाग, महाराष्ट्र शासन व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी-इंडिया संयुक्तपणे हा अभ्यास करणार आहेत. व पुढील दोन वर्षात त्याचे निष्कर्ष हाती येतील अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

या प्रकल्पांतर्गत शहरी भागाच्या आसपास वावर करणार्‍या पाच </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-28/sanjayrathod12.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : मानव व बिबट्या सहसंबंध अधिक समजून घेण्यासाठी बिबट्याच्या टेलिमेट्रि (दूरमिती ) अभ्यासाला भारत सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांची नुकतीच मान्यता मिळाली आहे. वन विभाग, महाराष्ट्र शासन व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी-इंडिया संयुक्तपणे हा अभ्यास करणार आहेत. व पुढील दोन वर्षात त्याचे निष्कर्ष हाती येतील अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

या प्रकल्पांतर्गत शहरी भागाच्या आसपास वावर करणार्‍या पाच बिबट्यांना कॉलर जीपीएस  व जीएसएम लावले जाणार असून त्यानंतर बिबट्याचा दोन वर्ष अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यास प्रकल्पासाठी 62 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी 40 लाख रुपये वन विभाग तर 22 लाख रुपये वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी-इंडिया यांचेकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत .

या अभ्यासातून बिबट्याचा प्रसार, अधिवास व आवास क्षेत्र समजून घेण्यास मदत होणार आहे. मानव आणि बिबट्या यांचे परस्पर संबंध कसे निर्माण होतात तसेच बिबटे हे मानवी जीवनासोबत कसे जुळवून घेतात याचा अभ्यास यात केला जाणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील बिबटे तेथील जागेचा वापर कसा करतात तसेच त्यांचे भ्रमण कसे होते याबाबत या अभ्यासातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे व अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारे बिबट्या व मानव यांच्यातील संघर्ष कसा कमी करता येईल याबाबतही या प्रकल्प अभ्यासातून माहिती, निष्कर्ष उपलब्ध होणार असून उपाययोजना सुचविल्या जाणार असल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली .

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आजूबाजूचा परिसर या अनुषंगाने होणाऱ्या या अभ्यास प्रकल्पावर वन विभागामार्फत अप्पर प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी-इंडिया मार्फत डॉ. विद्या अत्रेय या मार्गदर्शन व कामकाज पाहणार आहेत. डॉ. विद्या अत्रेय यांनी यापूर्वी मानव व बिबट्या संबंध व संघर्ष या बाबत अनेक प्रकारचे संशोधन केले असून हा प्रकल्प पूर्ण करताना त्यांच्या ज्ञानाचा निश्चितच फायदा  होईल असा विश्वास वनमंत्री राठोड यांनी व्यक्त केला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Forest-Department-and-Wildlife-Conservation-Society-to-jointly-study-human-leopard-correlation---Sanjay-Rathod</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 28 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पोलिसांचे कार्य आणि जनतेचे कर्तव्य दर्शविणाऱ्या ‘घरात रहा’ या जनजागृतीपर गीताचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते अनावरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Home-Minister-Anil-Deshmukh-unveils-awareness-song-Gharat-Raha-depicting-police-work-and-public-duty</link>
            <description>मुंबई :  सध्या सुरू असलेल्या कोरोनाविरुद्धच्या युद्धात जनजागृतीसाठी ‘घरात रहा’ हे  पोलिसांचे कार्य आणि जनतेचे कर्तव्य दर्शवणारे यथायोग्य  गीत आहे. यामुळे  राज्यात जनजागृती होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

‘घरात रहा’ या जनजागृती पर गाण्याचे विमोचन सोमवारी मंत्रालयात  देशमुख यांच्या हस्ते संपन्न झ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-28/gharat-raha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  सध्या सुरू असलेल्या कोरोनाविरुद्धच्या युद्धात जनजागृतीसाठी ‘घरात रहा’ हे  पोलिसांचे कार्य आणि जनतेचे कर्तव्य दर्शवणारे यथायोग्य  गीत आहे. यामुळे  राज्यात जनजागृती होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

‘घरात रहा’ या जनजागृती पर गाण्याचे विमोचन सोमवारी मंत्रालयात  देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी सुप्रसिद्ध कलावंत उषा नाडकर्णी, दिग्दर्शक राहुल खंडारे, गीतकार राजेंद्र काणे उपस्थित होते.

सुश्राव्य संगीत नियोजन योग्य चित्रीकरण व समर्पक संदेश याचे सुरेख मिश्रण असलेले हे गीत आहे. राज्यातील पोलिस करीत असलेली कामे आणि लॉकडाऊनच्या काळातील नागरिकांचे कर्तव्य या गीताद्वारे सांगितले आहे.

सिनेक्षेत्रातील आघाडीचे कलावंत या गीतातून जनतेला घरात रहा सुरक्षित रहा असा संदेश देत आहेत. त्यामुळे याद्वारे जनजागृतीचा योग्य परिणाम साधला जाईल असा विश्वास गृहमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला व सर्व टीमचे अभिनंदन केले.

या गीताची निर्मिती संकल्पना व गीतकार विलेपार्ले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे हे आहेत. त्यांचेही कौतुक गृहमंत्र्यांनी यावेळी केले.

या गाण्याचे दिग्दर्शक राहुल देविदास खंडारे ( स्लमडॉग मिलेनियर फेम ) असून संगीत निहीर शेंबेकर यांचे आहे. तर शंकर महादेवन यांनी हे गायले आहे. मिक्स मास्टर सिद्धार्थ महादेवन.  यात शंकर महादेवन, विद्या बालन, सचिन खेडेकर, सुमित राघवन, उषा नाडकर्णी, दिलीप जोशी(जेठालाल),शर्मिष्ठा राऊत, पुष्कर जोग यांनी जनजागृतीचा संदेश दिला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Home-Minister-Anil-Deshmukh-unveils-awareness-song-Gharat-Raha-depicting-police-work-and-public-duty</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 28 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘महाजॉब ॲप’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/CM-unveils-Mahajob-App</link>
            <description>मुंबई : उद्योग विभागाच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या महाजॉब् ॲप्लिकेशनचे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या निमित्ताने उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

उद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्या वतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी 6 </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-28/mahajobapp.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : उद्योग विभागाच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या महाजॉब् ॲप्लिकेशनचे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या निमित्ताने उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

उद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्या वतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी 6 जुलै रोजी महाजॉब् वेबपोर्टलेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अवघ्या दोन दिवसांत लाखभर तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली. तरीही ही प्रक्रिया अधिक सुकर व्हावी व तरुणांना हे पोर्टल सहजपणे वापरता यावे, यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्याची सूचना ठाकरे यांनी केली. त्यानुसार महाजॉब् हे ॲप विकसित करण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाजॉब ॲपचे अनावरण करण्यात आले.

मोबाइल ॲपमुळे तरुणांना विनासयास नोकरी शोधणे शक्य होणार आहे. आपल्या पसंतीनुसार नोकरीचे ठिकाण देखील निवडता येणार आहे. तसेच तरुणांना रोजगारासंबंधी सर्व माहिती आपल्या मोबाइलमधून सहज मिळणार आहे. नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यातील संवाद यामुळे वाढण्यास मदत होणार असल्याचे ठाकरे म्हणाले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

. मोबाईल ॲप वापरण्यासाठी ही माहिती आवश्यक

. वैयक्तिक माहिती( नाव, जन्म तारीख, सध्याचा पत्ता, कायम पत्ता, इ.)

·मोबाइल क्रमांक( आवश्यक)

· इमेल आयडी(वैकल्पिक)

·अनुभव, कौशल्य आणि बायोडेटा

· पॅन क्रमांक (वैकल्पिक, उपलब्ध असल्यास)

· महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (जोडणे आवश्यक) ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/CM-unveils-Mahajob-App</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 28 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हक्काच्या घराचे सर्वसामान्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-dream-of-the-common-man-will-come-true---Chief-Minister-Uddhav-Thackeray</link>
            <description>मुंबई : हक्काचे स्वतः:चे घर असावे असे सर्वसामान्य जनतेचे स्वप्न असते आणि ते प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात झाली आहे. यापुढील काळात सुद्धा आमच्या शासनाची ही वचनबद्धता असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सोमवारी त्यांच्या हस्ते पोलिसांसाठी असलेल्या ४४६६ घरांच्या योजनेचा शुभारंभ, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील ३६७० यशस्वी अर्जदारांना घरांचे ऑनलाईन वाटप, तसेच निवारा केंद्राचे आणि खारघर हेवन हिल्स प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, कामगारमंत्री नवाब मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आदी उपस्थित होते

यावेळी सिडकोतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये रू. १ कोटीची मदत करण्यात आली . सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सिडकोतर्फे या </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-28/uthakre19520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : हक्काचे स्वतः:चे घर असावे असे सर्वसामान्य जनतेचे स्वप्न असते आणि ते प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात झाली आहे. यापुढील काळात सुद्धा आमच्या शासनाची ही वचनबद्धता असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सोमवारी त्यांच्या हस्ते पोलिसांसाठी असलेल्या ४४६६ घरांच्या योजनेचा शुभारंभ, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील ३६७० यशस्वी अर्जदारांना घरांचे ऑनलाईन वाटप, तसेच निवारा केंद्राचे आणि खारघर हेवन हिल्स प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, कामगारमंत्री नवाब मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आदी उपस्थित होते

यावेळी सिडकोतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये रू. १ कोटीची मदत करण्यात आली . सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सिडकोतर्फे या माध्यमातून योगदान करण्यात आले आहे.

वाढदिवसाचे निमित्त ठरवून सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न वास्तवात आणणारा कार्यक्रम करीत आहे ही माझ्यासाठी अनोखी भेट आहे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पूर्वी  इंग्रजांनी थंड हवेची ठिकाणे विकसित केली, त्याठिकाणी राहण्याच्या सोयी केल्या. शहरालगत इतक्याजवळ आणि विमानतळापासून हाकेच्या अंतरावरीळ खारघर हेवन हिल्स हे देखील एकप्रकारे वैशिष्ट्यपूर्ण हिल स्टेशन राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सिडकोच्या या उपक्रमांचे कौतुक केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांसाठी अशा प्रकारे पहिल्यांदाच सिडकोच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे सांगितले. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आणखीही घरे पुढील टप्प्यात सिडकोने उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांना यावेळी इलेकट्रॉनिक  पद्धतीने घरांचे वाटपपत्र थेट त्यांच्या मेलद्वारे देण्यात आले.
यात सिडको महागृहनिर्माण योजना १ व २, स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजना, वास्तुविहार व सेलिब्रेशन गृहनिर्माण योजना आणि एनआरआय कॉम्प्लेक्स या योजनांतील वाटपपत्रांचा समावेश होता.
 
ऑनलाईन सोडतीत विजयी झालेल्या अर्जदारांच्या कागदपत्र पडताळणीकरिताची प्रक्रिया सोपी, जलद व अचूक पद्धतीने व्हावी याकरिता सिडकोद्वारे  Neutral, Independent Verification Assessment for Allotment अर्थात निवाराकेंद्र याची उभारणी करण्यात आली आहे.
कोविड -२०१९ अर्थात करोनाच्या अनुषंगाने संगणक प्रणालीमध्ये बदल करून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. याद्वारे अर्जदार घरबसल्या अपिलाकरिता कागदपत्रे सिडको निवारा केंद्राच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन जमा करू शकतील.

जे अर्जदार कागदपत्रे पडताळणीमध्ये अपात्र ठरतील त्यांचेकरीत अपीलाची प्रक्रिया देखील ऑनलाईन पद्धतीने विकसित केली असून, कागदपत्रे जमा करण्यासाठी अर्जदाराने आपल्या खात्यात लॉगिन करून अपील करावे. त्यानंतर अपीलाची माहिती व कागदपत्रे अपलोड करून ती जमा (सबमिट) करणे शक्य आहे.
सिडकोचे अधिकारी संगणक प्रणालीत उपलब्ध असलेल्या विडियो कॉल सुविधेचा वापर करून अर्जदाराशी संवाद साधू शकतात.

त्याकरिता अर्जदारांना विडियो कॉल करिताचा दिनांक व वेळ निवडता येतो. त्या माध्यमातून अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. त्यानंतर अर्जदारांच्या अपीलाबाबतचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो निर्णय घेतला जातो.
वेगवान आणि ऑनलाईन जगात, कागदपत्रांची पडताळणी आणि प्रक्रिया ही सुद्धा वेगवान, ऑनलाईन आणि अचूक असायलाच हवी यासाठी या व्हर्च्युअल निवारा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

 
पोलिस कर्मचारी’ यांच्याकरिता सिडकोतर्फे गृहनिर्माण योजनाची ऑनलाईन अर्जनोंदणी करण्यासही सुरुवात झाली तब्बल ४,४६६ पोलीस कुटुंबाना हक्काचा निवारा मिळणार असून  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील पोलिस कर्मचाऱ्यासाठी सदर योजना उपलब्ध आहे. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली व द्रोणागिरी या ५ नोड्समध्ये आकारास येणारी गृहनिर्माण योजनाकेवळ मुंबई महानगर कार्यक्षेत्रात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी, शुल्क भरणा, आणि सोडतीची पारदर्शक व सुलभ प्रक्रीया वापरून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेल्या सदनिका असतील. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-dream-of-the-common-man-will-come-true---Chief-Minister-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 28 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणीला सुरूवात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Final-hearing-on-Maratha-reservation-begins</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्रात नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात कोर्टात अंतिम सुनावणीला सुरूवात झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  या याचिकेवर सुनावणी केली जाणार आहे. याआधी 15 जुलैला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. कोर्टाने घोषणा केली होती की 27 जुलैपासून दररोज याची सुनावणी केली जाईल. तीन दिवस ही सुनावणी चालू राहणार आहे. 

कोरोनामुळे या याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी केली जाणार आहे. राज्यात शैक्षणिक क्षेत्रात आण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-28/supreemcourt.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्रात नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात कोर्टात अंतिम सुनावणीला सुरूवात झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  या याचिकेवर सुनावणी केली जाणार आहे. याआधी 15 जुलैला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. कोर्टाने घोषणा केली होती की 27 जुलैपासून दररोज याची सुनावणी केली जाईल. तीन दिवस ही सुनावणी चालू राहणार आहे. 

कोरोनामुळे या याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी केली जाणार आहे. राज्यात शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यासंबंधी 30 नोव्हेंबर 2018 मध्ये राज्य सरकारनं कायदा मंजूर केला होता. 

याआधी सुप्रीम कोर्टामध्ये 15 जुलैला सुनावणी झाली होती. या सुनावणीत कोणताच अंतरिम आदेश अथवा पदव्युत्तर वैदयकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली नव्हती. दरम्यान, या प्रकरणावर कधी होणार सुनावणी याची तारीख निश्चित करण्यात आली होती. 27 जुलैपासून या अंतरिम सुनावणीला सुरूवात होत आहे. पुढील तीन दिवस ही सुनावणी चालणार आहे. यासाठी याचिकाकर्त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी दीड दिवसाचा कालावधी मिळणार आहे तर दुसऱ्या बाजूला युक्तिवादासाठी दीड दिवसांचा कालावधी मिळणार आहे. 
गेल्या वर्षी जुलैमध्ये राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोनही सभागृहात मराठा आरक्षणाबाबत विधेयक मांडण्यात आले होते. हे विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मंजूर झाले होते. या नव्या विधेयकानुसार शिक्षणामध्ये 12 टक्के आरक्षण आणि नोकरीमध्ये 13 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. 

MSBCC निवृत्त न्यायाधीश जीएम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीने तब्बल 45 हजार मराठा कुटुंबियांचे सर्वेक्षण करून एक रिपोर्ट सादर केला होता. MSBCC च्या 15 नोव्हेंबर 2018 ला सादर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये सांगितले होते की, मराठा समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. सामाजिकदृष्ट्या मागसलेल्यांमध्ये 76 टक्के मराठा कुटुंबिय आपल्या उपजिविकेसाठी शेतीसंबंधित कामांवर अवलंबून आहेत. 

रिपोर्टनुसार 93 टक्के मराठा कुटुबियांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रूपये इतके आहे. हे उत्पन्न मध्यमवर्गीय उत्पन्नापेक्षाही कमी आहे. 71 टक्के मराठा समाजातील लोकांकडे 2.5 एकरपेक्षाही कमी जमीन आहे. 2.7 टक्के मराठा शेतकऱ्यांकडे 10 एकर जमीन आहे. कोर्टाने गायकवाड कमिशनच्या या आकड्यांवरून मान्य केले की मराठा समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक या तीनही स्तरावर मागासलेला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Final-hearing-on-Maratha-reservation-begins</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 27 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अजून एका राज्यमंत्र्याला कोरोनाची लागण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Another-Minister-of-State-contracted-corona</link>
            <description>मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठाकरे सरकार मधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर मात केल्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर रविवारी राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालया</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-27/sanjay-bansode.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठाकरे सरकार मधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर मात केल्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर रविवारी राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे मला काल सकाळी थोडासा ताप आणि घशामध्ये  खव -खव होत होती. त्यामुळे लागलीच हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जाऊन मी कोरोना  तपासणी केली व काल रात्री उशिरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी तात्काळ मुबंई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो आहे अशी माहिती खुद्द बनसोडे यांनी दिली आहे.
मागील तीन महिन्यापासून कोरोनाच्या काळामध्ये उदगीर मतदारसंघात व लातूर जिल्ह्यातील उद्भवलेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असताना, प्रत्येक कंटेनमेंट झोनमध्ये पाहणी करणे, हॉस्पिटलची पाहणी करणे, व्यवस्थापन पाहणे, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे, या व अशा अनेक कामानिमित्त पळापळ करत असताना व मतदारसंघातील मंत्रालयात काही कामे प्रलंबित असल्यामुळे मागील पाच-सहा दिवसांपासून मुंबईमध्ये येऊन कामाचा पाठपुरावा करत असताना, अनावधानाने कुणाच्या तरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे मला काल सकाळी थोडासा ताप आणि घशामध्ये  खव -खव होत होती, त्यामुळे लागलीच हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जाऊन मी कोरोना  तपासणी केली व काल रात्री उशिरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, मी तात्काळ मुबंई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो आहे ,येथील सर्व टीम माझ्यावर लक्ष ठेवून उपचार करत आहेत . मागील चार दिवसांमध्ये माझा अनेक लोकांशी संपर्क आला असल्यामुळे जे जे लोक माझ्या संपर्कात आले होते त्या सर्वांना माझी विनंती आहे आपण स्वतः होम क्वारंटाईन व्हावे उदगीर, लातूर,उस्मानाबाद येथे बैठका घेतल्या होत्या. तेथील सुद्धा अधिकारी व कार्यकर्ते यांनी पण होम क्वारंटाईन व्हावे व काही त्रास वाटल्यास तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन मतदार संघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी पुन्हा हजर होईल असेही त्यांनी म्हटले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Another-Minister-of-State-contracted-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 27 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना संकटकाळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना मिळाला रोजगार- नवाब मलिक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/17-thousand-715-unemployed-got-employment-during-Corona-crisis--Nawab-Malik</link>
            <description>मुंबई :

 कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली होती. परंतु मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्हया जिल्ह्यात आयोजित केलेल्या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामुळे आणि महास्वयंम वेबपोर्टलच्या साहाय्याने तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला तर ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठावरून १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी कौशल्य विभाग प्रयत्न करीत आहे अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 


बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-27/nawabmalik.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

 कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली होती. परंतु मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्हया जिल्ह्यात आयोजित केलेल्या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामुळे आणि महास्वयंम वेबपोर्टलच्या साहाय्याने तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला तर ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठावरून १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी कौशल्य विभाग प्रयत्न करीत आहे अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 


बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते. 


मागील ३ महिन्यात एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई विभागात २४ हजार ५२०, नाशिक विभागात ३० हजार १४५, पुणे विभागात ३७ हजार ५६२, औरंगाबाद विभागात ३५ हजार २४३, अमरावती विभागात १४ हजार २६० तर नागपूर विभागात ३० हजार ४३५ इतक्या  नोकरी इच्छूक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यापैकी १७ हजार १३३ उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले असून यात मुंबई विभागातील ३ हजार ७२०, नाशिक विभागातील ४८२, पुणे विभागातील १० हजार ३१७, औरंगाबाद विभागातील १ हजार ५६९, अमरावती विभागातील १ हजार ०२२ तर नागपूर विभागातील २३ उमेदवारांचा सहभाग आहे.

याशिवाय महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने त्यांच्या उपक्रमातून ५८२ उमेदवारांना रोजगार मिळवून दिला आहे.

कौशल्य विकास विभागाने मागील तीन महिन्यात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. मागील ३ महिन्यात २४ ऑनलाईन रोजगार मेळावे संपन्न झाले असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच मेळावे होणार आहेत. झालेल्या मेळाव्यांमध्ये १६७ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १६ हजार ११७ जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये ४० हजार २२९ नोकरी इच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत २ हजार १४० तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरी इच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहनही मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/17-thousand-715-unemployed-got-employment-during-Corona-crisis--Nawab-Malik</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 27 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई महानगर कार्यक्षेत्रातील पोलिसांसाठी साडे चार हजार घरे राखीव ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Four-and-a-half-thousand-houses-reserved-for-Mumbai-Metropolitan-Police</link>
            <description>मुंबई :  राज्यात, विशेषत: मुंबई महानगर परिसरात पोलिसांच्या घरांचा प्रश्न बिकट आहे. गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही पोलिस कर्मचाऱ्यांना हक्काची घरे उपलब्ध होताना अडथळे येत आहेत. परंतु, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवडणाऱ्या घरांच्या योजनेत पोलिसांसाठी राखीव घरे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून पोलिसांना साडेचार हजार घरे उपलब्ध झाली आहेत. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सिडकोच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांसाठी विशेष बाब म्हणून घरे राखीव ठेवण्यात आली आहेत.
या घरांच्या ऑनलाइन नोंदणीला २७ जुलैपासून सुरुवा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-27/police-house.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  राज्यात, विशेषत: मुंबई महानगर परिसरात पोलिसांच्या घरांचा प्रश्न बिकट आहे. गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही पोलिस कर्मचाऱ्यांना हक्काची घरे उपलब्ध होताना अडथळे येत आहेत. परंतु, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवडणाऱ्या घरांच्या योजनेत पोलिसांसाठी राखीव घरे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून पोलिसांना साडेचार हजार घरे उपलब्ध झाली आहेत. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सिडकोच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांसाठी विशेष बाब म्हणून घरे राखीव ठेवण्यात आली आहेत.
या घरांच्या ऑनलाइन नोंदणीला २७ जुलैपासून सुरुवात होत आहे. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका विशेष ऑनलाइन सोहळ्यात या नोंदणीला सुरुवात होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माणमंत्री जीतेंद्र आव्हाड, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
शिंदे यांनी नगरविकास खात्याचा कार्यभार हाती घेताच घेतलेल्या आढावा बैठकीत परवडणाऱ्या घरांच्या योजनांमध्ये पोलिसांसाठी देखील घरे राखीव ठेवण्याचे निर्देश दिले होते. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत सुरू असलेल्या प्रकल्पांमध्येही पोलिसांसाठी घरे राखीव ठेवण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला होता. त्यानुसार, नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोड्समध्ये सुरू असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये एकूण ४,४६६ सदनिका पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी व अल्प उत्पन्न गटासाठी या सदनिका उपलब्ध असून केवळ मुंबई महानगर कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी त्या राखीव आहेत. मासिक उत्पन्न २५ हजार रुपयांपर्यंत आणि मासिक उत्पन्न ५० हजार रुपयांपर्यंत अशा दोन गटांमध्ये या सदनिका असून त्यांची किंमत किमान १९ लाख ते कमाल ३१ लाख रुपये इतकी आहे.
२७ जुलै ते २७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. तर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २८ जुलै ते २८ ऑगस्ट या कालावधीत चालणार आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे म्हणाले, पोलिसांच्या घरांचा प्रश्न किती बिकट आहे, याची सर्वांनाच कल्पना आहे. नगरविकासमंत्री या नात्याने राज्यात परवडणाऱ्या घरांची निर्मिती करत असताना पोलिसांसाठी घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. सेवा काळात सरकारी घरांमध्ये राहाणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांवर निवृत्तीनंतर बिकट परिस्थिती ओढवते. मुंबईत घर घेणे परवडत नाही. त्यामुळेच परवडणाऱ्या घरांच्या योजनेत पोलिस कर्मचाऱ्यांसाठी घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून हक्काची घरे उपलब्ध होणार असल्यामुळे पोलिसांची मोठी चिंता दूर होईल, असेही ते म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Four-and-a-half-thousand-houses-reserved-for-Mumbai-Metropolitan-Police</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 27 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 11 वी ऑनलाईन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर, आजपासून लॉग इन आयडी पासवर्ड मिळणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Revised-schedule-of-11th-online-admission-announced-login-ID-password-will-be-available-from-today</link>
            <description>मुंबई : 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. रविवारपासून विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळणार आहेत. तर 1 ऑगस्टपासून विद्यार्थ्याला 11 वी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. राज्यातील मुंबई महानगर, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागात 11 वीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मात्र सदर प्रवेश प्रक्रियेबाबत विद</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-27/online-admision.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. रविवारपासून विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळणार आहेत. तर 1 ऑगस्टपासून विद्यार्थ्याला 11 वी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. राज्यातील मुंबई महानगर, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागात 11 वीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मात्र सदर प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांना अद्याप पुरेशी जागृती झालेली नसल्याने या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग 1 भरण्याची तारीख पुढे ढकलली आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार उद्यापासून अर्जाचा भाग 1 भरायचा होता, मात्र आता हा अर्ज 1 ऑगस्टपासून विद्यार्थी भरणार आहेत.
या ऑनलाईन प्रवेशाबाबत कनिष्ठ महाविद्यालय, मार्गदर्शक केंद्र तसेच माध्यमिक शाळांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत. पण अद्याप विद्यार्थी आणि पालकांना याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशा सूचना विभागीय उपसंचालकांना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांना सखोल ऑनलाइन प्रवेशाबाबतची माहिती दिलेल्या अधिकृत ठिकाणी मिळावी यासाठी दक्षता घ्यावी असे संचालकांकडून सांगण्यात आले आहे.

वेळापत्रक

दिनांक 26 जुलै 2020 पासून - 11 वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे. लॉग इन आयडी मिळवून पासवर्ड तयार करणे.

दिनांक 1 ऑगस्ट पासून - दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेल्या लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून 11 वी प्रवेशसाठीचा अर्ज भाग - 1 भरणे, शुल्क भरून फॉर्म लॉक करणे.

अर्जातील माहिती शाळा, मार्गदर्शन केंद्रवरून प्रमाणित करून घेणे

विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती तपासून/ verify करून अर्ज पूर्णपणे भरणे

10 वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग- 2 महाविद्यालय पसंती क्रमांक भरणे ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Revised-schedule-of-11th-online-admission-announced-login-ID-password-will-be-available-from-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 27 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई विभागीय टीमने इगतपुरी येथे एका प्रवासी महिलेला मध्यरात्री प्रसूतीसाठी केली मदत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Divisional-Team-assisted-a-traveling-woman-at-Igatpuri-for-midnight-delivery</link>
            <description>मुंबई :  कोविड १९ संकटात, गर्भवती महिलांसह अनेक गरजू रूग्णांच्या  जीवनात रेल्वे सक्रिय भूमिका बजावत आहे. दि. २६.७.२०२० रोजी रात्री ३.१५ सुमारास ०१०९३ मुंबई-वाराणसी विशेष ट्रेन इगतपुरीला येणार होती </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-27/igatpuri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  कोविड १९ संकटात, गर्भवती महिलांसह अनेक गरजू रूग्णांच्या  जीवनात रेल्वे सक्रिय भूमिका बजावत आहे. दि. २६.७.२०२० रोजी रात्री ३.१५ सुमारास ०१०९३ मुंबई-वाराणसी विशेष ट्रेन इगतपुरीला येणार होती तेव्हा  प्रवास करणार्‍या व प्रसवपीडा होणा-या प्रियांका नावाच्या गर्भवती महिलेला  मदत करण्यासाठी इगतपुरीचे उप स्टेशन मॅनेजर अवधेश कुमार यांनी तातडीने मदतीसाठी इगतपुरी येथील रेल्वे आरोग्य केंद्राला माहिती दिली. 
  डॉ. ज्योत्सना, अतिरिक्त  विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे पथक रूग्णाच्या वैद्यकीय सहाय्यासाठी  धावून आल्या व त्यांनी महिलेला इगतपुरी येथेच उतरण्याचा सल्ला दिला. प्रसूति वेदना होत असलेल्या  प्रियांकाने रेल्वे मेडिकल टीमच्या सहाय्याने स्थानकावरच निरोगी बाळाला जन्म दिला. नवजात बाळ आणि महिलेला प्रसूतीपश्चात उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय, इगतपुरी येथे ॲम्बुलन्सने पाठविण्यात आले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Divisional-Team-assisted-a-traveling-woman-at-Igatpuri-for-midnight-delivery</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 26 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केवळ सुविधाच नव्हे तर वेळीच रुग्ण सेवा, योग्य उपचार मिळण्यास प्राधान्य द्यावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Priority-should-be-given-not-only-to-facilities-but-also-to-timely-patient-care-and-proper-treatment-----Chief-Minister-Uddhav-Thackeray</link>
            <description>ठाणे  : कल्याण येथील कोविड चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण तसेच डोंबिवली येथील समर्पित कोविड काळजी केंद्रांचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विशेषतः मुंबई महानगर क्षेत्र परिसरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.  कोरोना संकटात  महाराष्ट्र शासन खंबिर आहे. आरोग्याच्या  सर्व सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच  व्हायरस प्रसाराला अटकाव करण्यासाठी  एकत्रित दर्जेदार  सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात यावा अशा सुचना त्यांनी दिल्या.

केवळ मोठमोठया सुविधा उभारून चालणार नाही तर योग्य पद्धतीने रुग्ण सेवा, वैद्यकीय उपचार, पुरेशी ऑक्सिजन व्यवस्थ तात्काळ उपलब्ध होणे गरजेचे आहे यावर भर देण्यास सांगितले.

संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट आले. आज आपण  या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. आरोग्याच्या सुविधा वाढवत आहोत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबींवर भर देण्यात येत आहे. राज्यात 131 प्रयोग शाळा उभारण्यात आल्या आहेत.

कोरोना बाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-26/vcut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ठाणे  : कल्याण येथील कोविड चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण तसेच डोंबिवली येथील समर्पित कोविड काळजी केंद्रांचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विशेषतः मुंबई महानगर क्षेत्र परिसरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.  कोरोना संकटात  महाराष्ट्र शासन खंबिर आहे. आरोग्याच्या  सर्व सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच  व्हायरस प्रसाराला अटकाव करण्यासाठी  एकत्रित दर्जेदार  सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात यावा अशा सुचना त्यांनी दिल्या.

केवळ मोठमोठया सुविधा उभारून चालणार नाही तर योग्य पद्धतीने रुग्ण सेवा, वैद्यकीय उपचार, पुरेशी ऑक्सिजन व्यवस्थ तात्काळ उपलब्ध होणे गरजेचे आहे यावर भर देण्यास सांगितले.

संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट आले. आज आपण  या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. आरोग्याच्या सुविधा वाढवत आहोत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबींवर भर देण्यात येत आहे. राज्यात 131 प्रयोग शाळा उभारण्यात आल्या आहेत.

कोरोना बाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची  तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायम स्वरूपी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधा आणि साथीचे प्रमाण व्यस्त आहे.  प्रभावी औषधे हातात येईपर्यंत आपल्याला अधिक सजग असणे आवश्यक आहे. गलथानपणा, ढिलाई आपल्याला पडवणारी नाही. आपल्या उपचारांची गाईडलाईन तपासुन घेणे आवश्यक आहे. राज्याच्या टास्कफोर्स कडून संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येईल.

या संकटात सर्व यंत्रणा  न डगमगता  पाय रोवून उभे राहिलात त्यामुळे तुमचे मन:पूर्वक धन्यवाद देतो असे सांगुन  ते म्हणाले की,संपूर्ण राज्यात जेथे  आवश्यकता असेल तेथे प्रयोगशाळा तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य देण्यात येईल. कोरोना व्हायरसला हरविणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान असलेतरी आपण एकजुटीने त्यावर मात करु असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या बाबत नागरिकांच्या मनातील भय दुर करण्याबरोबरच त्यांना दिलासा देण्याबरोबरच  समुपदेशन उपलब्ध करुन देण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.

डोंबिवली पूर्व येथील दावडी गावात कच्छी कडवा पाटीदार समाज, मुंबई यांनी पाटीदार भवनाची प्रशस्त जागा महापालिकेस उपलब्ध करुन दिली असून सदर इमारत ही तळ + 4 मजल्याची आहे. पहिल्या मजल्यावरील सुमारे 5000 स्क्वे.फीट च्या प्रशस्त जागेत 70 बेड त्यापैकी 60 ऑक्सिजन सुविधा असलेले व 10 सेमी आयसीयू बेड असणार असून दुस-या मजल्यावर काम करणारेम डॉक्टरर्स, त्यांचा रहिवास, रेस्ट रुम, त्यांचे कार्यालय असणार आहे. तिस-या मजल्यावरती 5000 स्के.फीट च्या प्रशस्त जागेत ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड व 4 थ्या मजल्यावर देखील ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड रुग्णांकरीता उपलब्ध असणार आहेत. बेसमेंटमध्ये कँन्टींग सुविधा उपलब्ध असून सीसीटीव्ही कॅमेरे व रुग्णांकरीता उदवाहन देखील पाटीदार समाजाने पुरविले आहे. सदर रुग्णालयात रुग्णांसाठी पंखे, वॉयफाय सिस्टिम तसेच रुग्णांचे तणाव रहीत वातावरणात राहण्यासाठी मंद सुरावटीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयात 1 रुपी क्लिनीक डॉ. राहुल घुले यांचेमार्फत चालविण्यात येणार असून एकुण 2 एमडी फिजीशियन, 25 निवासी डॉक्टर ,50परिचारिका व 30 हाऊसकिपींगचा स्टाफ रुग्णांचा सेवेसाठी तैनात राहणार आहे.

कल्याण पश्चिम येथील आसरा फाऊंडेशनच्या प्रशस्त जागेत कोव्हिड आरोग्य केंद्र उभे राहत असून त्यामध्ये 100 ऑक्सिजनचे बेड, 84नार्मल बेड ,10सेमी आयसीयू बेडची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. या सेंटर मध्ये 12 डॉक्टरर्स, 20 नर्सेस, 20 वॉर्ड बॉय आणि फिजीशियन देखील उपलब्ध असतील


कल्याण पश्चिम गौरीपाडा येथे महापालिकेचे स्वत:चे सुसज्ज स्वॅब चाचणी केंद्र पी.पी.पी. तत्वावर क्रष्णा डायग्नोस्टिक यांच्या माध्यमातून तयार होत असून तेथे दररोज 3000 चाचण्या होवू शकतात.

यावेळी पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोरोनाची आव्हान पेलण्यासाठी ठाणे जिल्हा अज्ज असून येणाऱ्या काळात या भागातील संसर्ग परिणामकारकरित्या रोखू तसेच उत्तम सुविधांची उभारणी करू असा विश्वास व्यक्त केला. कल्याण डोंबीवली महापालिका परिसरात रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविले आहे.  महापालिका व लोकप्रतिनिधी एकत्र मिळुन  काम करतायेत त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतो आहे असे सांगितले. तसेच महापालिकांना अर्थिक मर्यादा आहेत परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक त्या सुविधा   उपलब्ध होत आहेत. ट्रँकींग व ट्रेसिंगवर विशेष भर देण्यात येत असुन येथिल नागरिकांना सर्व सुविधा कल्याणमध्येच उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचेही श्री शिंदे यांनी  सांगितले.

मनपा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका काय उपाययोजना करीत आहे त्याविषयी सांगितले. 

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, विश्वनाथ भोईर, रवींद्र चव्हाण महापौर विनिता राणे, सभापती स्थायी समिती विकास म्हात्रे, विरोधी पक्ष नेते राहुल दामले, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांसह नगरसेवक, मनपा अधिकारी उपस्थित होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Priority-should-be-given-not-only-to-facilities-but-also-to-timely-patient-care-and-proper-treatment-----Chief-Minister-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 26 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ करिता ९ ऑगस्टपर्यंत  अर्ज करण्याचे आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Appeal-to-apply-for-Sahityaratna-Lokshahir-Anna-Bhau-Sathe-Scholarshipby-9th-August</link>
            <description>मुंबई : मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींगा, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-26/aanabhausathe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींगा, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी,१२ वी,पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडुन सरासरी ६० पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.    
ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ०३ ते ०५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड,शाळेचा दाखला, मार्कशीट,२ फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादिसह दोन प्रतीत  आपले पूर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या),मुंबई-गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई-४०००५१ या पत्त्यावर दि.०९ ऑगस्ट, २०२० पर्यंत अर्ज करावा, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या),जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Appeal-to-apply-for-Sahityaratna-Lokshahir-Anna-Bhau-Sathe-Scholarshipby-9th-August</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 26 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून एमएमआर क्षेत्रातील विविध प्रकल्पांचा आढावा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Suburban-District-Guardian-Minister-AdityaThackeray-reviews-various-projects-in-the-MMR-sector</link>
            <description>मुंबई : पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एमएमआर क्षेत्रातील सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीबाबत एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन आढावा घेतला.
बैठकीस एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त श्रीमती सोनिया सेठी आणि डॉ. के. एच. गोविंदराज उपस्थित होते.
पालकमंत्री ठाकरे यांनी ट्रान्स हार्बर लिंक, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि मल्टी ट्रान्सपोर्ट कॉमन पाससह एमएमआ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-26/adityathakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एमएमआर क्षेत्रातील सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीबाबत एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन आढावा घेतला.
बैठकीस एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त श्रीमती सोनिया सेठी आणि डॉ. के. एच. गोविंदराज उपस्थित होते.
पालकमंत्री ठाकरे यांनी ट्रान्स हार्बर लिंक, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि मल्टी ट्रान्सपोर्ट कॉमन पाससह एमएमआर प्रदेशात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. १ हजार २७६ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाने ३ वर्षात बांधल्या जाणाऱ्या शिवडी – वरळी एलिव्हेटेड कनेक्टरच्या कामाच्या प्रगतीवर बैठकीत चर्चा झाली. ४ लेन कॅरिजवेसह असलेले हे एलिव्हेटेड व्हायडक्ट कनेक्टर हे शिवडी रेल्वे स्थानकाजवळील रफी अहमद किडवई रोड व आचार्य दोंदे मार्ग आरओबी आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकासोबत जोडणी प्रदान करेल.
पालकमंत्री ठाकरे यांनी मुंबई महानगर क्षेत्रासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली, एमएमआर प्रदेशात कुठेही प्रवास, टोल, पार्किंग फी, किरकोळ व्यवहार इत्यादींसाठी वापरल्या जाणाऱ्या कार्ड आधारित प्रणालीच्या प्रगतीबाबत चर्चा केली. तसेच येत्या काही वर्षात मल्टी ट्रान्सपोर्ट कॉमन पासमुळे शहर व उपनगरामध्ये व्यापक सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करून मुंबईकरांसाठी प्रवासातील अडचणी दूर होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
सध्या सुरू असलेल्या मुंबई मेट्रोच्या विविध मार्गाच्या प्रगतीचा तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रस्तावित अॅक्सेस कंट्रोलचा आढावा घेतला. यामध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहनांची गर्दी, वेगवान कनेक्टिव्हिटी आणि एडवान्स इंटेलिजंट वाहतूक प्रणालीचा विचार करण्यात आला. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या प्रगतीचाही पालकमंत्री ठाकरे यांनी आढावा घेतला.
मुंबई अर्बन रोप वे, मुंबई आय (लंडन आयच्या धर्तीवर), बीकेसी आर्ट डिस्ट्रिक्टची निर्मिती आणि महामुंबई पब्लिक आर्ट प्रोजेक्ट यासारख्या प्रस्तावित महत्वाकांक्षी योजनांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Suburban-District-Guardian-Minister-AdityaThackeray-reviews-various-projects-in-the-MMR-sector</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 26 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्याबाबतचा ठाकरे सरकारचा निर्णय चुकीचा ; नसीम खान यांचा सरकारला घरचा आहेर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Thackeray-governments-decision-to-celebrate-symbolic-Goat-Eid-is-wrongNaseem-Khans-government-has-a-home-run</link>
            <description>मुंबई :  ठाकरे सरकारने आगामी बकरी ईदचा सण प्रतिकात्मक साजरा करावा, असं मुस्लीम समाजाला आवाहन केलं आहे. तसे फर्मान देखील नुकतंच काढलं आहे. याला आता विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयाचा कॉंग्रेसचे वरीष्ठ नेता नसीम खान यांनी कडाडून विरोध केला आहे. ठाकरे सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे, असं म्हणत त्यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. 
याबाबत बोलताना नसीम खान म्हणाले, सरकारच्या या निर्णयाविरोधात मी नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. सरकारने मुस्लीम समाजाने बकरी ईद प्रतिकात्मक साजरी करावी. तसेच बकरा देखील ऑनलाईन खरेदी करावा, असं आवाहन मुस्लीम समाजाला केलं आहे, हा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे अनेक मुस्लीम नेता, धर्मगुरू आणि मुस्लीम समाज नाराज झाला आहे. सरकारने लवकरात लवक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-26/bakriid.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  ठाकरे सरकारने आगामी बकरी ईदचा सण प्रतिकात्मक साजरा करावा, असं मुस्लीम समाजाला आवाहन केलं आहे. तसे फर्मान देखील नुकतंच काढलं आहे. याला आता विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयाचा कॉंग्रेसचे वरीष्ठ नेता नसीम खान यांनी कडाडून विरोध केला आहे. ठाकरे सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे, असं म्हणत त्यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. 
याबाबत बोलताना नसीम खान म्हणाले, सरकारच्या या निर्णयाविरोधात मी नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. सरकारने मुस्लीम समाजाने बकरी ईद प्रतिकात्मक साजरी करावी. तसेच बकरा देखील ऑनलाईन खरेदी करावा, असं आवाहन मुस्लीम समाजाला केलं आहे, हा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे अनेक मुस्लीम नेता, धर्मगुरू आणि मुस्लीम समाज नाराज झाला आहे. सरकारने लवकरात लवकर हा निर्णय बदलून बकरी ईद सुरक्षितरित्या साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने बकरा ऑनलाईन खरेदी करावा असं म्हटलं आहे. परंतु अडचण अशी आहे की, आम्ही ऑनलाईन बकरे शोधणार कुठे? याची तर काहीच सरकारने सोय केलेली नाही. दुसरी महत्त्वाची बाब एखादे बकरे खरेदी करायचे असेल तर त्यासाठी प्रथम त्याचे वजन, तब्येत पाहावं लागतं. इंटरनेटवर फोटो पाहून तर हे नक्कीच शक्य नाही. अशा पद्धतीने कुर्बानीसाठी बकरे खरेदीचं करता येतं नाही.
नसीम खान पुढे म्हणाले, इस्लाम धर्म प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्यासाठी परवानगी देतं नाही. सरकारने ज्या पद्दतीने गणेशोत्सवाला सोशल डिस्टन्स आणि इतर नियमांचे पालन करून साजरा करण्याची परवानगी दिली आहे. त्याच पद्धतीने बकरी ईद साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी. याबाबत सरकारला घेरताना नसीम खान म्हणाले की, शासनाने लवकरात लवकर निर्णय बदलावा आणि मुस्लीम समाजातील नेता, धर्मगुरू यांच्यासोबत लवकरात लवकर एक बैठक घेऊन चर्चा करावी आणि योग्य निर्णय घ्यावा. नसीम खान यांचं म्हणणं आहे की, सत्तेत असणाऱ्या काही जणांनी बकरी ईद सणाबाबत योग्य माहिती आणि मुस्लिम समाजाच्या भावना योग्यरित्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवल्या नाहीत. त्यामुळेच अशा पद्धतीचा तुघलकी निर्णय लागू करण्यात आला आहे.
एकदंरीत नसीम खान यांनी अशा प्रकारे वक्तव्य करून आपल्याच पक्षातील नेत्यांना दोषी ठरवलं आहे. नसीम खान यांच्या वक्तव्यानंतर आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकारणाला सुरुवात झाली आहे. आता भाजपपासून एमआयएमपर्यंत सगळेचं एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. या विरोधानंतर आता पुन्हा एकदा आघाडीत एका नव्या विषयावरुन वादाला तोंड फुटलं आहे. एकंदरीत आता माजी खासदार संजय निरुपम आता नसीम खान यांनी आपल्याच पक्षाच्या भूमिकेविरोधात पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.
 एनसीपी प्रमुख शरद पवार म्हणाले, कोरोना वाढणार नाही. याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. रमजान ईदप्रमाणे याही वेळी मुस्लीम बांधव सांमजस्याची भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे.
इम्जियाज जलील, एमआयएम खासदार म्हणाले, कुठल्याही सणाला एक महत्व असतं. बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी करण्याची परंपरा आहे. ती आम्ही पार पाडणार आहोत. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सरकारनं यावर तोडगा काढायचा असेल तर आमच्यासोबत चर्चा करावी.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला साथ देत म्हणाले, कोरोनाच्या काळात सर्वांनी सरकारला सहकार्य करावं, प्रतिकात्मक बकऱ्याची कुर्बानी करावी.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Thackeray-governments-decision-to-celebrate-symbolic-Goat-Eid-is-wrongNaseem-Khans-government-has-a-home-run</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 26 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ निवडणूक आयोगाकडून भाजपाच्या सोशल मिडिया कंपनीचा वापर ? : चव्हाणांचा गंभीर आरोप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Use-of-BJPs-social-media-company-by-Election-Commission-Chavans-serious-allegations</link>
            <description>मुंबई : सहा महिन्यापूर्वी झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणूकीदरम्यान भारतीय निवडणूक आयोगाचे सोशल मीडियावरील फेसबुक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष संस्था म्हणून काम करणे अपेक्षित आहे.परंतु सदर प्रकार लोकशाहीमधील मुलभूत तत्त्वांना धक्का पोहचवणारा असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्राच्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-26/Prithviraj-Chavan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सहा महिन्यापूर्वी झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणूकीदरम्यान भारतीय निवडणूक आयोगाचे सोशल मीडियावरील फेसबुक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष संस्था म्हणून काम करणे अपेक्षित आहे.परंतु सदर प्रकार लोकशाहीमधील मुलभूत तत्त्वांना धक्का पोहचवणारा असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेसबुकवर निवडणुकी संदर्भात जनजागृती करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र या नावाने पेज सुरु केले होते.या पेजवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक संदर्भात अनेक जाहिराती देण्यात आल्या होत्या. सदर पेज तयार करताना वापरकर्त्याने पुढील पत्ता दिला होता. “२०२ प्रेसमन हाऊस, विलेपार्ले, मुंबई”. हा पत्ता कोणाचा आहे याबाबत शोध घेतला असता फडणवीस सरकारने सरकारच्या प्रसिद्धीच्या जाहिरातीचे काम साईनपोस्ट इंडिया नावाच्या एका जाहिरात कंपनीस दिले होते.त्या साईन पोस्ट कंपनीचा असल्याचे निष्पन्न झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. हाच पत्ता सोशल सेंट्रल नावाच्या डिजिटल एजन्सीद्वारे देखील वापरला गेला आहे. ही कंपनी देवांग दवे याच्या नावावर असून तो भाजपच्या यूथ विंगच्या आयटी आणि सोशल मीडियाचा राष्ट्रीय संयोजक आहे. देवांग दवेच्या वेबसाइटवर त्याच्या कंपनीच्या ग्राहकांची यादी आहे. त्यानुसार त्याची कंपनी द फियरलेस इंडियन, सपोर्ट नरेंद्र मोदीं इत्यादी पेजेसची फाउंडर असल्याचे समोर येते. ही पेजेस भाजपाचा प्रचार करणारी असून विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल या पेजेसवरून द्वेष पसरवला जातो. त्याशिवाय इतरही काही सरकारी विभागांचे काम त्याच्या एजन्सीकडून केले असल्याचे त्याच्या वेबसाईटवरून समोर येते असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
घटनेच्या कलम ३२४ अनुसार निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन व नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूका निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु वरील घटनेवरून असे निदर्शनास येत आहे की महाराष्ट्र निवडणूक आयोग आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे.या घटनेची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी चव्हाण यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Use-of-BJPs-social-media-company-by-Election-Commission-Chavans-serious-allegations</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 26 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सरकार पाडून दाखवा; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Overthrow-the-government-CMs-challenge-to-the-opposition</link>
            <description>मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सरकार पाडून दाखवा, असे जाहीर आव्हान दिले आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला तीन चाकी सरकार म्हणतात मग केंद्रातील  सरकार किती चाकी आहे ? असा सवालही त्यांनी केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून,ही मुलाखत उद्या शनिवारी आणि रविवार प्रसारीत होणार आहे.
राष्ट्रवादीचे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-26/cmreview15520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सरकार पाडून दाखवा, असे जाहीर आव्हान दिले आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला तीन चाकी सरकार म्हणतात मग केंद्रातील  सरकार किती चाकी आहे ? असा सवालही त्यांनी केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून,ही मुलाखत उद्या शनिवारी आणि रविवार प्रसारीत होणार आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाजलेल्या मुलाखतीनंतर सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा तिसरा प्रोमो संजय राऊत यांनी शेअर केला आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. महाविकास आघाडी सरकार ऑक्टोबरपर्यंत पडणार,अशी चर्चा सुरु आहे. त्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यापूर्वी केला होता. त्यावर प्रश्न केला असता, माझी मुलाखत सुरु असतानाच सरकार पाडा असे आव्हान मुख्यमंत्री  ठाकरे यांनी विरोधकांना दिले आहे. राज्यात  तीन चाकी सरकार असल्याची टीका केली जाते, मग केंद्रात किती चाकी  सरकार आहे? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत केला आहे.
आत्ता तुम्हाला चीन नको आहे, पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का ? असा सवाल करीत त्यांनी राष्ट्रीय राजकारणावरही भाष्य केले आहे. साठाव्या वर्षी मी मुख्यमंत्री झालो असलो तरी याचसाठी केला होता अट्टहास असे नाही, तर हा योगायोग आहे. असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले आहे. राऊत यांनी घेतलेल्या या संपूर्ण मुलाखतीविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता असून, ही मुलाखत उद्या शनिवारी आणि रविवार प्रसारीत केली जाणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Overthrow-the-government-CMs-challenge-to-the-opposition</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 26 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शिक्षण क्षेत्रात “या” कारणास्तव महाराष्ट्र ठरले एकमेव राज्य ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-became-the-only-state-in-the-field-of-education-for-this-reason</link>
            <description>मुंबई : कोरोना संकटामुळे अनेक क्षेत्रांना अडचणीचा सामना करावा लागत असतानाच राज्याच्या शिक्षण विभागाने तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिओ टी.व्ही वर एकूण १२ चॅनेल सुरु केले आहेत.यांमध्ये चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरू केले असल्याने असे शैक्षणिक चॅनेल सुरू करणारे महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.
इयत्ता ३ री ते इयत्ता १२ वी साठी आता जिओ टी.व्ही वर एकूण १२ चॅनेल्स सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-26/varshaGaikwad.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना संकटामुळे अनेक क्षेत्रांना अडचणीचा सामना करावा लागत असतानाच राज्याच्या शिक्षण विभागाने तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिओ टी.व्ही वर एकूण १२ चॅनेल सुरु केले आहेत.यांमध्ये चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरू केले असल्याने असे शैक्षणिक चॅनेल सुरू करणारे महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.
इयत्ता ३ री ते इयत्ता १२ वी साठी आता जिओ टी.व्ही वर एकूण १२ चॅनेल्स सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये चार माध्यमातील शैक्षणिक चॅनेल्स आहेत.इयत्ता पहिले ते इयत्ता १० वीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने चार युट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा युट्यूब चॅनेल सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगून असे चॅनेल सुरु करणारे महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.
राज्यात कोरोनाचे संकटात वाढतच असून,कोरोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने ऑनलाईन शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली आहे.सध्याची परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेतले जाणार आहेत.. त्यानुसार राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचे वेळापत्रक ट्विट करून जाहीर केले आहे.राज्य सरकारनं १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत.
पूर्व प्राथमिक (बालवाडी)- सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहे. याचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचा असणार आहे. या वर्गांमध्ये पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
पहिली व दुसरी – सोमवार ते शुक्रवारी या वेळेत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहे. यामध्ये १५ मिनिटे विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर १५ मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण जाईल.
तिसरी ते आठवी –  प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे दोन वर्ग घेतले जाणार आहेत.
नववी ते बारावी- प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे चार सत्रे घेतली जाणार आहेत.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-became-the-only-state-in-the-field-of-education-for-this-reason</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 26 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समाज माध्यमावरील फेक फॉलोअर्स प्रकरणाची चौकशी होणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-fake-followers-case-on-social-media-will-be-investigated</link>
            <description>मुंबई : अनेक अभिनेते,राजकारणी,मोठ्या व्यक्ती यांचे समाज माध्यमात असणा-या अकाउंटमध्ये जनसंपर्क कंपन्यांकडून बनावट फॉलोअर्स उपलब्ध करून देण्यात येतात. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होत असल्याने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
अनेक बड्या व्यक्ती,अभिनेते आणि राजकारणी यांच्या समाज माध्यमात असणा-या अकाउंट मध्ये जनसंपर्क कंपन्यांकडून बनावट फॉलोअर्स उपलब्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-26/socialmedia.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अनेक अभिनेते,राजकारणी,मोठ्या व्यक्ती यांचे समाज माध्यमात असणा-या अकाउंटमध्ये जनसंपर्क कंपन्यांकडून बनावट फॉलोअर्स उपलब्ध करून देण्यात येतात. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होत असल्याने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
अनेक बड्या व्यक्ती,अभिनेते आणि राजकारणी यांच्या समाज माध्यमात असणा-या अकाउंट मध्ये जनसंपर्क कंपन्यांकडून बनावट फॉलोअर्स उपलब्ध करून देण्यात येतात.त्यामुळे अशा बनावट फॉलोअर्सचा उपयोग हा ट्रोलिंगसाठी करण्यात येत असल्याने अनेक वादांना तोंड फुटत असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्याच प्रमाणे या माध्यमातून मोठ्या प्रमाणात डाटा चोरीसाठी याचा उपयोग केला जात असल्याने या बनावट फॉलोअर्स प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र पोलीसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.गृहमंत्र्यांच्या या घोषणेमुळे, अनेक समाज माध्यमात असणारे बनावट फॉलोअर्स  आणि असे बनावट फॉलोअर्स उपलब्ध करून देणा-या जनसंपर्क कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.
फेसबुक, ट्विटर आणि समाज माध्यमात अनेक बडे व्यक्ती, राजकारणी, अभिनेते यांचे अकाउंट आहेत. त्यामध्ये काहींचे कोटी मध्ये तर काहींचे लाखाच्या घरात फॉलोअर्स आहेत.काही लोक आपले फॉलोअर्स वाढविण्यासाठी जनसंपर्क कंपन्यांचा आधार घेत असल्याचे समोर आले आहे.काही रक्कम मोजून लाखांच्या संख्येत बनावट फॉलोअर्स उपलब्ध करून देण्याचे काम अशा जनसंपर्क कंपनीकडून करण्यात येते.गेल्या काही दिवसात अभिनेते आणि राजकीय व्यक्तीना व्यक्त केलेल्या मतांवर बनावट फॉलोअर्स तुटून पडत मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्याचे प्रमाण वाढल्याचे पुढे आले आहे.अशा प्रकारामुळे अनेक वाद निर्माण होत असल्याने बनावट फॉलोअर्स उपलब्ध करून देणा-या कंपनी आणि असे बनावट फॉलोअर्सचा आधार घेणा-या व्यक्ती या सर्व प्रकणाची चौकशी पोलीसांमार्फत करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री देशमुख यांनी केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-fake-followers-case-on-social-media-will-be-investigated</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 25 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मृत्यू दर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट्य - उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-goal-is-to-reduce-the-death-rate-to-zero---Uddhav-Thackeray</link>
            <description>मुंबई  : शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्याकरून मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट्य आहे. यादृष्टीने विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून चर्चा केली. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट्य अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-25/lokdwnextend.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्याकरून मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट्य आहे. यादृष्टीने विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून चर्चा केली. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट्य असले पाहिजे, त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत तसेच त्या उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसुत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आयोजित केल्याचे ते म्हणाले. 
मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहे. पण त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती, तरी आपण या भागांत साथीला नियंत्रणात ठेवले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
डॉ तात्याराव लहाने यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले.  टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी यावेळी सांगितले, वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे दिली जातात. त्याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. नको तिथे अनावश्यक औषधी देऊ नये. अडचण येईल तेव्हा तत्काळ आम्हाला संपर्क करण्याचे आवाहन डॉ. ओक म्हणाले.
डॉ राहुल पंडित म्हणाले, ही विशेष औषधे महत्वाची नाहीत तर रुग्णांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. ऑक्सिजन उपलब्ध ठेवणे खूप आवश्यक आहे. 
डॉ शशांक जोशी, डॉ मुफ्फझल लकडावाला यांनी देखील उपचारांविषयी जिल्ह्यांच्या डॉक्टर्स व शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केली व शंका निरसन केले, उपचाराविषयी सुचना केल्या.  
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांत टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहेत. या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांचीही उपस्थिती होती.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-goal-is-to-reduce-the-death-rate-to-zero---Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 24 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नवी मुंबईतून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पाठवली व्यंकय्या नायडू यांना पोस्ट कार्ड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Post-card-sent-to-Venkaiah-Naidu-by-NCP-Youth-Congress-from-Navi-Mumbai</link>
            <description>मुंबई :

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने नवी मुंबई येथे पोस्ट अॉफिसमध्ये जावून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना शुक्रवारी पोस्ट का</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-24/ncp.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने नवी मुंबई येथे पोस्ट अॉफिसमध्ये जावून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना शुक्रवारी पोस्ट कार्ड पाठवण्यात आली. 
यावेळी 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा देत युवक पदाधिकाऱ्यानी 'जय भवानी जय शिवाजी' असे लिहिलेली पोस्ट कार्ड व्यंकय्या नायडू यांना पत्र पेटीतून पाठवली. नवी मुंबई येथे पोस्ट अॉफिसच्या बाहेर राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली ही पोस्ट कार्ड पाठवण्यात आली. यावेळी युवक पदाधिकारी प्रशांत पाटील, तेजस शिंदे, गौतम आगा, राजेश भोर, योगेश काळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Post-card-sent-to-Venkaiah-Naidu-by-NCP-Youth-Congress-from-Navi-Mumbai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 24 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ या शासकीय कर्मचा-यांना कामावर गैरहजर राहण्याची सूट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Exemption-for-these-government-employees-to-be-absent-from-work</link>
            <description>मुंबई :  राज्यातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्भवती महिला तसेच अवयव प्रत्यारोपण केलेले,केमो थेरपी,इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी घेत असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी त्यांना आपल्या कार्यालयास वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे.

कोरोना विषाणूंचा प्रसार राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-24/mantralay.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  राज्यातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्भवती महिला तसेच अवयव प्रत्यारोपण केलेले,केमो थेरपी,इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी घेत असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी त्यांना आपल्या कार्यालयास वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे.

कोरोना विषाणूंचा प्रसार राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये होऊ नये,तसेच राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालयातील उपस्थिती रोटेशन पद्धतीने नियंत्रित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला असल्याने गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी,कर्मचारी हे कोरोना विषाणूंच्या संसर्गास सहजपणे बळी पडू शकत असल्याने शासकीय कार्यालयातील उपस्थिती रोटेशन पद्धतीने नियंत्रित करण्यात आलेली आहे.गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी,कर्मचारी यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर कार्यालयात उपस्थित राहण्यापासून शक्यतो सूट देण्यात यावी, असे आदेश मे महिन्यात केंद्राने दिले आहेत.

त्याच धर्तीवर मंत्रालयीन तसेच मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील विभाग कार्यालयांमधील गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याबाबत राज्य सरकारचा प्रयत्न होता.त्यानुसार गर्भवती महिला तसेच अवयव प्रत्यारोपण केलेले, केमो थेरपी,इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी घेत असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी हे कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला असल्याने गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी,कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.यासाठी शासकीय अधिकारी,कर्मचारी यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Exemption-for-these-government-employees-to-be-absent-from-work</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 24 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/No-medical-examination-endangering-the-lives-of-students</link>
            <description>मुंबई : राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा  जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता  अनुकूल वातावरण  निर्माण होताच  त्या घेण्यात  याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-24/dilipmahishar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा  जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता  अनुकूल वातावरण  निर्माण होताच  त्या घेण्यात  याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत.

प्रथम द्वितीय तसेच तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. या व अशा सर्व नॉन सर्टिफाइंग परीक्षा पुढील सूचने पर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात. अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी. कोरोनाचा  प्रादुर्भाव  कमी होताच  या विद्यार्थ्यांच्या  परीक्षा घेण्यात याव्यात व तसे केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावे.

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या कॅम्पस मध्येच असल्यामुळे याबाबत  फारशी अडचण येणार नाही. तसेच या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा १५ सप्टेंबर रोजी असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ठरल्यानुसार  वेळेवर घेण्यात याव्यात मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  ऐनवेळी  अडचण निर्माण झाल्यास  परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात यावा  अशा सूचनाही वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी महाराष्ट्र  आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/No-medical-examination-endangering-the-lives-of-students</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 24 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वाढदिवस साजरा करू नका ; रक्तदान,प्लाझ्मा दान शिबिरे आयोजित करा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Dont-celebrate-birthdays-Organize-blood-donation-plasma-donation-camps</link>
            <description>मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा येत्या २७ जुलै रोजी वाढदिवस आहे. मात्र राज्यात असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. वाढदिवशी कुणीही जाहिरात फलक,भित्तीपत्रके लाऊ नये त्या ऐवजी वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, मोठ्या प्रमाणावर रक्तदान प्लाझ्मा दान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
 शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-24/uthakte.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा येत्या २७ जुलै रोजी वाढदिवस आहे. मात्र राज्यात असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. वाढदिवशी कुणीही जाहिरात फलक,भित्तीपत्रके लाऊ नये त्या ऐवजी वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, मोठ्या प्रमाणावर रक्तदान प्लाझ्मा दान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
 शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा येत्या २७ जुलै रोजी वाढदिवस असून,शिवसैनिक राज्यातील विविध भागात मोठ्या उत्साहात विविध उपक्रम आयोजित करून वाढदिवस साजरा करतात.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येवून राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा विराजमान झाल्याने या वाढदिवसाला  विशेष महत्व होते. मात्र राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये.तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत’, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस केले आहे.आपल्याला दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहोत असेही ते म्हणाले.
२७ जुलैस आपल्या वाढदिवशी कुणीही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लाऊ नये किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये असेही मुख्यमंत्री म्हणतात.गेल्या ४ महिन्यांभपासून राज्य सरकार नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत आहे आणि आपल्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाही, उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे आहे,असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, मोठ्या प्रमाणावर रक्तदान ,प्लाझ्मा दान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Dont-celebrate-birthdays-Organize-blood-donation-plasma-donation-camps</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 24 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी असा करा तयार काढा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Do-this-to-boost-the-bodys-immune-system</link>
            <description>मुंबई :  जगभरात कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने हातपाय पसरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे याची सगळीकडे चर्चा आहे. जर तुम्ही रोगप्रतिकार शक्ती उत्तम असेल तर कोरोनाचा धोका तुलनेनं कमी असल्याचं आपल्याला वारंवार सांगितलं जात </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-24/kadha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  जगभरात कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने हातपाय पसरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे याची सगळीकडे चर्चा आहे. जर तुम्ही रोगप्रतिकार शक्ती उत्तम असेल तर कोरोनाचा धोका तुलनेनं कमी असल्याचं आपल्याला वारंवार सांगितलं जात आहे. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी आहारातही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांसोबतच डॉक्टर्सही देत आहेत. आपली रोगप्रतिकारक शक्ती आजार किंवा व्हायरससोबत लढते आणि आपला बचाव करते. त्यामुळे आरोग्य राखण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती उत्तम असणं अत्यंत आवश्यक आहे.
प्रसिद्ध शेफ अनहिता ढोंडी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काढ्याची रेसिपी शेअर केली आहे. हा काढा शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. ही रेसिपी एका आयुर्वेदीक काढ्याची आहे. घरातच सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून काढा तयार करता येणार आहे. आपल्या घरातील वडिलधारी माणसंही अनेकदा वेगवेगळ्या काढ्यांचे फायदे आपल्याला सांगतात. अनेकदा काढ्याचा वापर अनेक आजारांवरील घरगुती औषध म्हणूनही केला जात असे. कोरोना काळातही आरोग्य उत्तम राहावं यासाठी अनेकजण घरगुती उपायांना प्राधान्य देत आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Do-this-to-boost-the-bodys-immune-system</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई उपनगर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना संकेतस्थळावर माहिती नोंदविण्याचे आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Appeal-to-unemployed-youth-in-Mumbai-suburban-district-to-register-information-on-the-website</link>
            <description>मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि मुंबई उपनग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-23/MAHASWAYAM.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि मुंबई उपनगर जिल्ह्यातील आतापर्यंत नोंदणी केलेल्या बहुसंख्य उमेदवारांनी आपल्या आधार क्रमांकाची नोंद केलेली नाही. तरी अशा उमेदवारांना आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांकही जोडावा लागणार आहे, अन्यथा १५ ऑगस्ट नंतर त्यांची नोंदणी रद्द होईल, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर कार्यालयामार्फत कळविण्यात येत आहे.
तरी उमेदवारांनी http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जॉब सिकर ऑप्शनमध्ये नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून आधार क्रमांक तथा नोंदणी अद्ययावत करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर यांनी केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Appeal-to-unemployed-youth-in-Mumbai-suburban-district-to-register-information-on-the-website</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पाल्यांच्या ऑनलाईन सर्फिंगवर पालकांनी विशेष लक्ष ठेवा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Parents-should-pay-special-attention-to-their-childrens-online-surfing</link>
            <description>मुंबई  :  पाल्यांचे ऑनलाईन सर्फिंगवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे. त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे  करण्यात येत आहे.
विशेष करून ०७ ते १८ वयोगटातील मुलांच्या पालकांना विनंती करते की, आपले पाल्य ऑनलाईन सर्फिंग करताना आपण त्याच्यावर विशेष लक्ष ठेवावे. जर ते कोणाशी ऑनलाईन चॅट करत असतील तर समोरची व्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-23/online-school.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  :  पाल्यांचे ऑनलाईन सर्फिंगवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे. त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे  करण्यात येत आहे.
विशेष करून ०७ ते १८ वयोगटातील मुलांच्या पालकांना विनंती करते की, आपले पाल्य ऑनलाईन सर्फिंग करताना आपण त्याच्यावर विशेष लक्ष ठेवावे. जर ते कोणाशी ऑनलाईन चॅट करत असतील तर समोरची व्यक्ती कोण आहे याची माहिती करून घ्या, तुमच्या फोन किंवा घरातील लॅपटॉप व कॉम्पुटरद्वारे कोणत्या वेबसाइट्सवर क्लिक करत आहेत,किंवा काय वेबसाईट ब्राऊज करत आहेत यावर लक्ष ठेवा.
स्वतः सुद्धा पोर्नोग्राफिक वेबसाईट शोधून त्यावर क्लिक करणे टाळा कारण सध्या चाईल्ड पोर्नोग्राफीचे बघण्याचे  प्रमाण वाढत आहे. आपल्या पाल्यास कोणी ऑनलाईन धमकावत तर नाही याची खात्री करा.  तसेच आपण आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स व त्यांचे पिन क्रमांक आपल्या पाल्यास देण्याचे टाळा, तसेच काही ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही त्यांच्या बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा. जर कोणत्याही पालकास असे निदर्शनास आले की, आपले पाल्य हे कोणत्यातरी ऑनलाईन घोटाळा (fraud) किंवा ऑनलाईन रॅकेटमध्ये अडकलेत किंवा चाईल्ड पोर्नोग्राफीचे शिकार बनलेत तर घाबरून न जाता आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रारीची नोंद करा व त्याची माहिती www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण द्यावी. तसेच केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका,असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Parents-should-pay-special-attention-to-their-childrens-online-surfing</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अंगणवाडी सेविकांना विम्याची रक्कम देण्याची व्यवस्था करा – ॲड. यशोमती ठाकूर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Arrange-to-pay-insurance-amount-to-Anganwadi-workers---Adv-Yashomati-Thakur</link>
            <description>मुंबई  : 

अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या विम्याच्या रक्कमेचा धनादेश तात्काळ निवृत्तीच्या दिवशीच त्यांना देता येईल अशी प्रक्रिया राबवावी; तसेच सध्या प्रलंबित असलेली विमा प्रकरणे महिनाभरात निकाली काढावीत, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दिले.

अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर १ लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात येते. मात्र, ही रक्कमदेखील सेवान</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-23/yashomati-thakur.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई  : 

अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या विम्याच्या रक्कमेचा धनादेश तात्काळ निवृत्तीच्या दिवशीच त्यांना देता येईल अशी प्रक्रिया राबवावी; तसेच सध्या प्रलंबित असलेली विमा प्रकरणे महिनाभरात निकाली काढावीत, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दिले.

अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर १ लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात येते. मात्र, ही रक्कमदेखील सेवानिवृत्तीनंतर लगेच न मिळता बऱ्याच विलंबाने मिळत असल्याच्या तक्रारी मंत्री ॲड. ठाकूर यांच्यापर्यंत आल्या होत्या. त्यांनी याची तात्काळ दखल घेतली आणि आज भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) अधिकाऱ्यांना या संदर्भात मार्ग काढण्याच्या दृष्टीकोनातून बोलावून घेतले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो उपस्थित होत्या.


सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची एलआयसी विम्याची प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्याबाबत माहिती घेतानाच ॲड. ठाकूर यांनी विमा प्रक्रियेबाबतही माहिती जाणून घेतली.  विम्याच्या दाव्यांवर सेवानिवृत्तीनंतर प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्यामुळे विलंब होत असल्याचे लक्षात घेऊन विम्याचे पैसे सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळण्याकरिता निवृत्तीपूर्वी 2 महिने आधी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस या लहान बालकांचे पोषण, गर्भवती महिला, स्तनदा मातांचे पोषण, आरोग्य यासाठी समर्पण भावनेने काम करत असताना त्यांचेच देणे दीर्घकाळ प्रलंबित राहणे हे भूषणावह नाही. त्यामुळे सध्या असलेली सर्व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढून त्यांना दिलासा द्या; प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याकरिता स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावेत, असे निर्देशही ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Arrange-to-pay-insurance-amount-to-Anganwadi-workers---Adv-Yashomati-Thakur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कृषिपंपांच्या वीजजोडण्यांसाठी सौर कृषिवाहिनी, एचव्हीडीएस योजनेच्या कामांना आणखी वेग द्या - डॉ. नितीन राऊत  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Accelerate-the-work-of-Solar-Agriculture-Channel-HVDS-Scheme-for-connection-of-agricultural-pumps---Dr-Nitin-Raut</link>
            <description>मुंबई : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीचे जलदगतीने पूर्ण करण्यात यावे तसेच उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनेच्या कामांना आणखी वेग देण्यात यावा, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी बुधवारी दिले.
पुणे प्रादेशिक विभागातील विविध कामे व योजनांची आढावा बैठक मुंबई येथे मंत्रालयात झाली. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत बोलत होते. यावेळी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सुरळीत वीजपुरवठा व वीजबिलांच्या अनुषंगाने मह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-23/nitinraut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीचे जलदगतीने पूर्ण करण्यात यावे तसेच उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनेच्या कामांना आणखी वेग देण्यात यावा, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी बुधवारी दिले.
पुणे प्रादेशिक विभागातील विविध कामे व योजनांची आढावा बैठक मुंबई येथे मंत्रालयात झाली. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत बोलत होते. यावेळी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सुरळीत वीजपुरवठा व वीजबिलांच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
पुणे प्रादेशिक विभागात सुरु असलेल्या विविध योजनांची प्रभावी व वेगवान अंमलबजावणी करण्यात यावी तसेच कंत्राटदारांकडून सुरु असलेली कामे व त्याचा दर्जा याचे पर्यवेक्षण करण्यात यावे असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले. वीजग्राहकांना नवीन वीजजोडणी तत्परतेने देण्यासाठी मुबलक प्रमाणात वीजमीटर उपलब्ध करून देण्यात यावेत तसेच वीजबिलासंबंधीच्या सर्व तक्रारींचे निराकरण करून ग्राहकांचे समाधान करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनेतून कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्याचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या व निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध त्वरीत कारवाई करावी. सौर कृषिपंप योजना व सध्या चालू असलेल्या इतर योजनांमध्ये प्रतीक्षा यादीप्रमाणे कृषी ग्राहकांना जोडण्या देण्यात याव्यात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय घटकातील शेतकऱ्यांना जोडणी देण्यासाठी असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच कृषिपंपांच्या वीजजोडणीसाठी ज्या शेतकऱ्यांनी निवड होऊ शकली नाही त्यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्त करून घ्यावी. साडेसात एचपी क्षमतेसाठी सौर कृषिपंपांची योजना तपासून पाहण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले.
पुणे प्रादेशिक विभागात वीजहानीचे प्रमाण कमी करून महसूल वाढविण्यासाठी उपाययोजना करावी. रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण कमी करणे आदींसोबत वीजबिल व वीजपुरवठ्यासंबंधीच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना डॉ. राऊत यांनी दिल्या.
या आढावा बैठकीत महावितरणचे संचालक (संचालन) दिनेशकुमार साबू, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, पुणे प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे तसेच व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्य अभियंता सचिन तालेवार (पुणे), सुनील पावडे (बारामती), अंकुर कावळे (प्रभारी कोल्हापूर) आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Accelerate-the-work-of-Solar-Agriculture-Channel-HVDS-Scheme-for-connection-of-agricultural-pumps---Dr-Nitin-Raut</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एस. टी. महामंडळातील कर्मचा-यांच्या रखडलेल्या वेतनासाठी राज्य सरकारने तात्काळ निधी द्यावा. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/S-T-The-state-government-should-immediately-provide-funds-for-the-arrears-of-salaries-of-the-employees-of-the-corporation</link>
            <description> मुंबई  : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ९८ हजार कर्मचाऱ्यांना गेले दोन महिन्यापासून वेतन नाही. मे महिन्यात अर्धे तसेच जुनमध्यें काहीच वेतन मिळाले नसून त्याकरिता राज्य सरकारने तात्काळ निधी द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी कॉंग्रेसचे  सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी गुरुवारी निवेदनाद्वारे राज्यसरकारकडे केली आहे.
एसटी महामंडळाच्या </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-23/stbus.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ मुंबई  : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ९८ हजार कर्मचाऱ्यांना गेले दोन महिन्यापासून वेतन नाही. मे महिन्यात अर्धे तसेच जुनमध्यें काहीच वेतन मिळाले नसून त्याकरिता राज्य सरकारने तात्काळ निधी द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी कॉंग्रेसचे  सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी गुरुवारी निवेदनाद्वारे राज्यसरकारकडे केली आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात ७५ टक्के, मे महिन्यात ५० टक्के इतके वेतन मिळाले असून जून महिन्यात काहीही वेतन मिळालेले नाही. एस. टी. कर्मचाऱ्यांना मुळातच वेतन कमी आहे. व एवढ्या तुटपुंज्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होऊन बसले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर त्यांची उपासमार सुद्धा होऊ शकते.
 लॉकडाऊन कालावधीत सर्वच क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्याचे शासनाने निर्देश असतांना सुद्धा एस. टी. मध्ये मात्र कर्मचाऱ्यांना अपूर्ण वेतन मिळत आहे. शिवाय वेतन वेळेवर मिळत नाही, लॉकडाउन असल्याने मुंबई, ठाणे, व पालघर मध्ये तसेच जिल्हा अंतर्गत काही प्रमाणात वाहतूक चालू असून १६००० नियतांपैकी फक्त अंदाजे १८०० नियते चालू आहेत. उत्पन्न नसल्याने एस. टी. ची आर्थिक परिस्थिती खालावली असून कर्मचाऱ्यांना पूर्ण व वेळेवर वेतन मिळण्यात अडचणी येत आहेत. एस. टी. ची आर्थिक परिस्थिती पाहता एस. टी. ला राज्य सरकारने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. असेही  निवेदनात म्हटले आहे.
यासंदर्भात महामंडळाने सुद्धा राज्य सरकारकडे आर्थिक मदत मिळावी म्हणून मागणी केली असून तात्काळ एस. टी. महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. असेही या निवेदनात म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/S-T-The-state-government-should-immediately-provide-funds-for-the-arrears-of-salaries-of-the-employees-of-the-corporation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना चाचणीचे दर आणखी होणार कमी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-test-rates-will-be-further-reduced</link>
            <description>मुंबई : कोरोनाला अटकाव करण्यासाठी माफक दरात व कमीतकमी वेळेत चाचणी होण्याची गरज लक्षात घेण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. या भूमिकेनुसार आरोग्य विभागाने तातडीने याचा आढावा घेतला असून ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा दर १५०० रुपये तर आयजीजी अॅण्टीबॉडी चाचणीचा दर २५० रुपयांपर्यंत निश्चित करता येऊ शकतो असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. याबाबतचा अंतिम अहवाल येत्या काही दिवसात सादर केला जाणार आहे.
यापूर्वी कोरोना चाचणीसाठी महाराष्ट्रात ४५०० रुपये प्रतिचाचणी मोजावे लागत होते. हे दर कमी करण्याबाबत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जूनमध्ये एका समितीची स्थापना केली होती. या समितीने त्यावेळी कोरोना चाचणी करणाऱ्या सर्व खासगी प्रयोगशाळांच्या मालकांबरोबर सखोल चर्चा करून ‘आरटीपीसीआर’ कोरोना चाचणीचे दर ४५०० हजार रुपयांवरून २२०० रुपयांपर्यं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-23/coronanegative.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाला अटकाव करण्यासाठी माफक दरात व कमीतकमी वेळेत चाचणी होण्याची गरज लक्षात घेण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. या भूमिकेनुसार आरोग्य विभागाने तातडीने याचा आढावा घेतला असून ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा दर १५०० रुपये तर आयजीजी अॅण्टीबॉडी चाचणीचा दर २५० रुपयांपर्यंत निश्चित करता येऊ शकतो असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. याबाबतचा अंतिम अहवाल येत्या काही दिवसात सादर केला जाणार आहे.
यापूर्वी कोरोना चाचणीसाठी महाराष्ट्रात ४५०० रुपये प्रतिचाचणी मोजावे लागत होते. हे दर कमी करण्याबाबत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जूनमध्ये एका समितीची स्थापना केली होती. या समितीने त्यावेळी कोरोना चाचणी करणाऱ्या सर्व खासगी प्रयोगशाळांच्या मालकांबरोबर सखोल चर्चा करून ‘आरटीपीसीआर’ कोरोना चाचणीचे दर ४५०० हजार रुपयांवरून २२०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आले होते. याबाबत डॉ. सुधाकर शिंदे यांनी सादर केलेल्या अहवालात हा चाचणी दर आणखीही कमी होऊ शकतो असे नमूद केले. यासाठी केंद्र सरकारने या चाचणीसाठी लागणारऱ्या रिएजंटस्वरील जीएसटी व आयात कर माफ केल्यास हे दर निश्चित कमी होतील असे स्पष्ट केले होते.
दरम्यानच्या काळात ‘आयसीएमआर’ने अॅण्टीबॉडी चाचणीलाही मान्यता दिली असून या चाचणीसाठी सध्या ५५० ते ६०० रुपये खर्च येतो. कोरोनाला वेगाने अटकाव घालायचा असल्यास जास्तीतजास्त चाचण्या झाल्या पाहिजे असे ‘आयसीएमआर’ तसेच अनेक ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. जास्त चाचण्या व कमीतकमी वेळात चाचणीचा निकाल आल्यास कोरोना रुग्णांवर वेळेत व प्रभावी उपचार करणे शक्य होणार आहे. जास्त चाचण्या केल्यास कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढेल मात्र उपचार व कोरोना रोखण्यासाठी त्याचीच गरज असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. यातूनच कोरोना चाचणीचे दर कमी करण्यासंदर्भात डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी समिती नेमण्यात आली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सचे डॉक्टर तसेच मुख्य सचिव व आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांसह आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी जास्तीतजास्त चाचण्या केल्या पाहिजेत असा मुद्दा मांडला तर खाजगी प्रयोगशाळांचे चाचण्यांचे दर आणखी कमी करता येतील का, ते तपासण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. प्रामुख्याने मुंबईत दररोज किमान ३० हजार कोरोना चाचण्या झाल्या पाहिजेत असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुण्यामध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून जवळपास दहा हजार चाचण्या केल्या जात असून मुंबईतही येत्या काही दिवसात दहा हजार चाचण्या केल्या जातील असे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले. राज्यात आज शंभरच्या आसपास कोरोना चाचणी प्रयोगशाळा असून यात जवळपास निम्म्या प्रयोगशाळा खासगी आहेत.
राज्य शासनाच्या पातळीवर गेल्या महिन्यात चाचणीचे दर ४५०० रुपयांवरून २२०० रुपये करण्यात आले असून हे दर आणखी कमी करावयाचे असल्यास केंद्रसरकारने ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी लागणारे रिएजंटस् व अन्य बाबींवरील जीएसटी व इतर शुल्क माफ केले पाहिजे. तसे केल्यास या चाचणीचा दर सध्याच्या २२०० रुपयांवरून १५०० रुपये होऊ शकतो असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच आयजीजी अॅण्टीबॉडी चाचणीचा सध्याचा साडेपाचशे रुपयांचा दरही २५० रुपयांपर्यंत होऊ शकतो असे या अधिकाऱ्याने सांगितले. तामिळनाडू राज्यातही अशाच प्रकारे करोना चाचणीचे दर कमी करण्यात आले असून त्याचा अभ्यास करून लवकरच आरोग्य विभाग आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालानुसार राज्य शासनाकडून चाचणीसाठी लागणार्या सामग्री वरील जीएसटी व अन्य कर मागे घेण्याबाबत केंद्र सरकारला विनंती केली जाईल. केंद्र शासनाने ही विनंती मान्य केल्यास अथवा हा भार राज्य शासनाने उचलण्यास करोना चाचण्यांचे दर निश्चित कमी होतील, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-test-rates-will-be-further-reduced</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विभागनिहाय महिला आयोगाचे कार्यालय लवकरच– ॲड.यशोमती ठाकूर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Department-wise-WomensCommissionoffice-soon---Ad-Yashomati-Thakur</link>
            <description>मुंबई : युवती, महिलांना ‘डिजिटली  सक्षम’ करणे काळाची गरज झाली आहे. संकटग्रस्त महिलांना जलद न्याय मिळावा यासाठी राज्य महिला आयोगाचे कार्यालय प्रत्येक विभागस्तरावर लवकरच कार्यान्वित होईल, असे  
महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि ‘रिस्पाँन्सिबल नेटिझम’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल स्त्री शक्ती’ या उपक्रमाचा शुभारंभ ॲड. ठाकूर यांनी ऑनलाईन वेबिनार माध्यमातून केला. या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा, घनश्यामदास सराफ महाविद्यालयाचे अध्यक्ष अशोक सराफ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत आपटे, उपप्राचार्या लिपी मुखर्जी, रिस्पॉन्सिबल नेटिझमच्या संस्थापिका सोनाली पाटणकर, सहसंस्थापक उन्मेष जोशी आणि सराफ महाविद्यालयाचे 350 विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, सध्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-23/digitalstrishakti.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : युवती, महिलांना ‘डिजिटली  सक्षम’ करणे काळाची गरज झाली आहे. संकटग्रस्त महिलांना जलद न्याय मिळावा यासाठी राज्य महिला आयोगाचे कार्यालय प्रत्येक विभागस्तरावर लवकरच कार्यान्वित होईल, असे  
महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि ‘रिस्पाँन्सिबल नेटिझम’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल स्त्री शक्ती’ या उपक्रमाचा शुभारंभ ॲड. ठाकूर यांनी ऑनलाईन वेबिनार माध्यमातून केला. या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा, घनश्यामदास सराफ महाविद्यालयाचे अध्यक्ष अशोक सराफ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत आपटे, उपप्राचार्या लिपी मुखर्जी, रिस्पॉन्सिबल नेटिझमच्या संस्थापिका सोनाली पाटणकर, सहसंस्थापक उन्मेष जोशी आणि सराफ महाविद्यालयाचे 350 विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, सध्या वेगळ्याच जगाला आपण सामोरे जात आहोत, सगळे बंद असताना मोबाईल हेच संवादाचे, संपर्काचे माध्यम झाले आहे. मात्र, ऑनलाईन गुन्हेही वाढत असल्याने सुरक्षित वापरासाठी समाजातील प्रत्येकाला जागरुक करणे गरजेचे आहे. ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रमातून हा उद्देश साध्य होणार आहे. लॉकडाऊन ते अनलॉक या काळात आयोगाने जवळपास ४०० तक्रारींवर कार्यवाही करत महिलांना न्याय, दिलासा मिळवून दिला आहे. मात्र आयोगाचे कार्यालय मुंबईत असल्याने कामकाजाचे विकेंद्रीकरण व्हावे, महिलांना सुलभ संपर्क करता यावा यासाठी लवकरच विभागस्तरावर महिला आयोगाचे कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रमांतर्गत मुंबई, पुणे, ठाणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा १० शहरातील १६ ते २५ वयोगटातील ५००० महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देत ‘सायबर सखी’ म्हणून प्रशिक्षित करण्यात येणार आहे. इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, सायबर गुन्हे आणि कायदा, मानसिक परिणाम, तांत्रिक बाबी आदीबाबत सायबर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी श्रीमती लूथरा यांनी सायबर विश्वात महिलाच अनेकदा सॉफ्ट टार्गेट ठरतात. त्यामुळे त्यांचे सायबर सक्षमीकरण आवश्यक असल्याने हा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. ‘सायबर सखी’ म्हणून प्रशिक्षित होणाऱ्या या मुलीच अधिकाधिक जनजागृती करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
घनश्यामदास सराफ महाविद्यालयाचे अध्यक्ष सराफ आणि प्राचार्य डॉ.आपटे यांनी आपल्या संस्थेविषयी माहिती देत महिला सक्षमीकरणाच्या नव्या पर्वात शासनासोबत असल्याचे सांगितले.
प्रशिक्षणाच्या ‘सायबर गुन्हे आणि कायदा’ या सत्रात सोनाली पाटणकर यांनी हॅकिंग, फेक प्रोफाईल, स्टॉकिंग (सायबर पाठलाग), मॉर्फिंग (चित्रांशी छेडछाड), बॉडी शेमिंग, ट्रोंलिग, पोर्नोग्राफी अशा गुन्हा होऊ शकणाऱ्या संकल्पना विशद करुन सांगितल्या. अशा गोष्टींचे होणारे गंभीर मानसिक परिणाम यावरही चर्चा केली. महिलांविरोधात गुन्हे होत असले तरी अनेकदा तरुणींच्या हातूनही प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे असे प्रकार घडतात जे शिक्षेस पात्र आहेत या पैलूबाबतही मार्गदर्शन केले.
‘सुरक्षा आणि सूचना’ या सत्रातून उन्मेष जोशी यांनी सुरक्षित इंटरनेट वापराबाबत माहिती दिली. व्हॉट्सॲप ते विविध बँकिंग ॲप वापरताना घ्यावयाची काळजी, फेक न्युज, चुकीचे फॉरवर्ड, मोबाईलचे अँटी व्हायरस अशा विविध घटकांबाबत मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण वर्गाला तरुणींनी चांगला प्रतिसाद देत प्रशिक्षण सत्राच्या अखेरीस सायबर विश्वाबाबतच्या विविध शंकाचे तज्ज्ञांकडून निरसन करून घेतले. हा उपक्रम महिलांच्या संगणकविश्वातील सुरक्षित वावराला प्रोत्साहन देणारा ठरेल असे मतदेखील प्रशिक्षणार्थी तरुणींनी व्यक्त केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Department-wise-WomensCommissionoffice-soon---Ad-Yashomati-Thakur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मिळालेल्या शुभेच्छांमुळे अधिक समर्पित होईन काम करण्यासाठी  बळ मिळाले : अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Good-wishes-received-will-give-me-more-dedication-and-strength-to-work-Ajit-Pawar</link>
            <description>मुंबई : सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. याशिवाय महाराष्ट्रासाठी अधिक समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाले अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले होते, त्यान</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-23/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. याशिवाय महाराष्ट्रासाठी अधिक समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाले अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी आज वाढदिवस साजरा केला नाही. मात्र, दूरध्वनीद्वारे तसेच डिजिटल माध्यमातून आलेल्या शुभेच्छांचा त्यांनी आवर्जून स्वीकार केला. 
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सर्वांच्या सदिच्छा माझ्यासाठी मोलाच्या असून वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात या सदिच्छांनी मला नेहमीच बळ दिले आहे. या सदिच्छा कायम माझ्यासोबत असतील असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तसेच राज्यातील जनतेने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू मार्गदर्शक सूचना, आदेश, नियमांचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी स्वत:च्या, कुटुंबाच्या तसेच सार्वजनिक आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही केले आहे.
वाढदिवसानिमित्त आज अनेक मान्यवरांनी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी, तसेच सर्वसामान्य जनतेनेही प्रसारमाध्यमांमध्ये, समाजमाध्यमांमध्ये लेख, अनुभव लिहून उपमुख्यमंत्र्यांबद्दल आदर, स्नेह, आपुलकी व्यक्त केलेल्या सर्वांचे उपमुख्यमंत्री पवार यांनी आभार मानले.
वाढदिवसानिमित्ताने आरोग्य शिबिरांचे आयोजन, वृक्षारोपण कार्यक्रम, गरजूंना मदतीसारखे सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल आनंद व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Good-wishes-received-will-give-me-more-dedication-and-strength-to-work-Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला अधिका-यांनी उपस्थित राहण्याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचा भाजपा नेत्यांना व विरोधी पक्ष नेत्यांना पोटशूळ का व्हावा? सचिन सावंत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Why-should-the-BJP-leaders-and-the-Opposition-leaders-be-upset-over-the-decision-of-the-Mahavikas-Aghadi-government</link>
            <description>मुंबई : शासकीय अधिका-यांनी कोणत्या बैठकीला उपस्थित रहावे, याबाबत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाने फडणवीस सरकारच्याच निर्णयाची आणि इच्छेची पूर्ती केली आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना व विरोधी पक्ष नेत्यांना पोटशूळ का व्हावा? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अद्यापही ते सत्तेत आहेत असा भ्रम आहे. सत्तेकरिता त्यांचे हपापलेपण आणि तडफड गेली सहा म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-23/sachine-sawant.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : शासकीय अधिका-यांनी कोणत्या बैठकीला उपस्थित रहावे, याबाबत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाने फडणवीस सरकारच्याच निर्णयाची आणि इच्छेची पूर्ती केली आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना व विरोधी पक्ष नेत्यांना पोटशूळ का व्हावा? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अद्यापही ते सत्तेत आहेत असा भ्रम आहे. सत्तेकरिता त्यांचे हपापलेपण आणि तडफड गेली सहा महिनेपासून स्पष्टपणे दिसून येत आहे. म्हणूनच शासकीय अधिका-यांना आदेश देण्याचा मोह त्यांना आवरत नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची मर्यादा आखून देण्यात आली आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी शासकीय बैठका बोलवू नयेत किंवा शासकीय अधिका-यांना आदेश देवू नयेत यासंदर्भात विविध सरकारांनी वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत. 
फडणवीस सरकारने देखील ११ मार्च २०१६ व २९ ऑगस्ट २०१८ रोजी विरोधी पक्ष नेत्यांनी अशा बैठका घेऊ नयेत व शासकीय अधिका-यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकांना उपस्थित राहू नये असे निर्देश दिले होते. लोकशाहीच्या नावाने गळा काढणा-या भाजप नेत्यांना तेव्हा त्यांच्या निर्णयाने लोकशाहीची गळचेपी होत आहे, याची जाणिव झाली नव्हती का? फडणवीस सरकारच्या काळात भाजप नेते हुकुमशाही मानसिकतेमधून सत्ता चालवत होते, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे. धर्मा पाटील या शेतक-याच्या कुटुंबियांना देवेंद्र फडणविसांच्या प्रत्येक दौ-यामध्ये नजरकैदेत ठेवले जात होते. तेव्हाचा विरोधी पक्ष असणा-या काँग्रेसचे नेते आंदोलन करतील म्हणून त्यांना आधीच पोलीस ताब्यात घ्यायचे. फडणवीस किंवा भाजपच्या नेत्यांच्या सभांमध्ये काळे कपडे घालून येण्याची व सोबत शेतमालाची पिशवी बाळगण्याची देखील बंदी होती. फडणवीसांच्या दौ-यामध्ये कडकनाथ घोटाळ्याबद्दल आंदोलन करणा-या शेतक-यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या होत्या. आपल्या सत्ताकाळात विरोधकांचा आवाज पूर्णपणे दाबून टाकणा-यांनी लोकशाहीच्या नावाने गळे काढणे हा दांभिकपणा आहे. खरे तर स्वतःच्या सरकारच्या कार्यकाळात शासकीय अधिका-यांच्या बैठकीतील उपस्थितीबाबत स्वतःच काढलेले आदेश माहित असतानाही पायदळी तुडवल्याबाबत दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना कारणे दाखवा नोटीसच दिली पाहिजे अशी भावना सावंत यांनी यावेळी व्यक्त केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Why-should-the-BJP-leaders-and-the-Opposition-leaders-be-upset-over-the-decision-of-the-Mahavikas-Aghadi-government</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव पदाचा मनीषा म्हैसकर यांनी स्वीकारला पदभार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Manisha-Mhaiskar-has-accepted-the-post-of-Principal-Secretary-Department-of-Environment</link>
            <description>मुंबई :  पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव पदी श्रीमती मनीषा म्हैसकर यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. श्रीमती म्हैसकर या १९९२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी राज्यात विविध विभागात कामकाज केले आहे.
बदलत्या हवामानाची व पर्यावरणाची दखल घेण्याचे काम राज्याचा पर्यावरण विभाग विविध योजनांतून व उपक्रमां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-23/manisha-mahisekar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव पदी श्रीमती मनीषा म्हैसकर यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. श्रीमती म्हैसकर या १९९२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी राज्यात विविध विभागात कामकाज केले आहे.
बदलत्या हवामानाची व पर्यावरणाची दखल घेण्याचे काम राज्याचा पर्यावरण विभाग विविध योजनांतून व उपक्रमांतून करीत असतो. पर्यावरण रक्षणात शासकीय उपाययोजना, पर्यावरण विषयक कायदे, व्यापक जनजागृती आणि सर्वसामान्य माणसाचा आग्रही सहभाग याकरीता पर्यावरण विभागाचे कामकाज अधिक गतीमान करण्यावर भर दिला जाईल, असे श्रीमती म्हैसकर यांनी यावेळी सांगितले. 
श्रीमती म्हैसकर यांनी शासनाच्या विविध विभागात काम करताना यापूर्वी राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक म्हणून नावीन्यपूर्ण योजनांतून शासकीय कामकाजाच्या प्रसिद्धीला वेगळी दिशा दिली होती. विशेषत: लोकराज्य मासिकाचा वाचक वर्ग व लाखो प्रतिंचे वितरण हे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले.
गेली पाच वर्षे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून काम करीत असताना केंद्रीय स्तरावर राज्याला सातत्याने अव्वल स्थानावर नेण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांचा यापूर्वीचा मुंबई महानगरपालिकेत साडेचार वर्षे अतिरिक्त आयुक्त म्हणून आरोग्य क्षेत्रातील कामाचा अनुभव लक्षात घेऊन मुंबई शहरातील कोविड 19 च्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Manisha-Mhaiskar-has-accepted-the-post-of-Principal-Secretary-Department-of-Environment</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी तज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार करून टास्क फोर्सकडे द्याव्यात - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/AyurvedaHomeopathyUnani-experts-should-prepare-guidelines-and-submit-them-to-task-force---CM-Uddhav-Thackeray</link>
            <description>मुंबई : कोरोना रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी,आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार करुन टास्क फोर्सकडे द्याव्यात. जेणेकरून एकात्मिक औषधोपचार देऊन रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी राज्यातील विविध पॅथींचे तज्ज्ञ व वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभाग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-23/lokdwnextend.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी,आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार करुन टास्क फोर्सकडे द्याव्यात. जेणेकरून एकात्मिक औषधोपचार देऊन रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी राज्यातील विविध पॅथींचे तज्ज्ञ व वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुष उपचारासाठीच्या समितीचे अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने, मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, निमा, आय एम ए, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्य शासनाने नेमलेल्या टास्क फोर्सच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आयुषच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी देखील राज्य शासनाने समिती नेमली आहे. उपचारामध्ये सर्व पॅथी महत्वाच्या असून त्यातील औषधांसाठी सर्वांनी मिळून राज्य शासनाला दोन पानी मार्गदर्शक सूचना तयार करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 
आयुषमधील औषधांची प्रतिबंधात्मक आणि उपचारासाठी अशा दोन भागात विभागणी करून तज्ञांनी त्यासंबंधी उहापोह करावा. आणि टास्क फोर्सकडे सर्वसमावेशक सूचना सादर कराव्यात. जेणे करून त्या कोरोना रुग्णांच्या उपचारात उपयुक्त ठरतील, असेही त्यांनी सांगितले. 
या संकट काळात आर्युवेद, युनानी यांचे महत्व जगाला पटवून देण्याची संधी असल्याचे मुख्यमत्र्यांनी सांगितले.
यावेळी विविध तज्ञांनी आपले मते मांडली. बैठकीस निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, निमाचे मुंबई अध्यक्ष डॉ. संजय लोंढे, आयुर्वेदीक संघटनेचे डॉ. आशुतोष कुलकर्णी, युनानी कौन्सिलचे डॉ. खुर्शीद कादरी, होमिओपॅथी कौन्सिलचे डॉ. नितीन गावडे आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/AyurvedaHomeopathyUnani-experts-should-prepare-guidelines-and-submit-them-to-task-force---CM-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 17 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडूचं कोरोनामुळे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Arjuna-Award-winner-dies-due-to-corona</link>
            <description>नवी दिल्ली : अर्जुन पुरस्कार विजेते पॅरा बॅडमिंटन खेळाडू रमेश टीकाराम यांचे गुरूवारी एका खासगी रूग्णालयात करोनामुळे निधन झाले. ते 51 वर्षांचे होते. रमेश टीकाराम यांना करोना व्हायरसची लागण झाल्यानंतर दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर गुरूवारी दुपारी त्यांची करोनाशी झुंज अपयशी ठरली. पॅरा बॅडमिंटन असोशिएन ऑफ इंडियाने ही माहिती दिली. रमेश टीकाराम या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-17/krida.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : अर्जुन पुरस्कार विजेते पॅरा बॅडमिंटन खेळाडू रमेश टीकाराम यांचे गुरूवारी एका खासगी रूग्णालयात करोनामुळे निधन झाले. ते 51 वर्षांचे होते. रमेश टीकाराम यांना करोना व्हायरसची लागण झाल्यानंतर दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर गुरूवारी दुपारी त्यांची करोनाशी झुंज अपयशी ठरली. पॅरा बॅडमिंटन असोशिएन ऑफ इंडियाने ही माहिती दिली. रमेश टीकाराम यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.
रमेश यांच्या निधनावर क्रीडा विश्वातील नामवंत व्यक्तिंनी शोक व्यक्त केला. याशिवाय केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनीदेखील त्यांना श्रद्धांजली वाहिली. रमेश टीकाराम यांच्या निधनाचे वृत्त समजले. मी या बातमीने खूप दु:खी झालो आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. रमेश टीकाराम यांना 2002 साली अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होतेय. देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणारे रमेश टीकाराम हे करोनाशी दोन हात करण्यात अपयशी ठरले याचे वाईट वाटते, असे ट्विट रिजीजू यांनी केले.
बॅडमिंटनकडे लक्ष केंद्रित करण्यापूर्वी टिकाराम यांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. 2000 मध्ये ते दिव्यांग बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया चे संस्थापक सचिव झाले. कालांतराने या संघटनेचे नाव बदलून पॅरा बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणून करण्यात आले. 1992 मध्ये बार्सिलोना पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी टीकाराम यांची निवड झाली होती. अ‍ॅथलीट म्हणून त्यांनी गोळाफेक आणि भालाफेकमध्ये अनेक पदके पटकावली. 1995 मध्ये नॉटिंघॅम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली होती. आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी एकूण 19 सुवर्ण, 10 रौप्य आणि आठ कांस्यपदके जिंकली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Arjuna-Award-winner-dies-due-to-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 17 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गणेशोत्सव :  दक्षता समित्या, गणेश मंडळांनी अधिक सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-instructs-vigilance-committees,-Ganesh-Mandals-to-be-more-vigilant</link>
            <description>मुंबई : कोकणातल्या गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळे यांच्याकडून आपापल्या गावातला गणेशोत्सव सुरक्षितरीत्या आणि आरोग्याचे कुठ्लेही विघ्न येऊ न देता पार पडण्यासाठी प्रशासनाला मोठे सहकार्य अपेक्षित आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते आज रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडून कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेत होते. 

गणेशोत्सवात मुंबई भागातून काही लाख नागरिक विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्गात आपापल्या परंपरागत घरी जाऊन उत्सव साजरा करतात.सध्या कोरोनाचा संसर्ग शहरी भागात जास्त दिसत असला तरी ग्रामीण भागातही तो दिसू लागला आहे. मुंबईजवळच्या रायगड जिल्ह्यात तो वाढतोय.  त्या तुलनेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे  अजूनही त्याचा प्रादुर्भाव नसला तरी गणेशोत्सव काळात नागरिकांची होणारी ये-जा पाहता प्रशासनाने पुरेपूर काळजी घ्यावी आणि दक्ष राहावे अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्या.

एकूणच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्यांचे कटाक्षाने पालन सर्वांकडून झाले पाहिजे. मुंबईत आपण मोठ्या गणेश मंडळा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-17/uthakre19520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोकणातल्या गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळे यांच्याकडून आपापल्या गावातला गणेशोत्सव सुरक्षितरीत्या आणि आरोग्याचे कुठ्लेही विघ्न येऊ न देता पार पडण्यासाठी प्रशासनाला मोठे सहकार्य अपेक्षित आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते आज रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडून कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेत होते. 

गणेशोत्सवात मुंबई भागातून काही लाख नागरिक विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्गात आपापल्या परंपरागत घरी जाऊन उत्सव साजरा करतात.सध्या कोरोनाचा संसर्ग शहरी भागात जास्त दिसत असला तरी ग्रामीण भागातही तो दिसू लागला आहे. मुंबईजवळच्या रायगड जिल्ह्यात तो वाढतोय.  त्या तुलनेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे  अजूनही त्याचा प्रादुर्भाव नसला तरी गणेशोत्सव काळात नागरिकांची होणारी ये-जा पाहता प्रशासनाने पुरेपूर काळजी घ्यावी आणि दक्ष राहावे अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्या.

एकूणच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्यांचे कटाक्षाने पालन सर्वांकडून झाले पाहिजे. मुंबईत आपण मोठ्या गणेश मंडळांशी बोलून त्यांच्या एकमताने यंदाचा उत्सव साजरा करण्याबाबत काही नियम ठरविले आहेत. कोकणातही त्याचे पालन होणे खूप गरजेचे आहे. प्रशासनाने या काळात चेक पोस्ट अधिक सतर्क करावेत. त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त, आरोग्य कर्मचारी राहतील याची काळजी घ्यावी. गणेश मंडळानी सुद्धा आपापल्या गावांत आरोग्य शिबिरे घ्यावीत, उत्सवाचे स्वरूप खूप साधे ठेवावे, गर्दी होणार नाही तसेच मास्क लावणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे म्हणजे तुमच्या भागात हा संसर्ग पसरणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. 

बेड्स, रुग्णवाहिका तयार ठेवा

रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी चाचणी प्रयोगशाळा सुरु झाली आहे. रायगडाची लवकरच कार्यान्वित होईल. त्यांच्या क्षमता वाढवता येतात का ते पाहण्याच्या तसेच या जिल्ह्यांमध्ये आयसोलेशन बेड्स तसेच इतर वैद्यकीय सुविधा तातडीने वाढवाव्यात रुग्णवाहिका पुरेशा राहतील हे पाहावे जेणे करून गणेशोत्सवापर्यंत वैद्यकीय तयारी राहील असे ही मुख्यमंत्री म्हणाले.

गावोगावच्या दक्षता समित्यांनी या काळात सर्व गावकरी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे, स्वच्छतेचे पालन करताहेत का ते नियमित पाहावे तसेच जनजागृतीही करावी असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वपक्षीय नेत्यांनी देखील या उत्सवाच्या निमित्ताने शासनास सहकार्य करावे व  सुरक्षितता राखण्याविषयी कोकण वासियांना आवाहन करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

15 ऑगस्ट रोजी प्रयोगशाळा सुरु होणार

रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी सांगितले की,  सध्या 3500 रुग्ण उपचार घेत असून 1900 नागरिक घरीच विलगीकरणात आहेत. मागील काही दिवसांत दक्षिण रायगड भागात कोरोना चे प्रमाणवाढले आहे. अनेक रुग्ण औद्योगिक कामगारांमध्ये आढळले आहेत.  पनवेल, महाड मध्ये अशीच परिस्थिती आहे. 10 बिल्डींग विलगीकरण करण्यासाठी अधिग्रहित केली असून 5500 आयसोलेशन बेड्स उपलब्ध करीत आहोत.  प्रत्येक तहसीलमध्ये 200 बेड्सची कोविड सेंटरची सुविधा केली असून खासगी कंपन्यांना देखील विंनती केली आहे. 350 बेड्ससाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालय तसेच 150 बेड्ससाठी  डीवायपाटील रुग्णालय  यांच्याशी करार केले आहेत. जिल्ह्याला अजून 15 व्हेंटीलेटर्स मिळाले आहेत 

15 ऑगस्टपूर्वी एक प्रयोगशाळा रायगड जिल्ह्यासाठी उभी करणार असून सध्या एक हजार ते 1200 चाचण्या दिवसाला होतात ते तीन हजार पर्यंत नेणार आहोत. 

रत्नागिरीत प्रत्येक गावांत ग्राम कृती दल

 रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, 1049 पैकी 665 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. एकूण 36 मृत्यूआजवर झाले आहेत. 1496 बेड्सची सुविधा केली आहे. 200 रुग्ण सध्या याठिकाणी दाखल आहेत. 

100 बेड्सचे महिला रुग्णालय लवकरच सुरु होणार आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी प्रयोगशाळेत 200 चाचण्या होतात अशी माहितीही त्यांनी दिली. 

रत्नागिरीत प्रत्येक गावांत ग्राम कृती दल, नागरी कृती दल स्थापन केले आहेत तसेच जिल्ह्याच्या टास्क फोर्सच्या तीन बैठका झाल्या आहेत असेही ते म्हणाले 

 सिंधुदुर्गात चेक पोस्ट सज्ज 

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी सांगितले की जिल्ह्यात सध्या 270 रुग्ण असून 27 जणांवर उपचार सुरु आहेत तर पाच मृत्यू झाले आहेत 

जिल्ह्यात टास्क फोर्स काम करीत असून 32 सार्वजनिक गणेश मंडळांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. शांतता कमिटीच्या बैठका झाल्या असून मुंबई सीमेलगत व इतर ठिकाणीही चेक पोस्ट तयार झाले आहेत. दीड लाख लोक जिल्ह्यात येण्याची अपेक्षा आहे अशी माहितीही दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-instructs-vigilance-committees,-Ganesh-Mandals-to-be-more-vigilant</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 17 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांची चर्चा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Maratha-Reservation-Discussion-of-the-members-of-the-Cabinet-Sub-Committee-with-the-Chief-Minister</link>
            <description>मुंबई :  मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-17/uthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या संदर्भात माहिती दिली. बैठकीस सदस्य मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील तसेच महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मुख्य सचिव संजय कुमार, विधि विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा, सचिव राजेंद्र भागवत यांची उपस्थिती होती.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून 27 जुलै पासून न्यायालयात दररोज अंतिम सुनावणी सुरु होणार आहे.  राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.  सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणीमध्ये शासनाची बाजू अशीच भक्कमपणे मांडण्यासंदर्भात या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Maratha-Reservation-Discussion-of-the-members-of-the-Cabinet-Sub-Committee-with-the-Chief-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 17 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाई वाटपाचे काम समाधानकारक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Nisarg-hurricane-compensation-distribution</link>
            <description> मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याचे काम व्यवस्थित सुरू आहे यावर समाधान व्यक्त करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीचे उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण होईल, असे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत  आढावा घेण्यासाठी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सींग बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते. या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार , मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-17/nisargavatap.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याचे काम व्यवस्थित सुरू आहे यावर समाधान व्यक्त करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीचे उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण होईल, असे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत  आढावा घेण्यासाठी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सींग बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते. या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार , मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेशचंद्र व संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

 श्री. ठाकरे म्हणाले की, रायगड रत्नागिरी व सिधुदुर्ग मध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आली आहे अद्यापही मदत देण्याचे काम सुरूच आहे. नुकसानग्रस्तांना उर्वरित मदतही  तत्काळ देण्यात यावी  यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे.कुठलाही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी असे निर्देश ही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. 
 कोकणात सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रस्ते वीज पुरवठा मोबाईल कनेक्टीव्हीटी पूर्ववत करण्यात अडचण येत असली तरी या मधील प्रलंबित कामे ही लवकरात लवकर पूर्ण करण्यास प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले
 
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग  येथे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून व राज्य शासनाच्या निधीमधून विशेष  निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. 

रायगड जिल्हासाठी 372 कोटी 97 लाख 16 हजार, रत्नागिरीसाठी 
116 कोटी 78 लाख 69 हजार, आणि सिधुदुर्गसाठी 
37 . 19 लाख असे 490 कोटी 13 लाख रुपयांचा निधी देण्यात  आला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Nisarg-hurricane-compensation-distribution</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 17 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रत्यक्ष भेटीसाठी न येता डिजिटल माध्यमातून शुभेच्छा पाठवाव्यात  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Greetings-should-be-sent-digitally-without-coming-for-a-face-to-face-visit</link>
            <description>मुंबई : राज्यावरील कोरोनाचं संकट व त्यानिमित्तानं घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर कुणीही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करु नये, कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे, राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-17/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यावरील कोरोनाचं संकट व त्यानिमित्तानं घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर कुणीही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करु नये, कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे, राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा येत्या 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. कोरोना संकटामुळे हा वाढदिवस कोणत्याही स्वरुपात साजरा न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक बांधवांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही कार्यक्रम आयोजित करु नये. भेटीगाठी टाळाव्यात. त्याऐवजी आपली शक्ती कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी, कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी वापरावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले आहे की, माझ्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसवर, पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या, सहकाऱ्यांच्या, पाठिराख्यांच्या, हितचिंतकांच्या, राज्यातील तमाम जनतेच्या शुभेच्छा माझ्यासाठी निश्चितंच खूप मोलाच्या आहेत. या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. कृपया त्या शुभेच्छा ई-मेल, फेसबुक, व्हॉट्स्‌ॲप, ट्विटर आदी डिजिटल माध्यमांद्वारे अवश्य पाठवाव्यात. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावयाचे असल्यामुळे, तुमच्या स्वत:च्या, तुमच्या कुटुंबाच्या, आपल्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी कुणीही घराबाहेर पडू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ नये, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्भूमीवर सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Greetings-should-be-sent-digitally-without-coming-for-a-face-to-face-visit</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 17 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ सन्मान मिळावा : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Lokshahir-Sahitya-Ratna-Anna-Bhau-Sathe-should-get-Bharat-Ratna-honor-Assembly-Speaker-Nana-Patole</link>
            <description>मुंबई : लोकशाहीर, साहित्यरत्न दिवंगत अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची 1ऑगस्ट रोजी सांगता होत आहे. आपल्या प्रत्ययकारी लेखनप्रतिभेने कथा, कादंबरी, पोवाडा, पटकथा, प्रवासवर्णन आदी विविधांगी साहित्याद्वारे शोषित- वंचित समाजघटकांची व्यथा, वेदना समर्थपणे मांडणाऱ्या अण्णा भाऊ साठे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-17/aanabhausathe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : लोकशाहीर, साहित्यरत्न दिवंगत अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची 1ऑगस्ट रोजी सांगता होत आहे. आपल्या प्रत्ययकारी लेखनप्रतिभेने कथा, कादंबरी, पोवाडा, पटकथा, प्रवासवर्णन आदी विविधांगी साहित्याद्वारे शोषित- वंचित समाजघटकांची व्यथा, वेदना समर्थपणे मांडणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबईतील वास्तव्यात कामगार- श्रमिकांचे लढे तसेच भारतीय स्वातंत्र चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम यात अण्णा भाऊंनी सहभागी होत आपल्या शाहिरीव्दारे मोठी जनजागृती घडवली. ‘फकिरा’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीसह अन्य कथा, कादंबऱ्याही अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराव्दारे सन्मानित करण्यात यावे, अशी भावना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वांच्यावतीने व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारकडे, राज्य मंत्रीमंडळाने निर्णय घेवून आदरणीय अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा, अशी शिफारस या पत्रात विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Lokshahir-Sahitya-Ratna-Anna-Bhau-Sathe-should-get-Bharat-Ratna-honor-Assembly-Speaker-Nana-Patole</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 17 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सीएसटी इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या सहा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-death-toll-in-the-CST-building-accident-is-six</link>
            <description>मुंबई : सीएसटी, मिंट रोड येथील भानुशाली इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे. तीन जणांवर जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे हॉस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-17/cstbulding-fall.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सीएसटी, मिंट रोड येथील भानुशाली इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे. तीन जणांवर जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले.
    म्हाडाच्या मालकीची असलेल्या या इमारतीची दुरुस्ती सुरू होती. त्यामुळे येथील रहिवाशांना अन्यत्र हलविण्यात आले होते. मात्र काही कामगार या इमारतीत राहत होते त्यामुळे इमारत दुर्घटनेत  कुसुम गुप्ता वय 45, ज्योत्स्ना गुप्ता वय 50, पदमालाल गुप्ता वय 50, किरण मिश्रा वय 35, मनिबेन फरिया वय 62, अनोळखी वय 50 या सहा कामगारांचा मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगार्‍यातून रात्री उशिरापर्यंत नऊ जणांना बाहेर काढण्यात आले. यात सहा जणांचा मृत्यू झाला. तर नेहा गुप्ता वय 45 (प्रकृती चिंताजनक), भालचंद्र कांडू वय 48 , शैलेश कांडू वय 17 (प्रकृती चिंताजनक) हे तीन जण जखमी आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-death-toll-in-the-CST-building-accident-is-six</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 16 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या; आदेश तत्काळ मागे घ्या : देवेंद्र फडणवीस ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Appointment-of-political-activists-as-administrators-on-Gram-Panchayats-Withdraw-orders-immediately-Devendra-Fadnavis</link>
            <description>मुंबई :  मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून थेट राजकीय कार्यकर्त्यांच्या नेमणुका करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने जारी केलेला आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा. हा आदेश लोकशाही परंपरांवर आघात करणारा आहे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
राज्यातील मुदत संपत असलेल्या सुमारे 14 हजार ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्लामसलतीने प्रशासक नेमण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यासंबंधीचा शासन आदेश ग्रामवि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-16/dfadnvis.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून थेट राजकीय कार्यकर्त्यांच्या नेमणुका करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने जारी केलेला आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा. हा आदेश लोकशाही परंपरांवर आघात करणारा आहे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
राज्यातील मुदत संपत असलेल्या सुमारे 14 हजार ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्लामसलतीने प्रशासक नेमण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यासंबंधीचा शासन आदेश ग्रामविकास विभागाने 13 जुलै रोजी काढला आहे. हा आदेश पूर्णत: राजकीय हेतूने प्रेरित असून, कोरोना संकटाच्या काळात अशापद्धतीने आपली राजकीय पोळी शेकून घेण्याचा प्रकार योग्य नाही. निवडणूक आयोगाने प्रशासक नेमण्याचे निर्देश दिले असले तरी त्यात कुठेही राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करा, असे नमूद नाही. आगामी नोव्हेंबरपर्यंतच्या काळाचा विचार केला तर किमान 50 टक्के ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका व्हायच्या आहेत. अशात या 50 टक्के ग्रामपंचायतीत सरसकट राजकीय नियुक्त्या करून पंचायत पातळीवर असलेल्या लोकशाही परंपरा नष्ट करण्याचा घाट सरकारने घातलेला दिसतो. लोकशाही परंपरा पायदळी तुडविण्याचा हा प्रकार सर्वथा अनुचित असून, आता तर राजकीय पक्षांनी प्रशासक नियुक्तीसाठी दुकानदारीला सुरूवात केली आहे. या निर्णयाविरोधात अ.भा. सरपंच परिषदेने सुद्धा नाराजी नोंदविली असून, त्यांनी न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्याचे ठरविले आहे असे या पत्रात फडणवीस म्हटले आहे.
निवडणुका हा आपल्या देशातील लोकशाहीचा आत्मा असून, अशापद्धतीने तो नष्ट करण्याचा कुणालाही अधिकार नाही. एकिकडे दुस-या पक्षातील अंतर्गत घडामोडींवर अग्रलेख लिहून भाजपावर टीका करताना लोकशाहीचे वाळवंट यासारखे शब्द वापरायचे आणि स्वत: मात्र अगदी पंचायत पातळीवरची लोकशाही संपुष्टात आणायची, हा प्रकार अजीबात योग्य नाही. याची आपण वेळीच दखल न घेतल्यास भविष्यासाठी मोठे संकट निर्माण होईल. संपूर्ण पंचायत राज व्यवस्थेचा कणा मोडला जाईल. अलिकडेच आपण पंचायती राजसंबंधीच्या 73 आणि 74 व्या घटनादुरूस्तीचा रौप्यमहोत्सव साजरा केला. निवडणूक आयोगाने वर्षभर त्यासंबंधी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आणि जनजागरण अभियानांचे आयोजन केले. आता या घटनादुरूस्तीलाच मोडित काढण्याचा प्रयत्न होतोय, हे अतिशय दुर्दैवी आहे. आपण वेळीच यात हस्तक्षेप करावा आणि हा आदेश त्वरित मागे घ्यावा, ही विनंती महाराष्ट्रातील तमाम गावकर्‍यांच्या वतीने करीत असल्याचे  फडणवीस यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Appointment-of-political-activists-as-administrators-on-Gram-Panchayats-Withdraw-orders-immediately-Devendra-Fadnavis</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 16 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सचिन पायलटनंतर आता महाराष्ट्रातील 'या' नेत्याची पक्षातून हकालपट्टी होणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/After-Sachin-Pilot,-the-leader-from-Maharashtra-will-now-be-expelled-from-the-party</link>
            <description>मुंबई : राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेसने पक्षांतर्गत बेशिस्तीचा बिमोड निर्णय करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. शिस्तभंग केल्याप्रकरणी संजय झा यांना निलंबित केल्यानंतर आता माजी खासदार संजय निरुपम यांचीही पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सचिन पायलट प्रकरणानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पार्टीविरोधी कारवाया आणि शिस्तभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-16/sanjaynirupam.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेसने पक्षांतर्गत बेशिस्तीचा बिमोड निर्णय करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. शिस्तभंग केल्याप्रकरणी संजय झा यांना निलंबित केल्यानंतर आता माजी खासदार संजय निरुपम यांचीही पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सचिन पायलट प्रकरणानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पार्टीविरोधी कारवाया आणि शिस्तभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पक्षाला मारक ट्विट करणारे काही नेतेही एआयसीसीच्या रडारवर आहेत. संजय निरुपम यांनी गेल्या काही महिन्यांपासून पक्षविरोधी वक्तव्य करत पक्षालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीवरही त्यांनी सातत्याने टीका केली आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी निरुपम यांच्या या पक्षविरोधी कारवायांचा एक विस्तृत अहवाल तयार करून हायकमांडला पाठवला असून निरुपम यांच्यावर कारवाईची मागणीही केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मात्र, आपले ट्विट्स किंवा वक्तव्य पक्षविरोधातील आहेत, असं आपल्याला वाटत नाही, असं निरुपम यांना वाटतं. महाविकास आघाडी स्थापन करू नये हे माझं पहिल्या दिवसापासूनचं मत होतं. आताही सरकारमध्ये काँग्रेसची काहीच भूमिका नाहीये. सर्व काम शिवसेना आणि एनसीपीच करत आहे. गेल्या सहा महिन्यात सरकारमध्ये काँग्रेसचं अस्तित्वच दिसून आलेलं नाही. संपूर्ण पक्षच क्वॉरंटाइन झाला आहे, अशी प्रतिक्रिया निरुपम यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना व्यक्त केली.
गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान निरुपम यांनी थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाच आव्हान दिलं होतं. काँग्रेसमध्ये दोन ग्रुप आहेत. एक सोनिया गांधी यांचा आणि दुसरा राहुल गांधी यांचा ग्रुप आहे, असं सांगतानाच त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यावरही निशाणा साधला होता. पायलट यांच्या बंडानंतरही त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. एकएक करून सर्वच निघून गेले तर पक्षात राहणार कोण? असा सवाल त्यांनी केला होता. ज्यांना ज्याचं त्यांनी खुशाल जावं, असं म्हणणं चुकीचं आहे. आजच्या काळात तरी हा विचार गैरलागू आहे. पायलट यांच्याशी चर्चा करा आणि त्यांना पक्षातून बाहेर जाण्यापासून परावृत्त करा, असंही ते म्हणाले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/After-Sachin-Pilot,-the-leader-from-Maharashtra-will-now-be-expelled-from-the-party</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 16 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं कोरोनामुळे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Former-Election-Commissioner-Neela-Satyanarayana-dies-due-to-corona</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं कोरोनाची लागण झाल्याने निधन झालं आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-16/nilaS.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं कोरोनाची लागण झाल्याने निधन झालं आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. नीला सत्यनारायण 1972 आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या.
नीला सत्यनारायण यांचं नाव मराठी वाचकांसाठी अजिबात नवीन नाही. लोकप्रिय सनदी अधिकारी म्हणून त्यांची ओळख तर होतीच. आपल्या रुक्ष आणि अतिशय धकाधकीच्या कामात व्यग्र असतानाही त्यांनी आपली संवेदनशीलता जोपासली होती. लेखनातून त्या नेहमी व्यक्त होत राहिल्या. कवयित्री म्हणून त्या अधिक परिचित असल्या, तरी त्यांचे स्तंभलेखनही अनेकांना आवडत होतं. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून पुस्तकं लिहिली. याशिवाय 150 हून अधिक कविता लिहिल्या. त्यांच्या काही पुस्तकांवर चित्रपटदेखील तयार करण्यात आले. याशिवाय त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलं होतं.
नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केलं. नीला सत्यनारायण यांनी एकदा आपला अनुभव सांगताना, “लहानपणापासूनच रंगमंचावर काम करण्याची माझी इच्छा होती. मात्र, आयएसआय होण्यासाठीचे बळ पतीने दिले आणि त्यामुळे आयएसआय झाले,” असं सांगितलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Former-Election-Commissioner-Neela-Satyanarayana-dies-due-to-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 15 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उपनगरांसह मुंबई पावसाने चिंब ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-with-suburbs-soaked-by-rain</link>
            <description>मुंबई : मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह राज्यभरात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. १५ आणि १६ जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार पावसाचा हवामान खात्याने इशारा दि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-15/mumbairains.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह राज्यभरात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. १५ आणि १६ जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार पावसाचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. 
मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. सखल भागात पाणी साचल्याने मुंबईकारांची गैरसोय होत आहे. भायखळ्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. हिंदमाता परिसरातही दोन फुटापर्यंत पाणी भरले आहे. सायन उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. परिणामी, दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या दिशेने चालकांचा कोंडीचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातदेखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-with-suburbs-soaked-by-rain</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 15 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बकरी ईद साधेपणाने, नियम पाळून साजरी करण्याचे आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/bakri-Eid-appeals-to-celebrate-simply-by-following-the-rules</link>
            <description>मुंबई : सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे  आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-15/uthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे  आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या चार महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले,त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने , जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
ते आज बकरी ईद संदर्भात आयोजित ऑनलाईन  बैठकीत बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच इतर मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांनी देखील बकरी ईद साधेपणाने आणि कुठेही गर्दी न करता साजरी करावी असे आवाहन केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/bakri-Eid-appeals-to-celebrate-simply-by-following-the-rules</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 11 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध : उदय सामंत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Administration-committed-to-take-care-of-servants-coming-to-Konkan-for-Ganeshotsav--Uday-Samant</link>
            <description>मुंबई : देशातील वेगवेगळ्या भागातून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही. त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग ज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-11/udaysamant.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : देशातील वेगवेगळ्या भागातून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही. त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संगितले.सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक शुक्रवारी संपन्न झाली. यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.पुढे सामंत म्हणाले, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना विलगीकरण कक्षात (कॉरटाइन ) चौदा दिवस ठेवण्यापेक्षा सात दिवस ठेवणे,त्यांना कोकणात गणेशोत्सवासाठी येताना टोल माफ सुविधा देणे, त्यांच्या पासेसची व्यवस्था आणि प्रवासाचे नियोजन,तसेच त्यांची कोविड-19 ची तपासणी करणे आणि त्याचा खर्च शासनाने करावा अशा विविध विषयांवर सविस्तर बैठकीत चर्चा करण्यात आली. कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांची विशेष काळजी घेण्यात येईल. चाकरमान्यांनी गणपतीला आलेच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यांना कोकणात येण्यास विरोध नाही त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Administration-committed-to-take-care-of-servants-coming-to-Konkan-for-Ganeshotsav--Uday-Samant</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 10 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोव्हिड-19 चा प्रसार हवेमार्फत होत असल्याची पुष्टी करणारी नवी गाईडलाईन डब्ल्यूएचओने केली जारी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/WHO-issues-new-guidelines-confirming-Covid-19-airborne</link>
            <description>मुंबई :- जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरस प्रसारासंबंधित नव्या गाईडलाईन्स 9 जुलैला जारी करण्यात आल्या आहेत. कोविड-19 चा प्रसार हा हवेमार्फत होतो असे काही रिपोर्ट्समधून समोर आले असल्याचे या नव्या गाईडलाईन्समध्ये जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. काही बंद ठिकाणी उदा. नाईट क्लब्स, ऑफिसेस, रेस्टोरन्ट येथे मोठ्याने बोलणे, गाणे गाणे किंवा आरडाओरडा करणे यामुळे हवेमार्फत कोविड-19 चा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-10/coronaupdate.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :- जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरस प्रसारासंबंधित नव्या गाईडलाईन्स 9 जुलैला जारी करण्यात आल्या आहेत. कोविड-19 चा प्रसार हा हवेमार्फत होतो असे काही रिपोर्ट्समधून समोर आले असल्याचे या नव्या गाईडलाईन्समध्ये जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. काही बंद ठिकाणी उदा. नाईट क्लब्स, ऑफिसेस, रेस्टोरन्ट येथे मोठ्याने बोलणे, गाणे गाणे किंवा आरडाओरडा करणे यामुळे हवेमार्फत कोविड-19 चा प्रसार होण्याची शक्यता असल्याचे डब्ल्यूएचओने नव्याने जारी केलेल्या गाईडलाईनमध्ये म्हटले आहे.गर्दी आणि कमी हवेशीर ठिकाणी हवेतून संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. तसंच अशा ठिकाणी कोरोनाबाधित व्यक्तींचा इतर व्यक्तींसोबत होणाऱ्या संपर्कामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल याची शक्यता टाळता येत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या नव्या गाईडलाईन्समध्ये म्हटले आहे. अशा घटनांची खोलवर तपासणी करणे आणि त्यातून कोरोनाचा प्रसार याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. सध्याच्या अभ्यासानुसार, कोरोना व्हायरसचा संसर्ग हा कोरोना बाधित व्यक्तीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संपर्काद्वारे होऊ शकतो आणि हा व्हायरस नाका-तोंडाद्वारे लोकांच्या शरीरात शिरकाव करु शकतो. कोविड-19 बाधित व्यक्तीच्या संपर्कात राहणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता असते. कारण या विषाणूचा संसर्ग नाक-तोंड आणि डोळ्यावाटे होऊ शकतो.डब्ल्यूएचओमध्ये कोविड-19 च्या टेक्निकल लीड असलेल्या डॉ. मारिया व्हॅन केरकोव्ह यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा प्रसार हवेद्वारे होत असल्याचे नवे पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार हवेमार्फत होतो, ही शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे याचे पुरावे गोळा करणे, त्याचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/WHO-issues-new-guidelines-confirming-Covid-19-airborne</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 10 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोविडचे संकट पूर्ण जगावर ; ही राजकारण करण्याची वेळ नाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Covids-crisis-over-the-whole-worldThis-is-not-the-time-to-do-politics</link>
            <description>मुंबई : कोविड-19 चे संकट पूर्ण जगावर आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही. विरोधी पक्षाच्या काही सूचना असतील तर त्या केल्या पाहिजेत. राजकारण करायला खूप वेळ आणि वाव आहे. आता नियोजन करुन लोकांनचा जीव वाचवायला पाहिजे, असा जोरदार टोला विरोधी पक्ष भाजपला शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या एक आठवडा आधी घेतला. त्याचे अनुकरण केंद्राने केले, असे मी म्हणणार ना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-10/eknathshinde.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोविड-19 चे संकट पूर्ण जगावर आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही. विरोधी पक्षाच्या काही सूचना असतील तर त्या केल्या पाहिजेत. राजकारण करायला खूप वेळ आणि वाव आहे. आता नियोजन करुन लोकांनचा जीव वाचवायला पाहिजे, असा जोरदार टोला विरोधी पक्ष भाजपला शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या एक आठवडा आधी घेतला. त्याचे अनुकरण केंद्राने केले, असे मी म्हणणार नाही, पण राज्याने कोविडबाबत घेतलेल्या अनेक निर्णयांचे अनुकरण अनेक राज्यांनी केले आहे. फिल्डवर सगळे मंत्री फिरतायत, मी स्वतः फिरतोय, आरोग्यमंत्री फिरत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेक बैठका घेऊन योग्य वेळेस योग्य निर्णय घेत आहेत. त्यामुळे विरोधक जे आरोप करतायत त्यात कुठलेही तथ्य नाही. आरोपाचे राजकारण करण्याची ही वेळ नाही, असे थेट हल्लाबोल शिंदे यांनी विरोधकांवर केला. विरोधी पक्ष भाजप आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर हे सातत्याने महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकावर आरोप करत आहे. हे सरकार काहीही करत नाही. कोविड-19 बाबत सरकार अपयशी ठरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. त्याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. विरोधी पक्षाला काही सूचना करायच्या असतील तर त्यांनी जरुर कराव्यात. कोरोनाच्या आडून राजकारण करु नका. आता नियोजन करून लोकांचा जीव वाचवायला पाहिजे. सगळ्यांनी यावर काम करण्याची गरज आहे, राजकारण करण्याची वेळ नाही. मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतायत, त्यामुळे मुंबईतील कोरोनाचे संकट कमी झाले आहे, मृत्यूचं प्रमाण खाली आलेले आहे. एमएमआर, पुणे या भागावर देखील लक्ष केंद्रीत केलेले आहे, ज्या उपाययोजना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केल्या जात आहेत. राज्यात अनेक शहरात जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर उभे करतोय, हे निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात, त्यामुळे विरोधकांच्या आरोपात तथ्थ नाही, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Covids-crisis-over-the-whole-worldThis-is-not-the-time-to-do-politics</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 10 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाविकासआघाडी'च्या बैठका वाढल्या, संध्याकाळी शरद पवार पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Meetings-of-Mahavikasaghadi-increased-in-the-evening-Sharad-Pawar-will-meet-the-Chief-Minister-again</link>
            <description>मुंबई : राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारमधल्या नेत्यांच्या बैठकांचा आकडा वाढत चालला आहे. आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 5.30 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दुसरीकडे काल मुख्यमंत्री उद्धव </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-10/uddhavpawar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारमधल्या नेत्यांच्या बैठकांचा आकडा वाढत चालला आहे. आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 5.30 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दुसरीकडे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसंच कोरोना आणि लॉकडाऊनवरही चर्चा झाली. या बैठकीसाठी काही मंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले.या आठवड्यातली शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली ही तिसरी भेट असेल. याआधी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गृहमंत्रालयाकडून केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या होत्या. यानंतर महाविकासआघाडीत तणाव वाढला होता. म्हणून सोमवारी शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मागच्या शुक्रवारीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे स्मारकात बैठक झाली होती. मंत्र्यांना न विचारताच लॉकडाऊन कडक करण्याच्या निर्णयामुळे काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचे मंत्री नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Meetings-of-Mahavikasaghadi-increased-in-the-evening-Sharad-Pawar-will-meet-the-Chief-Minister-again</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 10 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-warning-to-declare-lockdown-again-to-break-the-chain-of-corona</link>
            <description>पुणे : पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिला.कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता व्यापक सर्वेक्षण कोरोना चाचण्या वाढविण्यासोबतच कोरोनाची साखळी तोडणे हे आपल्यापुढील प्रमुख आव्हान आहे. सर्वांनी सजग राहून कामे करावीत, असे निर्देशही श्री पवार यांनी दिले.विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-10/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिला.कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता व्यापक सर्वेक्षण कोरोना चाचण्या वाढविण्यासोबतच कोरोनाची साखळी तोडणे हे आपल्यापुढील प्रमुख आव्हान आहे. सर्वांनी सजग राहून कामे करावीत, असे निर्देशही श्री पवार यांनी दिले.विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शासनाचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची आपत्ती लक्षात घेता महानगरपालिका व इतर यंत्रणांमार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापि, परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन केल्यास अधिक प्रभावीपणे काम करणे शक्य होईल. टाळेबंदीच्‍या शिथिलीकरणानंतर यंत्रणांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे योग्य अंतर राखणे, मास्क वापरणे आदींचा अवलंब होत नसल्यास कारवाई करून शिस्त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील, याकडे लक्ष द्यावे. कोरोनाची साखळी तोडणे हे आपल्यापुढील प्रमुख आव्हान आहे. जिथे उद्योग- व्यवसायांना परवानगी देण्यात आली तिथे लक्ष केंद्रीत करून अधिक काळजी घ्यावी, अशा सूचनाही श्री पवार यांनी दिल्या.ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेळीच खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे शहर तसेच लगतच्या गावात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. संसर्ग रोखण्यासाठी वेळीच कडक उपाययोजना कराव्यात तसेच ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये आवश्यक मनुष्यबळ व सामग्री उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरात लवकर उपचार मिळणे शक्य होईल. कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व आरोग्यविषयक सुविधा सज्ज ठेवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध, घरोघरी सर्व्हेक्षण तसेच कोरोना चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. कोरोना चाचणीसाठी स्‍राव नमुना घेतल्यानंतर अहवाल येण्यासाठी विलंब होणार नाही, याची दक्षता घ्या तसेच घरोघरी जावून करण्यात येत असलेले सर्वेक्षण वाढविण्यासोबतच यामध्ये स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तसेच सोसायटीचे अध्यक्ष यांचाही सहभाग घ्यावा, अशा सूचना करून झोपडपट्टी क्षेत्रातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही श्री. मेहता यांनी दिल्या.आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी पुणे जिल्ह्याची कोरोना बाबतची सद्यस्थितीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. कोरोना वाढीचा दर, बरे होण्याचा दर, मृत्यू दर याचा अंदाज घेत जुलैअखेर अपेक्षित असलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरही मोठया प्रमाणात कोरोनाचे रुग्ण असल्याने त्यादृष्टीने व्यापक नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कोरोना प्रतिबंधासाठीचे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येक विभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. ज्या गावात कोरोना रुग्ण आढळत आहे, त्या संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगून शहरानजीकच्या गावातील वाढता संसर्ग विचारात घेत उपाययोजनांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड व पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-warning-to-declare-lockdown-again-to-break-the-chain-of-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 09 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रवादीत प्रवेश केलेले पारनेरचे पाच नगरसेवक पुन्हा शिवसेनेत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Five-Parner-corporators-who-joined-NCP-are-back-in-Shiv-Sena</link>
            <description>मुंबई : पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने या दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या पाच नगरसेवकांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून पुन्हा शिवसेनेत प्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-09/nagarsevak-parat.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने या दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या पाच नगरसेवकांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांत निर्माण झालेला तणाव निवळला आहे.पारनेर नगरपंचायतीमधील नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे या पाच नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे शिवसेनेत नाराजीचे वातावरण होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावरुन नाराज झाल्याची चर्चा होती. तसेच आमचे नगरसेवक परत पाठवा असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना पाठवल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये यावर चर्चा झाल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली.या घडामोडीनंतर राष्ट्रवादीत गेलेल्या पारनेरच्या पाच नगरसेवकांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे या नगरसेवकांना स्वगृही आणण्यात शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Five-Parner-corporators-who-joined-NCP-are-back-in-Shiv-Sena</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 09 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजप सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : बाळासाहेब थोरात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-government-tries-to-suppress-the-voice-of-the-opposition-Balasaheb-Thorat</link>
            <description>मुंबई : काँग्रेस विचारांच्या काही संस्थांची ईडीकडून चौकशी होणार अशा बातम्या काही प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्या आहेत.भारतीय जनता पक्ष व त्यांचे केंद्रातील सरकार यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय करणार ? चीनची घुसखोरी, इंधन दरवाढ, कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी प्रश्न विचारल्याने ईडीचा वापर करून सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-09/bthorat.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : काँग्रेस विचारांच्या काही संस्थांची ईडीकडून चौकशी होणार अशा बातम्या काही प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्या आहेत.भारतीय जनता पक्ष व त्यांचे केंद्रातील सरकार यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय करणार ? चीनची घुसखोरी, इंधन दरवाढ, कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी प्रश्न विचारल्याने ईडीचा वापर करून सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.थोरात पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी चीनची घुसखोरी व 20 जवानांच्या बलिदानावर पंतप्रधान मोदी तसेच केंद्र सरकारला सातत्याने जाब विचारण्याचे काम केले. इंधन दरवाढीवरूनही सरकारला प्रश्न केले तसेच कोरोनाचे संकट आल्याबरोबर हे अतिशय गंभीर असून सरकारने त्यावर तातडीने पावले उचलली पाहिजेत असा सल्ला राहुल गांधी यांनी सरकारला दिला होता. परंतु या सरकारला विरोधकांनी प्रश्न विचारलेले चालत नाहीत. लोकशाहीवर यांचा विश्वासच नाही फक्त विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी दडपशाहीचा, दहशतीचा मार्ग अवलंबायचा हीच भाजपा सरकारची निती राहिली आहे.भाजपाच्या या दहशतीला, दडपशाहीला काँग्रेस जुमानत नसून राष्ट्रहितासाठी, जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेसचे नेते यापुढेही संघर्ष करतच राहतील. विरोधकांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्नात त्यांना कदापी यश येणार नाही, असेही थोरात म्हणाले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची समाजकंटकांनी केलेली तोडफोड अत्यंत निषेधार्ह आहे. राजगृह हे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. आमच्यासारख्या आंबेडकर अनुयायांसाठी हे प्रेरणास्थळ आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करुन या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.राजगृह हे लोकशाहीवर संविधानावर श्रद्धा असणा-यांचे प्रेरणास्थान आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती या वास्तू़शी जोडल्या गेलेल्या आहेत, असेही थोरात म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-government-tries-to-suppress-the-voice-of-the-opposition-Balasaheb-Thorat</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 08 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/DrBabasaheb-Ambedkar-residence-Rajgriha-vandalized-by-unknown-persons</link>
            <description>मुंबई : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-08/nasdhus.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. काल संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्हीचेही मोठे नुकसान केलंय. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली आहे. आहेत.आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/DrBabasaheb-Ambedkar-residence-Rajgriha-vandalized-by-unknown-persons</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 08 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एसआरपीएफ मध्येही महिलांची भरती, 'या' जिल्ह्यात पहिली बटालियन स्थापन होणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Recruitment-of-women-in-SRPF-also-the-first-battalion-will-be-formed-in-this-district</link>
            <description>मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलिस   दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा   हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व   ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलिस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती   उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यासोबतच, नागपूरमधील काटोल येथे   राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय   घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री अजित   पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्त्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-08/srpfmahilapolice.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलिस   दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा   हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व   ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलिस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती   उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यासोबतच, नागपूरमधील काटोल येथे   राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय   घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री अजित   पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्त्वाची   बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त   मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज   सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे   अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व   तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अपर पोलिस   महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत   गृह विभागाकडून पोलिस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव   मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी 2   हजार जागा वाढवून एकूण 10 हजार पोलिस शिपाई भरती करण्याचे व ही   भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.   कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरतीप्रक्रीया विनाअडथळा यशस्वीपणे कशी   राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने   मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रिमंडळ मंजूरीनंतर   भरतीप्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.राज्यातील   सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात   घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार   आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या   साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर   जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत   शासकीय जमिन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार   आहे. आजच्या या निर्णयांमुळे राज्यातील युवक, युवतींना पोलिस सेवेत दाखल   होण्याची संधी मिळेलंच, त्याचबरोबर पोलिसांवरील ताण कमी   होण्यास,कायदा-सुव्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत होईल, असा विश्वासही   उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Recruitment-of-women-in-SRPF-also-the-first-battalion-will-be-formed-in-this-district</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 08 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खासगी कंपन्यांचा शिक्षणात शिरकाव रोखणार! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Private-companies-will-be-prevented-from-participating-in-education</link>
            <description>मुंबई - करोना विषाणू संसर्गामुळे सुरू झालेल्या ऑनलाइन शिक्षणातील संधी पाहून खासगी कंपन्यांनी उपयोजने (अ‍ॅप्लिके शन्स), ई -साहित्याचा पुरवठा सुरू केला आहे. मात्र, खासगी कंपन्यांचा शिक्षणात शिरकाव होऊ देणार नसल्याची भूमिका शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी सोमवारी मांडली. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक साहित्य, आशय तपासणी करूनच वापरला जात असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग चर्चा’ या उपक्रमात झालेल्या ऑनलाइन चर्चेत शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, अक्षरनंदन शाळेच्या शैक्षणिक संयोजक लारा पटवर्धन, शैक्षणिक अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांनी सहभाग घेतला. त्यांच्याशी रसिका मुळ्ये यांनी संवाद साधला. ‘लोकसत्ता’च्या फिचर एडिटर (चतुरंग) आरती कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक के ले. करोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शिक्षण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-08/varshaG.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - करोना विषाणू संसर्गामुळे सुरू झालेल्या ऑनलाइन शिक्षणातील संधी पाहून खासगी कंपन्यांनी उपयोजने (अ‍ॅप्लिके शन्स), ई -साहित्याचा पुरवठा सुरू केला आहे. मात्र, खासगी कंपन्यांचा शिक्षणात शिरकाव होऊ देणार नसल्याची भूमिका शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी सोमवारी मांडली. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक साहित्य, आशय तपासणी करूनच वापरला जात असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग चर्चा’ या उपक्रमात झालेल्या ऑनलाइन चर्चेत शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, अक्षरनंदन शाळेच्या शैक्षणिक संयोजक लारा पटवर्धन, शैक्षणिक अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांनी सहभाग घेतला. त्यांच्याशी रसिका मुळ्ये यांनी संवाद साधला. ‘लोकसत्ता’च्या फिचर एडिटर (चतुरंग) आरती कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक के ले. करोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शिक्षणाची संकल्पनाच बदलली आहे. त्यामुळे केवळ पाठय़पुस्तकांवर आधारित शिक्षणापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना जीवनकौशल्ये शिकवणे, त्यांची कौशल्यवृद्धी करणेही महत्त्वाचे आहे. तसेच शिक्षण आनंददायी होण्यासाठी पालकांचा सक्रिय सहभागही महत्त्वाचा आहे, असा सूर या चर्चेत व्यक्त झाला.गायकवाड म्हणाल्या की, शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्र प्रमुख, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ यांच्यापासून प्रत्येक घटकाशी चर्चा करण्यात आली. मात्र, प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. अनेक शाळा विलगीकरणासाठी वापरल्या जात आहेत. शिक्षकही करोनाच्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत शाळा सुरू करणे अवघड आहे. आतापर्यंत पाठय़पुस्तकांचे वितरण 95 टक्के झाले आहे, तर बालभारतीच्या संके तस्थळावरून आतापर्यंत एक कोटी 51 लाख डाउनलोड्स झाले आहेत. सर्वच विद्यार्थी, पालकांकडे संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन नसल्याने दूरदर्शन, रेडिओ, व्हॉट्स अ‍ॅप या माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्य़ाद्री वाहिनीवर वेळ मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. केंद्राने स्वयंप्रभा वाहिनी उपलब्ध करून दिली आहे. जिओ टीव्हीवर ज्ञानगंगा या तीन वाहिन्या सुरू केल्या आहेत. आणखी सहा वाहिन्या सुरू केल्या जाणार आहेत. तसेच गुगल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इंटरअ‍ॅक्टिव्ह शिक्षण दिले जाईल. शासनाने तीन महिन्यांचे शैक्षणिक वेळापत्रक तयार केले आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर आहे.पालकांनीही शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे. विद्यार्थी शिक्षणापासून दूर गेल्यास बालमजुरी, बालविवाह असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. स्थलांतरित विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश, पाठय़पुस्तके, पोषण आहार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी दूरध्वनीद्वारेही संवाद साधावा. राज्यभरातील चांगल्या शैक्षणिक उपक्रमांचाही शोध शासन घेत आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.सद्य:स्थितीत ऑनलाइन शिक्षण पुरेसा पर्याय नाही. केवळ आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून शिक्षण होत नाही, तर प्रत्यक्ष अनुभव, कृती यातून विद्यार्थी शिकतात. ऑनलाइन शिक्षणात संवाद होत नसल्याने ते नीरस होते. पाठय़पुस्तकाच्या पलीकडे जाऊन बागकाम, घरकामांतूनही विद्यार्थी शिकतात. शाळा आणि पालकांनी आजच्या परिस्थितीकडे संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे. ऑनलाइन शिक्षणासाठीचा आशय-साहित्य झटपट निर्माण करणे सोपे नाही. त्यामुळे उपलब्ध साहित्याचाही वापर के ला पाहिजे. ‘घरच्या घरी’ हे संके तस्थळ, मराठी विज्ञान परिषदेचे संके तस्थळ यावरील प्रयोगातून विद्यार्थ्यांना कृतिशील शिक्षण घेता येईल. तसेच पालकही विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने शिकवू शकतात, असे पटवर्धन म्हणाल्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Private-companies-will-be-prevented-from-participating-in-education</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 06 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महावितरणच्या वित्त संचालकपदी रवींद्र सावंत रुजू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Ravindra-Sawant-Ruju-as-the-Finance-Director-of-MSEDCL</link>
            <description>मुंबई : महावितरणचे नवीन संचालक (वित्त) म्हणून रवींद्र सावंत यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. याआधी ते एमआयडीसीचे मुख्य वित्त व ल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-06/ravindrasawant.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महावितरणचे नवीन संचालक (वित्त) म्हणून रवींद्र सावंत यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. याआधी ते एमआयडीसीचे मुख्य वित्त व लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते. संचालक (वित्त) रवींद्र सावंत हे मूळ कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द (जि.सांगली) येथील मूळ रहिवासी असून कोल्हापूर विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रात या विषयातील पद्व्युत्तर पदवी संपादन केली आहे. यापूर्वी सावंत यांनी नॅशनल हेल्थ मिशनचे संचालक (वित्त), महानंदचे व्यवस्थापकीय संचालक आणि विधानभवन उपसचिव तथा वित्त नियंत्रण म्हणून मुंबई येथे काम पाहिले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Ravindra-Sawant-Ruju-as-the-Finance-Director-of-MSEDCL</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 06 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 8 जुलैपासून महाराष्ट्रात राहण्याची व्यवस्था असलेली हॉटेल्स उघडणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Hotels-with-accommodation-in-Maharashtra-will-be-opened-from-July-8</link>
            <description>मुंबई : अखेर राज्यातील राहण्याची व्यवस्था असलेल्या हॉटेल्सबाबत सकारात्मक निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. गेल्या 100 दिवसांपेक्षा जास्त काळ बंद असलेली ही हॉटेल्स 8 जुलैपासून उघडणार आहेत. राहण्याची व्यवस्था असलेली हॉटेल्स उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. राहण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-06/hotelsuru.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अखेर राज्यातील राहण्याची व्यवस्था असलेल्या हॉटेल्सबाबत सकारात्मक निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. गेल्या 100 दिवसांपेक्षा जास्त काळ बंद असलेली ही हॉटेल्स 8 जुलैपासून उघडणार आहेत. राहण्याची व्यवस्था असलेली हॉटेल्स उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. राहण्याची क्षमता असलेल्या हॉटेल्समध्ये 33 टक्के ग्राहकांना राहण्याची संमती राज्य सरकारने दिली आहे.हे आहेत नियमहॉटेलची जी क्षमता आहे त्याच्या 33 टक्के पाहुण्यांना संमती दिली जाऊ शकते.रेस्तराँमध्येही फक्त राहण्यासाठी संमती देण्यात आलेली आहेज्यावेळी ग्राहक येतील तेव्हा थर्मोमीटरने तापमान पाहणं गरजेचं आहेरिसेप्शन टेबलवर स्क्रिनिंग करणं सक्तीचं असणार आहेसॅनेटायझरचा वापर हा सक्तीसाठी करण्यात आला आहेहॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये असलेले गेमिंग झोन, स्विमिंग पूल, जिम हे बंदच राहणार आहेतजे ग्राहक हॉटेल्समध्ये राहण्यासाठी येतील त्यांना मास्क वापरणं अनिवार्य असणार आहे.हॉटेल्समध्ये गर्दी न होऊ देण्याची जबाबदारी ही हॉटेल चालकांची असणार आहे. थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करणं आवश्यक आहे. हँड सॅनेटायझरची मोफत व्यवस्था करणं आवश्यक आहे. गेस्ट रुम, सार्वजनिक ठिकाण आणि लॉबी या ठिकाणीही सॅनेटायझर ठेवणं आवश्यक आहे. ग्लोव्ज, फेस मास्क वापरणं बंधनकारक. QR कोड, ऑनलाइन फॉर्म्स, डिजिटल पेमेंट्स जसं ई वॉलेट वगैरे.. हे सगळं हॉटेल्सनी सुरु करावं. असेही निर्देश देण्यात आले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Hotels-with-accommodation-in-Maharashtra-will-be-opened-from-July-8</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 06 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ टाटा समुहातर्फे मुंबई मनपाला प्लाझ्मा थेरपीसाठी 10 कोटी, 100 व्हेंटीलेटर्स, 20 रुग्णवाहिका ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/10-crore-100-ventilators20-ambulances-for-plasma-therapy-to-Mumbai-Municipal-Corporation-by-Tata-Group</link>
            <description>मुंबई : समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्यावेळेस यश नक्की मिळते. त्याच जिद्दीने कोरोनाशी लढा देताना टाटा समुहासारख्या उद्योग संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहे. आपण कोरोनाच्या लढाईत नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समूह यांच्या संयुक्त विद्यमा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-06/tataplazma.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्यावेळेस यश नक्की मिळते. त्याच जिद्दीने कोरोनाशी लढा देताना टाटा समुहासारख्या उद्योग संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहे. आपण कोरोनाच्या लढाईत नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समुहातर्फे महापालिकेला वीस रुग्णवाहिका, 100 व्हेंटिलेटर्स आणि दहा कोटींचे अर्थ सहाय्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कोरोना सारख्या संकटात अनेक संस्था, व्यक्ती सामाजिक जाणीवेतून पुढे आल्या आहेत. टाटा समुह सुरूवातीपासूनच राज्य शासनाच्या सोबत पूर्ण ताकदीने उभा राहिला आहे. कोरोनाचे संकट संपविण्याच्या जिद्दीने आपण सर्वच उतरलो आहोत. शासनासोबत नागरीक आणि मोठे उद्योजक खांद्याला खांदा लावून लढत आहेत. सर्वच जण अविश्रांत मेहनत करीत आहेत त्यात यश आल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोना कळात पहिल्या दिवसापासून सहकार्यासाठी टाटा समुहाचा सहभाग राहिला आहे. आताही त्यांनी 20 रुग्णवाहिका, 100 व्हेंटीलेटर्स आणि प्लाझ्मा थेरपीसाठी 10 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. खर तर हे साहित्य वापरण्याची वेळ येऊ नये अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो असे सांगत त्यांनी टाटा समुहाने केलेल्या मदतीबद्दल आभार देखील मानले.कोरोनामुक्त होण्यासाठी निर्भयपणे पावले उचचलील जात आहे त्यामुळे महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास मंत्री अस्लम शेख यांनी यावळी व्यक्त केला. यावेळी महापौर श्रीमती पेडणेकर, टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रा यांनी मनोगत व्यक्त केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/10-crore-100-ventilators20-ambulances-for-plasma-therapy-to-Mumbai-Municipal-Corporation-by-Tata-Group</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 06 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाजॉब्स पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध व्हावेत : मुख्यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Employment-should-be-available-transparently-through-Mahajobs-portal-CM</link>
            <description>मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'महा जॉब्स' पोर्टलचं आज लोकार्पण केलं. राज्यातल्या उद्योगात मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात हा हे पोर्टल सुरु करण्यामागचा उद्देश आहे. कंपन्यांना कुठले कामगार हवे आहेत याची माहिती या पोर्टलवर असणार आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखवले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेले महाजॉब्स हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तूरा असल्याचे नमूद केले. काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमीपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांसाठी मोबाईलवर महाजॉब्स नावाचे ॲप उपलब्ध करून देण्याची सुचनाही उद्योग विभागाला केली.यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्यासह उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, राज्याच्या प्रत्येक भागातील उद्योजक आणि रोजगार संधीच्या शोधात असलेले भुमिपुत्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते.मुख्यमंत्र्यांनी महाजॉब्स या पोर्टलचे लोकार्पण करताना हे पोर्टल अधिक सोपे आणि सुटसुटीत असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले की, पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची. पण किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. तसे या पोर्टलच्या बाबतीत अजिबात होऊ नये. या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-06/mahajob.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'महा जॉब्स' पोर्टलचं आज लोकार्पण केलं. राज्यातल्या उद्योगात मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात हा हे पोर्टल सुरु करण्यामागचा उद्देश आहे. कंपन्यांना कुठले कामगार हवे आहेत याची माहिती या पोर्टलवर असणार आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखवले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेले महाजॉब्स हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तूरा असल्याचे नमूद केले. काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमीपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांसाठी मोबाईलवर महाजॉब्स नावाचे ॲप उपलब्ध करून देण्याची सुचनाही उद्योग विभागाला केली.यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्यासह उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, राज्याच्या प्रत्येक भागातील उद्योजक आणि रोजगार संधीच्या शोधात असलेले भुमिपुत्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते.मुख्यमंत्र्यांनी महाजॉब्स या पोर्टलचे लोकार्पण करताना हे पोर्टल अधिक सोपे आणि सुटसुटीत असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले की, पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची. पण किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. तसे या पोर्टलच्या बाबतीत अजिबात होऊ नये. या पोर्टलचा नोकरी, रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आढावा घेतला जावा. अडचणींची दखल घेऊन पोर्टलच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध करून दिले गेले हे ही सांगितले जावे. यात उद्योजक आणि राज्यातील युवकांना काही अडचणी येत असतील तर त्याचाही अभ्यास केला जावा. हे पोर्टल बेरोजगाराची नोंदणी करणारे नाही तर बेरोजगारांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे असंही ते म्हणाले.महाजॉब्सच्या माध्यमातून राज्यातील उद्योजक, भुमिपुत्र यांच्या दोघांच्याही गरजा भागवल्या जाव्यात, उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ मिळावे तर युवकांना रोजगार. या समन्वयातून राज्याचा गतिमान पद्धतीने विकास होतांना घराघरात समाधान नांदावे अशी अपेक्षा ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कोरोनाने आपल्यापुढे संकट निर्माण केले असले तरी काही गोष्टी निश्चित शिकवल्या आहेत. त्यामध्ये घराकडे आरोग्याकडे पाहण्याची शिकवण जशी कोरोनाने दिली तशीच आत्मनिर्भर होण्याचीही शिकवण दिली आहे.बेरोजगारी संपवण्याची संधी- सुभाष देसाईउद्योग विभागाने केलेल्या पाहणीत राज्यातील उद्योगांत 50 हजार रोजगार उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या पोर्टलद्वारे नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यात शासनाने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. महाजॉब्स पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, केमिकल आदी 17 क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्यातील 950 व्यावसायासाठी इच्छुक उमेदवार निवड करू शकतात. स्थानिक भूमिपुत्रांनांच नोकरीची संधी मिळावी यासाठी अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्राची अट यामध्ये आहे. याद्वारे राज्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी मदत होईल.महाजॉब्स काय आहे?महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि खेड्यापाड्यातील ग्रामीण आणि शहरी युवकांना त्यांच्या कौशल्याला साजेसा सर्वोत्तम जॉब मिळवण्याची व यशस्वी करिअर घडवण्याची संधी महाराष्ट्र सरकार उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे या युवकांना प्रगतीपासून आणि औद्योगिक क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग घेण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही. जर त्यांनी त्यांच्या कौशल्याला मेहनतीची जोड दिली तर त्यांच्या प्रगती पुढे आकाश ठेंगणे होणार आहे. महाराष्ट्राला प्रगतीच्या पुढच्या पातळीवर घेऊन जाणे हेच आमचे स्वप्न आहे औद्योगिक विकासासाठी घेत असलेल्या मेहनतीशिवाय पुढील सर्व आव्हानांना तोंड देत पुढे जाण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे.जेव्हा परदेशातील कंपन्या येथे गुंतवणुकीसाठी येतील किंवा इथलेच उद्योग विस्तारत असतील तेव्हा त्यांना मनुष्यबळाची मोठी निकड भागणार आहे आणि ती निकड सहजतेने पुरवण्यासाठी महाजॉब्ज हे एक प्रभावी महाव्यासपीठ आणि एक महादुरावा ठरणार आहे. विविध कराराचा एक भाग म्हणून 14 देशाहून अधिक गुंतवणूकदाराच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत आणि विविध उद्योग क्षेत्रातील या गुंतवणुकीची रक्कम 25 हजार कोटीपेक्षा अधिक असेल नव्या गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणूक करणे सहज शक्य व्हावे यासाठी आणि औद्योगिक युनिटची उभारणी करण्यासाठी आवश्यक परवाना मिळविण्यासाठी महापरवाना विषय प्रणालीसह महाराष्ट्र शासन आधीच सज्ज झाले आहे.आता महाजॉबच्या रूपाने औद्योगिक रोजगार ब्युरो म्हणून कंपन्या व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांमधील महा दुवा महाराष्ट्र शासनाने निर्माण केला आहे. जिथे महाराष्ट्रातील सर्व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांना सतरा क्षेत्रात 950 अधिक व्यवसायामध्ये रोजगाराची एक अतिशय मोठी संधी आहे.कोरोनामुळे झालेली आर्थिक हानी भरून निघण्यासाठी मोठी मदत होणारच आहे. पण आता महाराष्ट्रातील प्रत्येक नव्या कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांना अपेक्षित किंवा साजेसा जॉबपर्यंत पोहोचता येणार आहे आणि कंपन्यांनाही आवश्यक त्या तंत्रज्ञानाचा व कामगारांचा शोध अगदी सहजतेने घेता येणार आहे. त्यासाठी महाजॉबची निर्मिती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक पद्धतीचा अधिक वेळ मिळावा व येथील औद्योगिक क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढून मोठी रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने नवे उद्योग स्थापन करण्याबाबतचे महापरवाना विषयक नियम अतिशय शिथिल केलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविकच येत्या काळात अनेक परकीय उद्योग कंपन्या महाराष्ट्रात सुरू होणार हे निश्‍चित आहे आणि या कंपन्यांना लागणारे कुशल अर्धकुशल व अकुशल असे सर्व प्रकारचे मनुष्यबळ महाजॉबच्या माध्यमातून पुरवले जाईल. यातून कंपन्यांना हव्या असलेल्या मनुष्यबळाचा प्रश्‍न सहज सुटेल आणि जॉबच्या शोधात असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांनाही नवा रोजगार मिळेल या निमित्ताने महाराष्ट्रात एक नव्या प्रगत औद्योगिक पर्वाची सुरुवात होत आहे.महाजॉब्ज कसे वापरावे?जॉब शोधण्यासाठी उद्योगासाठी लॉगिनचे दोन पर्याय इथे देण्यात आलेले आहेत. लॉगिन केल्यानंतर कंपन्यांनी आपली नोंदणी करून कंपनीच्या सध्याच्या मनुष्यबळाविषयी आवश्यकता येथे नोंदवावी. कुशल-अकुशल अर्धकुशल अशा जॉबच्या शोधात असलेल्या व्यक्तीने नाव नोंदणीसाठी आपली तपशीलवार वैयक्तिक माहिती भरावी. अशाप्रकारे प्रत्येक खाजगी कंपनीला अपेक्षित मनुष्यबळ व प्रत्येक कामगाराला अपेक्षित जॉबचे असंख्य पर्याय महाजोबच्या मदतीने आपल्याच जिल्ह्यात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Employment-should-be-available-transparently-through-Mahajobs-portal-CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 05 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव भरुन वाहू लागला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Powai-lake-of-Greater-Mumbai-Municipal-Corporation-started-overflowing</link>
            <description>मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज पहाटे 6 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. 545 कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-05/pawaitalav.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज पहाटे 6 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. 545 कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.पवई तलाव बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 27 किलोमीटर (सुमारे 17 मैल) अंतरावर आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे १२.५९ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 चौरस किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 2.23 चौरस किलोमीटर एवढे असते. या तलावाची पूर्ण भरून वाहण्याची पातळी ही 195 फूट आहे. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये 545.5 कोटी लीटर पाणी असते. (5.455 दशलक्ष लिटर) हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Powai-lake-of-Greater-Mumbai-Municipal-Corporation-started-overflowing</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 05 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रिया बेर्डेंच्या मनगटावर राष्ट्रवादीचं घड्याळ; 7 जुलैला होणार पक्षप्रवेश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Nationalist-watch-on-Priya-Berdes-wristThe-party-will-be-held-on-July-7</link>
            <description>मुंबई : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या 7 जुलै रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे पक्षप्रवेश करणार आहेत. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना त्यांनी ही माहिती दिली.गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रिया बेर्डे राष्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-05/priyaberde.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या 7 जुलै रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे पक्षप्रवेश करणार आहेत. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना त्यांनी ही माहिती दिली.गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. या वृत्ताला प्रिया बेर्डे यांनी दुजोरा दिला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये पडद्यामागे राहून काम करणाऱ्या लोकांसाठी काही तरी करता यावं, यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मला चित्रपटसृष्टीत पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करता येईल, त्यामुळे मी येत्या 7 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात प्रवेश करणार आहे. तुमचा आशीर्वादाची गरज आहे”, असं प्रिया बेर्डे म्हणाल्या. प्रिया बेर्डे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त होणार असल्याचं म्हटलं जातं. आहे. सध्या प्रिया बेर्डे या पुण्यातच लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचा कारभार चालवत आहेत. त्यामुळे पुण्यामधूनच नवीन काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.दरम्यान, 7 जुलै रोजी अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हेदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Nationalist-watch-on-Priya-Berdes-wristThe-party-will-be-held-on-July-7</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 05 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु आहेत' ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Movements-to-overthrow-Maharashtra-government-begin-by-October</link>
            <description>मुंबई: येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सामनातील 'रोखठोक' या सदरात संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. सध्या विधानपरिषदेवरील 12 राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीवरून राज्यात पेच निर्माण झाला आहे. यापूर्वीच्या सदस्यांची मुदत 15 जूनलाच संपली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुचविलेल्या नव्या सदस्यांची निवड झाली असती तर त्यांनी कामा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-05/sanjayraut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सामनातील 'रोखठोक' या सदरात संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. सध्या विधानपरिषदेवरील 12 राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीवरून राज्यात पेच निर्माण झाला आहे. यापूर्वीच्या सदस्यांची मुदत 15 जूनलाच संपली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुचविलेल्या नव्या सदस्यांची निवड झाली असती तर त्यांनी कामाला सुरुवात केली असती. परंतु, सध्या या सदस्यांच्या नियुक्तीसाठी अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत. हे खरे असेल तर 12 सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. ऑक्टोबरचाच महिना कशासाठी? यावर बाहेर पैजा लागल्या आहेत की, महाराष्ट्रातील सध्याचे सरकार तोपर्यंत पडेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू. जेणेकरून नंतर येणारे सरकार नामनियुक्त 12 सदस्यांच्या नेमणुका करेल. पण हे केवळ स्वप्नरंजन आहे. सरकारला कोणताही धोका नाही. या राजकारणात राज्यपाला नावाची संस्था नाहक बदनाम केली जात आहे. राज्यपालांच्या नावे परस्पर कोणी हे राजकारण करत असेल तर राज्यपालांनीच ते रोखायला हवे, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीवेळीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरुन असाच वाद निर्माण झाला होता. त्यावेळीही संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर अनेकदा खरमरीत टीका केली होती. राजभवन हा फालतू राजकारणाचा अड्डा झाल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दुखावले गेले होते. अखेर संजय राऊत यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेना आणि राज्यपाल यांच्यातील तणाव आता निवळेल, असे वाटत होते. परंतु, त्यानंतरही राऊत यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणे सुरुच ठेवले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Movements-to-overthrow-Maharashtra-government-begin-by-October</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 05 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा द्या: ॲड. यशोमती ठाकूर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Allow-pregnant-critically-ill-female-employees-to-work-from-home--AdvYashomati-Thakur</link>
            <description>मुंबई : रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार आदी आजार असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा धोका पाहता त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी, तसेच घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी महिला व बालविकासमंत्री ॲ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-05/yashomati-thakur.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार आदी आजार असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा धोका पाहता त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी, तसेच घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.मागण्यांसंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाने ॲड. ठाकूर यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. कोविड-19 चा संसर्ग होऊन स्वत:स तसेच बाळाला धोका पोहोचू नये यासाठी अनेक गर्भवती महिला अधिकारी-कर्मचारी आपल्या मूळ गावी गेल्या आहेत. तसेच लॉकडाऊन संदर्भातील आदेशामुळे वाहतुकीचे निर्बंध असल्यामुळे त्यांना कार्यालयात उपस्थित राहणे शक्य झालेले नाही. 50 पेक्षा जास्त वय असलेल्या उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित विकार, हृदयविकार, फुप्फुस व श्वसनाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींना कोविड संसर्गातून धोकादायक स्थिती निर्माण होण्याची अधिक शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनेही या गटातील शासकीय महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून सूट द्यावी; खूपच अत्यावश्यक असेल तर त्यांना त्यांच्या घराजवळच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करु देण्याच्या पर्यायावर विचार व्हावा. तसेच घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मंत्री ॲड. ठाकूर यांनी पत्रात केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Allow-pregnant-critically-ill-female-employees-to-work-from-home--AdvYashomati-Thakur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 04 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एमएमआरडीए कंत्राटदारांकडील 17 हजार पदांच्या भरतीसाठी 6 जुलैपासून ऑनलाईन रोजगार मेळावे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-job-fair-from-July-6-for-recruitment-of-17000-posts-from-MMRDA-contractors</link>
            <description>मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत विविध कामे   करणाऱ्या कंत्राटदार यांचेकडील सुमारे 17 हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य   विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन   करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 2 हजार 923 पदांची भरती केली जाणार   आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन   केंद्र या कार्यालयाने 6 ते 8 जुलै 2020 या कालावधीत तर मुंबई उपनगर आणि   मुंबई शहर या कार्यालयांनी 8 ते 12 जुलै या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी   6 वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या   https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन रोजगार   मेळाव्याचे आयोजन केले आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे   मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यातून बरेचशे कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार   स्थलांतरीत झाले आहेत. परंतु राज्याच्या विकासासाठी राज्यातील पायाभूत   प्रकल्प सुरू राहण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश   विकास प्राधिकरण यांचे अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदार यांच्याकडे सुमारे   17 हजार गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सिंग करणारे), फिटर (बार   बेंडिंग व फिक्सिंग करणारे), वेल्डर, इलेक्ट्रिशियन व वायरमन अशा शै</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-04/MAHASWAYAM.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत विविध कामे   करणाऱ्या कंत्राटदार यांचेकडील सुमारे 17 हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य   विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन   करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 2 हजार 923 पदांची भरती केली जाणार   आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन   केंद्र या कार्यालयाने 6 ते 8 जुलै 2020 या कालावधीत तर मुंबई उपनगर आणि   मुंबई शहर या कार्यालयांनी 8 ते 12 जुलै या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी   6 वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या   https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन रोजगार   मेळाव्याचे आयोजन केले आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे   मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यातून बरेचशे कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार   स्थलांतरीत झाले आहेत. परंतु राज्याच्या विकासासाठी राज्यातील पायाभूत   प्रकल्प सुरू राहण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश   विकास प्राधिकरण यांचे अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदार यांच्याकडे सुमारे   17 हजार गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सिंग करणारे), फिटर (बार   बेंडिंग व फिक्सिंग करणारे), वेल्डर, इलेक्ट्रिशियन व वायरमन अशा शैक्षणिक   पात्रतेच्या कुशल आणि अकुशल कामगार (श्रमिक) मनुष्यबळाची आवश्यकता आहे.   यापैकी ऑनलाईन मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात 2 हजार 923 पदे भरली जाणार   आहेत. ही विविध प्रकारची रिक्तपदे विभागाच्या   https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली   आहेत. ही रिक्तपदे मुख्यत: मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील   आहेत. एमएमआरडीएची विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे एकूण सुमारे 17   हजार रिक्तपदे आहेत. हे कंत्राटदार त्यांच्याकडील रिक्तपदे टप्याटप्प्याने   कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर अधिसूचित करीत आहेत.   त्यांच्याकडील रिक्तपदे जसजशी अधिसूचित करण्यात येतील त्याप्रमाणे भविष्यात   वेळोवेळी अशा प्रकारचे ऑनलाइन रोजगार मेळावे पुन्हा आयोजित करुन ही पदभरती   करण्यात येईल.ही रिक्तपदे भरण्याकरिता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर   निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून   देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्याचा   लॉकडाऊनचा कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे आयोजन करणे शक्य व योग्य   नसल्याने या विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत   आहेत.अर्ज कसा करावाराज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य   विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या   वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment –   Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक   म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.   तसेच, ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in   वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment – Job   Seeker (Find a Job) – Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव   इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर   नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त   होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) –   Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून   Login वर क्लिक करावे. त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील   Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या   रोजगार मेळाव्यांच्या यादीतील Thane अथवा Mumbai Suburban जिल्हा निवडून   त्यातील Action – view details या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती   पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर   क्लिक करावे. त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो.   रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर   इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते. त्यामुळे   त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी   इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या   रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागामार्फत   करण्यात आले आहे.तसेच, रिक्तपदांची माहिती वेबपोर्टलवर नोंदणी अथवा   Apply करण्यासाठी काही समस्या येत असल्यास विभागाच्या जिल्हास्तरावरील   सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र   यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दूरध्वनीवर अथवा कार्यालयात प्रत्यक्ष   संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त श्री.   दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे. राज्यातील संबंधित जिल्ह्यातील जिल्हा   कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे पत्ते व   दूरध्वनी क्रमांक https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलमधील   “Field Offices” या टॅबमध्ये उपलब्ध आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-job-fair-from-July-6-for-recruitment-of-17000-posts-from-MMRDA-contractors</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 04 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना व पावसाळ्यातील आजारांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Institutions-should-work-in-coordination-to-fight-corona-and-monsoon-diseases-together-Chief-Minister-Uddhav-Thackeray</link>
            <description>मुंबई : मुंबईसह राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाळ्यातील आपत्तीला सामोरे जातानाच कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. मुंबईमध्ये याकाळात क्वारंटाईनची सुविधा वाढवितानाच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुंबईमधील पावसाळ्यातील तयारी आणि कोरोना प्रतिबंध यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्यासह महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त, सह </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-04/lokdwnextend.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबईसह राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाळ्यातील आपत्तीला सामोरे जातानाच कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. मुंबईमध्ये याकाळात क्वारंटाईनची सुविधा वाढवितानाच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुंबईमधील पावसाळ्यातील तयारी आणि कोरोना प्रतिबंध यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्यासह महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त, सह आयुक्त, वॉर्ड अधिकारी आदी सहभागी झाले होते.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनासंदर्भात राज्यात जे काम सुरू आहे त्याबद्दल केंद्रीय पथकाने कौतुक केले आहे. मुंबई यंत्रणा अहोरात्र मेहनत करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र लढाई अजून संपलेली नाही. कोरोना रुग्ण अजुनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण आहे. ते कमी झाले पाहिजे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना त्यांना स्टेरॉईड दिले जात आहे. त्याबाबत सर्व कोरोना रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात आणि त्यानुसारच उपचारात त्याचा वापर केला जावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पावसाचे पुढील काही महिने सर्वांसाठी आव्हानाचे आहे. पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, ताप या रुग्णांची संख्या कोरोना उपचार केंद्रांवर वाढणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. ट्रेकींग आणि टेस्टींग वाढविण्यात यावे आणि संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा देखील वाढवावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. मुंबईत ज्या ठिकाणी अर्धवट बाधकामे होऊन इमारती ओस पडलेल्या आहेत अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती केंद्रे हो नये याकरिता फवारणीचे काम हाती घ्यावे. भूमिगत कामांच्या ठिकाणी देखील पाणीसाठा होऊन डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ शकतात ते वेळीच नष्ट करा असे त्यांनी सांगितले.महापालिकेने एमएमआरडीए, रेल्वे, बीपीटी, मेट्रो, एअरपोर्ट ॲथोरटी, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग यासारख्या सर्व संबंधित यंत्रणांची समन्वय बैठक आयोजित करून सर्व कामांना गती द्यावी. रस्त्यांच्या खड्ड्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांचे एकत्रित पथक स्थापन करण्यात यावे. रस्ता कुणाच्याही ताब्यातील असो, त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि रस्ता दुरुस्तीचे काम केले पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. गणेशोत्सव काळात आरोग्य तपासण, रक्तदान, प्लाझ्मादानासारखे उपक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यासाठी नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी मंत्री ॲड. परब म्हणाले की, मुंबईत पावसामुळे तुंबणारे पाणी, रस्त्यांवर पडणारे खड्डे आदी बाबत मुंबई महापालिकेसह मुंबईत अन्य ज्या विविध यंत्रणा आहेत त्यामध्ये समन्वय ठेवण्यात यावा. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, श्री. चहल, श्री. मेहता यांनी विविध मुद्दे मांडले. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पावसाळा आणि कोरोना यासंबंधात करण्यात येत असेलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Institutions-should-work-in-coordination-to-fight-corona-and-monsoon-diseases-together-Chief-Minister-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 03 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंकजा मुंडेंना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार : चंद्रकांत पाटील ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Pankaja-Munde-will-get-big-responsibility-at-the-center-Chandrakant-Patil</link>
            <description>मुंबई : पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची घोषणा आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. केंद्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी पंकजा मुंडेंना दिली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. विधानसभेत मुख्य प्रतोद हे आशिष शेलार, माधुरी मिसाळ असतील असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. मात्र सर्वात महत्त्वाची घोषणा त्यांनी केली ती ही की पंकजा मुंडे यांना केंद्रीय कार्यकारिणीत मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. भाजपाचे मुख्य प्रवक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-03/pankajamunde.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची घोषणा आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. केंद्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी पंकजा मुंडेंना दिली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. विधानसभेत मुख्य प्रतोद हे आशिष शेलार, माधुरी मिसाळ असतील असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. मात्र सर्वात महत्त्वाची घोषणा त्यांनी केली ती ही की पंकजा मुंडे यांना केंद्रीय कार्यकारिणीत मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते म्हणून केशव उपाध्येंना जबाबदारी दिल्याचंही त्यांनी जाहीर केलं.पंकजा मुंडेंना केंद्रात कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळेल, कोअर कमिटीच्या सदस्या त्या 100 टक्के असतील. केंद्रातली जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल असं चंद्रकांत पाटील यांनी काही वेळापूर्वीच झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या दोन वेगळ्या खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजाताई नाराज आहेत म्हणून त्यांना ही जबाबदारी दिली असं काहीही नाही. आमच्या पक्षात कुणीही नाराज नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.” करोना संकटामुळे भाजपाची कार्याकारिणी जाहीर करायची राहिली होती. कोणतीही घोषणा सगळ्यांशई बोलून, सगळ्यांना बरोबर घेऊन करायची असते, त्यामुळे थोडा वेळ लागला. माझ्याबरोबर 12 प्रदेश उपाध्यक्ष आहेत. पाच सेक्रेटरी म्हणजेच सरचिटणीस आहेत. त्याशिवाय एक महामंत्री संघटन म्हणजे सरचिटणीस संघटन असे सहा सरचिटणीस आहेत. एक खजिनदार आणि 12 सरचिटणीस आहेत.भाजप कार्यकारणी12 प्रदेश उपाध्यक्ष5 सर चिटणीस (प्रदेश महामंत्री)एक कोषाध्यक्ष5 मोर्चाचे अध्यक्षसरचिटणीस - सुजित सिंघ ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीयउपाध्यक्ष : राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हाळवणकर, प्रसाद लाड, प्रीतम मुंडे, चित्रा वाघ यांच्यासह इतर नावे आहेत.कोषाध्यक्ष : मिहीर कोटेचाप्रतोद : माधुरी मिसाळउमा ताई खापरे - महिला मोर्चा अध्यक्षविक्रांत पाटील, पनवेल - युवा मोर्चा अध्यक्ष ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Pankaja-Munde-will-get-big-responsibility-at-the-center-Chandrakant-Patil</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 02 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात आत्तापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/More-than-one-lakh-corona-patients-have-been-cured-in-the-state-so-far</link>
            <description>मुंबई : कोरोना काळात एक सुखद बातमी समोर आली आहे. राज्यात मागील 24 तासांमध्ये 8 हजार 18 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख एक हजार 172 इतकी झाली आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.21 टक्के झाले आहे. दरम्यान आज राज्यात 6 हजार 330 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-02/hmmaharshtra.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना काळात एक सुखद बातमी समोर आली आहे. राज्यात मागील 24 तासांमध्ये 8 हजार 18 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख एक हजार 172 इतकी झाली आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.21 टक्के झाले आहे. दरम्यान आज राज्यात 6 हजार 330 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात मागील 24 तासांमध्ये 125 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.राज्यात ज्या 125 कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत त्यातले 110 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत तर उर्वरीत 15 मृत्यू हे मागील कालावधीतले आहेत. सध्या राज्यातला मृत्यू दर 4.38 टक्के इतका झाला आहे.आज पर्यंत राज्यात पाठवण्यात आलेल्या 10 लाख 20 हजार 368 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी एक लाख 86 हजार 626 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 64 शासकीय आणि 50 खासगी अशा एकूण 114 प्रयोगशाळा कोविड-19 साठी कार्यरत आहेत.1 जुलै 2020 पर्यंत देशात 90 लाख 56 हजार 173 चाचण्या झाल्या आहेत ज्यापैकी 11.26 टक्के चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. मागील चोवीस तासांमध्ये राज्यात 6 हजार 330 रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या एक लाख 86 हजार 626 इतकी झाली आहे. ज्यापैकी एक लाख एक हजार 172 बरे होऊन घरी गेले आहेत.सध्याच्या घडीला राज्यात 5 लाख 72 हजार 32 लोक होम क्वारंटाइन आहेत तर 41 हजार 741 लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला 77 हजार 260 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/More-than-one-lakh-corona-patients-have-been-cured-in-the-state-so-far</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 02 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनाही कोरोनाची लागण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-head-of-the-Covid-Task-Force,-Dr-Sanjay-Oak-also-contracted-corona</link>
            <description>मुंबई : राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.डॉ. ओक हे सध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-02/sanjayoke.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.डॉ. ओक हे सध्या ऑक्सिजन सप्लायवर आहेत. ते हाय फ्रिक्वेंसी नेजल कॅन्युला (HFNC) म्हणजेच रेस्पिरेटरी सपोर्टवर आहेत. ते सध्या आयसीयूमध्ये आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 एप्रिलला कोव्हिड टास्क फोर्सची घोषणा केली होती. मृत्यूदर कमी करण्यासाठी तसेच कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत अभ्यास करून सूचना देण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती.या टास्क फोर्समध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांचा समावेश असून डॉ. संजय ओक हे या टास्कचे प्रमुख आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-head-of-the-Covid-Task-Force,-Dr-Sanjay-Oak-also-contracted-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 02 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जव्हारमध्ये धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Five-youths-drowned-while-going-to-enjoy-a-waterfall-in-Jawahar</link>
            <description>पालघर : धबधब्यावर पोहोण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी जाणं तरुणांच्या जीवावर बेतलं आहे. जव्हारपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर केळीचापाडा (काळशेती ) येथील काळमांडवी धबधब्यावर फिरायला गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर जव्हार शहरात हळहळ व्यक्त होत आहे.सध्या लॉकडाऊन असल्यामुळ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-02/jawahar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पालघर : धबधब्यावर पोहोण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी जाणं तरुणांच्या जीवावर बेतलं आहे. जव्हारपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर केळीचापाडा (काळशेती ) येथील काळमांडवी धबधब्यावर फिरायला गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर जव्हार शहरात हळहळ व्यक्त होत आहे.सध्या लॉकडाऊन असल्यामुळे जव्हार बाजरपेठ बंद असल्याने, अंबिका चौक येथील 13 तरुण काळमांडवी धबधब्यावर बाईक घेऊन पोहण्यासाठी आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. तसेच हा धबधबा खूप मोठा व खोल दरीत आहे. येथे पावसाळ्यात खाली उतरणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. यात तीन मोठ मोठे पाण्याचे डोह आहेत. मात्र येथे गेलेल्या यातील काही तरुणांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरता आला नाही आणि खोलीचा अंदाज न आल्याने या डोहात एकाच वेळी पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे.मृत्यांची नावेनिमेश पटेल, देवेंद्र (बाळा) फलटणकर, देवेंद्र(दादू) वाघ, प्रथमेश चव्हाण, जय(रिंकू) भोईर अशी मृतांची नावं आहेत. हे पाचही तरुण 18 ते 22 वयोगटातील आहेत. बुडालेल्या पाचही तरुणांचे मृतदेह अग्निशमन दल, एनडीआरएफ यांच्या मदतीने पाण्याबाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदन करण्यासाठी जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघर जिल्हा पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुनील भुसारा यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास जव्हारचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे करत आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Five-youths-drowned-while-going-to-enjoy-a-waterfall-in-Jawahar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 02 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उद्योग क्षेत्रातील नव्या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा : सुभाष देसाई ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Marathi-youth-should-take-advantage-of-new-opportunities-in-industry-Subhash-Desai</link>
            <description>मुंबई : आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग सुरू होणार आहेत, याद्वारे कोकणातील छोट्या-मोठ्या उद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. कोकण उद्योग फोरमच्यावतीने ‘ग्रामीण उद्योगांतील संधी’ या विषयावरील वेबिनारमध्ये मंत्री देसाई बोलत होते. मुंबई व परिसरातील सुमारे दोनशे छोटे-मोठे उद्योजक यात सहभागी झाले होते.उद्योगाला चालना देण्यासाठी राज्यशासन सातत्याने प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून सध्या 70 हजार उद्योग झाले आहेत. त्याद्वारे सुमारे 16 लाख कामगार रुजू झाले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-02/subhashdesai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग सुरू होणार आहेत, याद्वारे कोकणातील छोट्या-मोठ्या उद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. कोकण उद्योग फोरमच्यावतीने ‘ग्रामीण उद्योगांतील संधी’ या विषयावरील वेबिनारमध्ये मंत्री देसाई बोलत होते. मुंबई व परिसरातील सुमारे दोनशे छोटे-मोठे उद्योजक यात सहभागी झाले होते.उद्योगाला चालना देण्यासाठी राज्यशासन सातत्याने प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून सध्या 70 हजार उद्योग झाले आहेत. त्याद्वारे सुमारे 16 लाख कामगार रुजू झाले आहेत. अलीकडेच राज्य शासनाने काही परदेशी कंपन्यांसोबत 24 हजार कोटींचे सामजंस्य करार केले आहेत. यातील बरेच उद्योग हे कोकणात सुरू होणार आहेत. याद्वारे कोकणातील लघु उद्योजकांसाठी नवीन संधी खुल्या होणार आहेत. त्याचा कोकणातील उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे देसाई म्हणाले.राज्यशासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी 500 कोटी रुपयांची तरदूत केलेली आहे. त्यातील बहुतांश हिस्सा कोकणासाठी राखीव ठेवला आहे. सेवा उद्योगासाठी दहा लाख तर मोठ्या भांडवलासाठी पन्नास लाखांपर्यंत कर्ज काढता येईल. या दोन्ही योजनांमध्ये उद्योजकांचा हिस्सा केवळ 10 टक्के असेल. बाकीचे सर्व पैसे राज्य सरकार घालणार आहे. राज्यशासनाने हमी घेतल्याने बँकांकडून विनातारण कर्ज मिळणार आहे. या योजनेत कोकणातील तरुणांना मोठी संधी आहे.ते पुढे म्हणाले, कोकणात कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. फळफळाव मोठ्या प्रमाणात आहे. यावर प्रक्रिया करणारे, साठवणूक करणारे उद्योग सुरू करावेत. याखेरीज समूह विकास योजना राबविली जात आहे. यासाठी दहा कोटी रुपये उपलब्ध आहेत. उद्योजकांनी एकत्र येऊन काम केल्यास फायदा होईल. अन्न प्रक्रिया उद्योगाला राज्य सरकारने चालना दिली आहे. अन्न आणि फळ प्रक्रिया उद्योग केल्यास त्यासाठी प्रशिक्षण देण्याची शासनाने सोय केली आहे.नव्या उद्योजकांसाठी एमआय़डीसी तयार गाळे उपलब्ध करून देणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील नवउद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने तंत्रज्ञान क्षेत्रात अभिनव प्रयोग करणाऱ्या जिल्ह्यांना इनोव्हेशन डिस्ट्रिकचा दर्जा दिला जातो. महाराष्ट्रातून रत्नागिरी जिल्ह्याचा यासाठी विचार व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे देसाई म्हणाले.याशिवाय रायगड जिल्ह्यातील नवीन एमआयडीसी मंजूर झाली आहे. य़ा ठिकाणी अनेक मोठे उद्योग सुरू होणार आहेत. विशेषतः अभिनव असे फार्मा पार्क या ठिकाणी सुरू केले जाणार आहे. कोकणातील पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला चालना दिली जाईल, असेही देसाई यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Marathi-youth-should-take-advantage-of-new-opportunities-in-industry-Subhash-Desai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 02 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बचतगटांची उत्पादने ॲमेझॉन आणि ‘जीईएम’ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Savings-Group-products-on-Amazon-and-GEM-online-platforms</link>
            <description>मुंबई : कोरोना संकटकाळात बचतगटांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना मोठा फटका बसला होता. ग्राहकांनाही बचतगटांच्या वस्तुंपासून वंचित रहावे लागले होते. पण आता बचतगटांची उत्पादने ही ॲमेझॉन आणि ‘जीईएम’ (GeM) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आली असून त्यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना त्यांच्या वस्तू सुलभरित्या घरपोच मिळणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.मंत्री मुश्रीफ यांनी गुरुवारी मंत्रालयात या उपक्रमाचा प्रारंभ केला. यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. अरविंदकुमार, ‘उमेद’ अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, उपसंचालक दादासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते.स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादनांना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-02/hasanmushrif.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना संकटकाळात बचतगटांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना मोठा फटका बसला होता. ग्राहकांनाही बचतगटांच्या वस्तुंपासून वंचित रहावे लागले होते. पण आता बचतगटांची उत्पादने ही ॲमेझॉन आणि ‘जीईएम’ (GeM) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आली असून त्यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना त्यांच्या वस्तू सुलभरित्या घरपोच मिळणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.मंत्री मुश्रीफ यांनी गुरुवारी मंत्रालयात या उपक्रमाचा प्रारंभ केला. यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. अरविंदकुमार, ‘उमेद’ अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, उपसंचालक दादासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते.स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेद अभियानामार्फत विविधस्तरावर सरस प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. परंतु स्वयंसहाय्यता समुहांनी तयार केलेल्या उत्पादनांना वर्षभर मागणी राहते. त्यामुळे प्रदर्शन संपल्यानंतरही ग्राहकांना बचतगटांच्या वस्तू वर्षभर मिळाव्यात यासाठी अॅमेझॉन व जीईएम (GeM) सारखी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सध्या अॅमेझॉनवर ३३ तर जीईएम पोर्टलवर ५० उत्पादनांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे या उत्पादनांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होत आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.प्रायोगिक तत्वावर कागदी बॅग्स व टेराकोटा दागिने अशा दोन उत्पादनांची नोंदणी या संकेस्थळावर करण्यात आली होते. याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता 33 उत्कृष्ठ उत्पादनांची या संकेस्थळांवर नोंदणी करण्याचे ठरले. वर्धा जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समुहांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची नोंदणी ॲमेझॉन संकेतस्थळावर करण्यात आली आहे. ॲमेझॉनवर सध्या 33 उत्पादने अपलोड केली आहेत. यामध्ये विविध प्रकारचे पापड (8 प्रकार), पेपर बॅग (4 प्रकार), टेराकोटा ज्वेलरी (4 प्रकार), सरगुंडे, कुरडई, हळद पावडर, मसाले (4 प्रकार), रेशमी ज्वेलरी (6 प्रकार), शेवई, मुंगवडी, न्युट्री बिस्किट, मास्क (8 प्रकार) यांचा समावेश आहे.राज्यात आतापर्यंत 4.62. लाख बचतगट स्थापनराज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा उमेद अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटूंबातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचे जीवनमान उंचावणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यानुसार आजपर्यंत राज्यात 4.62 लक्ष स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यात आले आहे. त्यामध्ये 46.70 लक्ष ग्रामीण कुटुंबांचा समावेश आहे. 19 हजार 606 ग्रामसंघ, 795 प्रभाग संघ, 8 हजार 405 उत्पादक गट तर 15 उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आल्या आहेत. कृषी व बिगर कृषी क्षेत्रात 14.48 लक्ष कुटुंबानी आपल्या उपजीविकेचे किमान 2 पेक्षा जास्त स्त्रोत विकसीत केले आहेत. माहे मे 2020 पासून एकूण रुपये 2 लाख 07 हजार 450 इतक्या रकमेची विक्री झालेली आहे. अशाप्रकारे राज्यातील बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनमार्फत सध्या देशभर उपलब्ध असून लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Savings-Group-products-on-Amazon-and-GEM-online-platforms</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 01 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईत पुन्हा जमावबंदीचे आदेश; कलम 144 लागू  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Re-mobilization-order-in-Mumbai-Section-144-applies</link>
            <description>मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून मुंबईत पुन्हा एकदा भारतीय दंडसंविधानातील कलम 144 लागू करण्यात आलं आहे. बुधवारी रात्रीपा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-07-01/jamvbandi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून मुंबईत पुन्हा एकदा भारतीय दंडसंविधानातील कलम 144 लागू करण्यात आलं आहे. बुधवारी रात्रीपासूनच मुंबईत हे कलम लागू करण्यात येणार असून, परिणामी शहरामध्ये पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 15 जुलै रात्रौ 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल. यारम्यान पहाटे 5 ते रात्री 9 वाजता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामासाठी बाहेर पडण्याची मुभा असेल. तर, सर्वसामान्य नागरिकांना मात्र आवश्यक कामांसाठी घराबाहेर फक्त 2 किलोमीटरपर्यंतच्या अंतरातच प्रवास करता येणार आहे. पोलिस आयुक्त प्रणय अशोक यांनी याबाबतचे आदेश जारी केले. ज्याअंतर्गत एक किंवा त्याहून अधिक व्यक्तिंना सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मज्जाव घालण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त इतरही कोणत्याच ठिकाणी व्यक्तींना एकत्र न जमण्याचे आदेश या कलमाअंतर्गत देण्यात आले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Re-mobilization-order-in-Mumbai-Section-144-applies</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सोलापुरात ९३ वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/93-year-old-grandmother-freed-from-coronation-in-Solapur</link>
            <description>मुंबई : सोलापुरात ९३ वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त वेळेत तपासणी आणि त्वरित उपचाराचा झाला फायदा सोलापुरातील मुळेगाव (साईनगर) येथील ९३ वर्षांच्या आजी जबरदस्त इच्छाशक्ती, वेळेत तपासणी, योग्य निदान आणि त्वरित उपचार मिळाल्याने कोरोनामुक्त झाल्या.घरात कमावतं कोणी नाही, एक मुलगा त्याचेही वय 63 च्या वर. दुसरी मुलगी कर्णबधीर. अशा परिस्थितीत ९३ वर्षांच्या आजींचा भाऊ सारीच्या आजाराने मयत झाला. आजीचा संपर्क भ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-30/coronanegative.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सोलापुरात ९३ वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त वेळेत तपासणी आणि त्वरित उपचाराचा झाला फायदा सोलापुरातील मुळेगाव (साईनगर) येथील ९३ वर्षांच्या आजी जबरदस्त इच्छाशक्ती, वेळेत तपासणी, योग्य निदान आणि त्वरित उपचार मिळाल्याने कोरोनामुक्त झाल्या.घरात कमावतं कोणी नाही, एक मुलगा त्याचेही वय 63 च्या वर. दुसरी मुलगी कर्णबधीर. अशा परिस्थितीत ९३ वर्षांच्या आजींचा भाऊ सारीच्या आजाराने मयत झाला. आजीचा संपर्क भावाशी आला होता, यातूनच आजीला कोरोनाची बाधा झाली होती.भाऊ मृत झाल्याचे तालुका प्रशासनाला समजल्यानंतर पारधी वस्तीवर वेळेत उपाययोजना केल्या. आजींचा स्वॅब 13 जूनला घेण्यात आला, त्या काळात आजीला टाकळी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या काळात त्यांना सकस आहार देण्यात आला. संघर्ष करण्याची सवय, रोगप्रतिकारशक्ती आणि जगण्याची इच्छाशक्ती यामुळे आजी घाबरल्या नाहीत. त्यांनी दाखविलेले धैर्य सर्वांना अनुकरणीय आहे.आजीबाईंच्या इच्छाशक्तीमुळे आजाराने गंभीर स्वरूप धारण केले नाही. सिंहगड कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आजींना ठेवण्यात आले होते. या ठिकाणी वेळेवर दोनवेळा चहा, भरपेट जेवण दिले जात होते. रोज डॉक्टर तपासणी आणि रूग्णांची विचारपूस करून जात होते. डॉक्टरांनी दिलेला आधार यामुळेच रूग्णांचा निम्मा आजार हद्दपार होत आहे. आजीबाई कोरोनाला धीराने तोंड देत होत्या. 14 दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली राहिल्यानंतर शनिवारी (27 जूनला) आजीबाई कोरोनामुक्त होऊन घरी आल्या आहेत. मला पहिल्यापेक्षा आता अधिक चांगले वाटत आहे, असे त्यांनी सांगितले.दुपारी आयुर्वेदिक काढा आणि काही औषधे दिली जात होती, यामुळे मला आजारी असल्याचे जाणवलेच नाही. दोन वेळा जेवण करून निवांत झोप घेत होते. घरातल्यापेक्षा चांगली सोय झाली होती, फक्त एकाच गोष्टीचे वाईट वाटायचे कोंडून असल्याने ओळखीची लोकं बोलायला नसायची. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/93-year-old-grandmother-freed-from-coronation-in-Solapur</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Allow-Central-Government-employees-to-travel-in-local-train</link>
            <description>मुंबई : केंद्र शासनाची वेगवेगळी कार्यालये/आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकामधील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवनागी देण्यात यावी,अशी विनंती राज्य शासनाने रेल्वेला केली आहे. य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-30/lokaltrain.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : केंद्र शासनाची वेगवेगळी कार्यालये/आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकामधील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवनागी देण्यात यावी,अशी विनंती राज्य शासनाने रेल्वेला केली आहे. याविषयीचा अंतिम निर्णय रेल्वेमार्फत घेतला जाईल. केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये आयकर विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट, कस्टम(जकात) आणि संरक्षण(डिफेन्स) विभागाचा समावेश आहे.कार्यालयीन वेळांमधील बदलांच्या अटी आणि शर्तींसह लोकलने प्रवासाची परवानगी राहील. लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आलेली कार्यालये /आस्थापना यांच्या कार्यालय प्रमुखांनी आवश्यकता असलेल्या कर्मचाऱ्यांना पासेस देणे आवश्यक राहिल. राज्य शासनाने या आधी केंद्र शासनाच्या कार्यालयांच्या उपस्थितीसंदर्भात ज्या अटी घातल्या होत्या, त्याचे पालन करणे बंधनकारक राहील. त्याशिवाय सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग), मास्क, सॅनिटायझेशन यासारख्या बाबींचे पालन करणे आवश्यक आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Allow-Central-Government-employees-to-travel-in-local-train</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शिवभोजन थाळीचा एक कोटीहून अधिक लोकांना आधार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Shivbhojan-Thali-supports-more-than-one-crore-people</link>
            <description>मुंबई : गोरगरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. आजपर्यंत एक कोटी 870 थाळ्यांचे वितरण झाले आहे. योजनेने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.राज्यात शिवभोजन योजनेअंत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-30/sivbhojthali.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : गोरगरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. आजपर्यंत एक कोटी 870 थाळ्यांचे वितरण झाले आहे. योजनेने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत 848 केंद्रे कार्यरत असून योजनेचा विस्तार करून ही योजना तालुकास्तरापर्यंत राबविण्यात येत आहे. महिनानिहाय थाळ्यांचे वितरणजानेवारी महिन्यात 79 हजार 918, फेब्रुवारी महिन्यात 4 लाख 67 हजार 869, मार्च महिन्यात 5 लाख 78 हजार 031, एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040 आणि जून महिन्यात 29 जूनपर्यंत 29 लाख 91 हजार 755 शिवभोजन थाळ्यांचे वितरण राज्यात झाले आहे.कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात पाच रुपये थाळीप्रमाणे योजनेतून जेवण उपलब्ध करून दिल्याने काम करणारे मजूर, स्थलांतरीत लोक, बेघर लोक तसेच बाहेर गावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना या थाळीने आधार देण्याचे आणि भूक भागवण्याचे काम केले.यंत्रणेचे कौतुकया अडचणीच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अतिशय सुयोग्य पद्धतीने योजनेचे सनियंत्रण आणि व्यवस्थापन केल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विभागाच्या सर्व कर्मचारी-अधिकारी वर्गाचे, शिवभोजन केंद्राच्या चालकांचे कौतूक केले आहे.केंद्राची स्वछताशिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Shivbhojan-Thali-supports-more-than-one-crore-people</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-Cyber-appeals-to-avoid-watching-movies-web-series-on-free-websites</link>
            <description>मुंबई : सध्या अनेकजण इंटरनेटचा वापर मोफत ऑनलाईन चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी. मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळावे असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात आले आहे.ज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-30/cyber-crime.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सध्या अनेकजण इंटरनेटचा वापर मोफत ऑनलाईन चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी. मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळावे असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात आले आहे.जेव्हा एखादी व्यक्ती अशा फ्री वेबसाईटवर क्लिक करते तेव्हा त्या वापरकर्त्याच्या नकळत एखादे मालवेअर (malware) डाऊनलोड होते व ते कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील सर्व माहिती सायबर भामट्यांना पाठवते त्याचा उपयोग हे भामटे एक तर अशा नागरिकांना त्रास देऊन खंडणी मागण्यासाठी करतात किंवा अन्य आर्थिक गुन्हा करण्यासाठी त्याचा वापर करू शकतात.महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कृपया अशा मोफत वेबसाईटवर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळा . जर तुम्ही अशी एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज डाउनलोड केली असेल व ती तुम्हाला प्ले करायच्या आधी काही परवानगी (permission) मागत असेल तर अशी परवानगी देऊ नका आणि ती फाईल डिलीट करा . शक्यतो अधिकृत व खात्रीलायक वेबसाईटवरूनच चित्रपट किंवा वा वेब सिरीज पाहा. त्याला काही शुल्क असेल तर ते भरा .केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका असेही आवाहन महाराष्ट्र सायबरमार्फत करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-Cyber-appeals-to-avoid-watching-movies-web-series-on-free-websites</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 29 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बृहन्मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांच्या संचालकपदी प्रथमच महिला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/For-the-first-time,-a-woman-has-been-appointed-as-the-Director-of-Engineering-Services-and-Projects-of-the-Greater-Mumbai-Municipal-Corporation</link>
            <description>मुंबई : १९८४ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असणाऱ्या अभियंता श्रीमती अर्चना आचरेकर यांची संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) या पदावर महापालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच नेमणूक केली आहे. यानिमित्ताने अभियांत्रि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-29/sanchalkmahila.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : १९८४ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असणाऱ्या अभियंता श्रीमती अर्चना आचरेकर यांची संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) या पदावर महापालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच नेमणूक केली आहे. यानिमित्ताने अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प विषयक संचालकपदी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची नेमणूक झाली आहे. यापूर्वी श्रीमती आचरेकर या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'नगर अभियंता' अर्थात 'सिटी इंजिनिअर' म्हणून कार्यरत होत्या.भारतातील अभियांत्रिकीय शिक्षणाचा पाया घालणाऱ्या मुंबईतील 'वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट' येथून अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर श्रीमती आचरेकर या जानेवारी 1984 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत दुय्यम अभियंता म्हणून रुजू झाल्या होत्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आपल्या कारकिर्दीदरम्यान त्यांनी विविध खात्यातील विविध पदांवर काम केले आहे. श्रीमती आचरेकर यांची 'संचालक' पदी नियुक्ती झाल्यामुळे प्रथमच या पदावर एक जेष्ठ महिला अधिकारी विराजमान झाल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/For-the-first-time,-a-woman-has-been-appointed-as-the-Director-of-Engineering-Services-and-Projects-of-the-Greater-Mumbai-Municipal-Corporation</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Greetings-to-Chhatrapati-Shahu-Maharaj</link>
            <description>पुणे : येथील विधान भवनाच्या 'झुंबर' हॉल मध्ये जयंतीनिमित्त   राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून   उपमुख्यमंत्री अज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-26/sshahumaaharajjayanti.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुणे : येथील विधान भवनाच्या 'झुंबर' हॉल मध्ये जयंतीनिमित्त   राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून   उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले.यावेळी माजी केंद्रीय   मंत्री खासदार शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री   राजेश टोपे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खा. वंदना चव्हाण, खा. गिरीश   बापट, खा. श्रीरंग बारणे, खा. अमोल कोल्हे यांच्या सह लोकप्रतिनिधी उपस्थित   होते. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम,   पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण   हर्डीकर उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Greetings-to-Chhatrapati-Shahu-Maharaj</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वैद्यकीय परीक्षांचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Medical-examination-schedule-will-be-announced-45-days-in-advance</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा 16 जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षेचे वेळापत्रक 45 दिवस आधी जाहीर करण्यासह दरवर्षीप्रमाणे दोन पेपर मध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-26/amitdeshmukh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा 16 जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षेचे वेळापत्रक 45 दिवस आधी जाहीर करण्यासह दरवर्षीप्रमाणे दोन पेपर मध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.वैद्यकीय परीक्षांबाबतची भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मार्गदर्शक तत्त्वे व सूचना आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासह या क्षेत्रातील तज्ज्ञांची मते विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने परीक्षा न घेण्याच्या मुद्यावर काहीसा प्रतिकूल प्रतिसाद दिल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता सुरक्षेच्या सर्व बाबी विचारात घेऊन या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ देऊन त्यांच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर त्यांना परीक्षा देता येईल. विद्यार्थी-पालक यांच्यासमोरील अडचणी लक्षात घेऊन नियोजित परीक्षा पद्धती अधिक सोपी आणि सोयीची करण्याचा प्रयत्न अजूनही करण्यात येत आहे. याउपरही अपवादात्मक परिस्थिती उद्भवल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि सुरक्षा याबाबत ठाम भूमिका घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.शासनाच्या या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक होणार असून सर्व वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Medical-examination-schedule-will-be-announced-45-days-in-advance</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक - अजित पवार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Rajarshi-Shahu-Maharajs-thoughts-on-social-justice-are-always-a-guide-Ajit-Pawar</link>
            <description>मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक, पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक असून त्याच विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-26/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक, पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक असून त्याच विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पुरोगामी, क्रांतिकारक विचार दिला. बहुजन समाजातील मुलांसाठी वसतिगृहे सुरु केली. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी धरणे बांधली. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे देशातील थोर समाजसुधारक होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक विचार त्यांनीच खऱ्या अर्थानं पुढे नेला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली, त्यांना प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा निर्मुलन, अस्पृश्यता निवारणाचे काम केले. अनिष्ट प्रथा, वाईट रुढी, चुकीच्या परंपरावर बंदी घातली. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत आपल्या राज्यात त्यासंबंधीचा कायदा केला. सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक असलेले राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी, प्रगत, दूरदृष्टीपूर्ण विचारांमुळे नेहमीच आपल्यासाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले.राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार यंदा राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक, ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. तात्याराव लहाने यांचेही अभिनंदन केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Rajarshi-Shahu-Maharajs-thoughts-on-social-justice-are-always-a-guide-Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आशा स्वयंसेविकांच्या आणि गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Aasha-volunteers-and-group-promoters-honorarium-will-increase</link>
            <description>मुंबई : आशा स्वयंसेविकांच्या आणि गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व आशा स्वयंसेविकांच्या मानधनात दोन हजार रूपये तर आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात तीन हजार रुपये कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्याने राज्यातील आशा स्वयंसेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्यातील सर्व आशा स्वयंसेविकांच्या मानधनात दोन हजार रूपये तर आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात तीन हजार रुपये कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-26/aashaworker.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : आशा स्वयंसेविकांच्या आणि गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व आशा स्वयंसेविकांच्या मानधनात दोन हजार रूपये तर आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात तीन हजार रुपये कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्याने राज्यातील आशा स्वयंसेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्यातील सर्व आशा स्वयंसेविकांच्या मानधनात दोन हजार रूपये तर आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात तीन हजार रुपये कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय राज्याचे बीच शॅक धोरण तयार करण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आल्याने समुद्रकिनारी पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत.मंत्रिमंडळ झालेल्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.1) महाराष्ट्र राज्य व्यवसाय,व्यापार,आजिविका व नोक-या यावरील कर अधिनियम, 1975 यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यावरील कर(सुधारणा) अध्यादेश, 2020 प्रख्यापित करण्यास मंजुरी.2) महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (व्दितीय सुधारणा) अध्यादेश, 2020 प्रख्यापित करण्यास मंजुरी.3) रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग योजना सुरू करण्यास मान्यता. फलोत्पादन शेतकऱ्यांना होणार लाभ.4) हंगाम 2019-20 मध्ये हमी भावाने खरेदी केलेल्या कापसाचे शेतक-यांचे चुकारा अदा करण्यासाठी बँकांकडून नजरगहाण कर्ज घेण्यास कापूस पणन महासंघाला शासन हमी देण्यास मान्यता.5) माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण – 2015 ला नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत देण्यात आली मुदतवाढ.6) कोविड-19 च्या पश्चात उद्योग वाढीसाठी राज्य शासनाची गतिमान पाऊले. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजनांची आखणी.7) राज्याचे बीच शॅक धोरण तयार करण्यास मंजुरी.समुद्रकिनारी पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध होणार.8 ) नागपूर-नागभिड या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर करण्याकरिता राज्य शासनाचा सहभाग देण्यास मान्यता.9) आशा स्वयंसेविकांच्या आणि गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ.राज्यातील आशा स्वयंसेविकांना मोठा दिलासा.10 ) एमटीडीसी जमिनीचा खासगीकरणातून विकास करणार11 ) गव्हासाठी विकेंद्रीत खरेदी योजना12) कोस्टल गुजरात बरोबर वीज खरेदी करार मान्यता ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Aasha-volunteers-and-group-promoters-honorarium-will-increase</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यातील उद्योगांना विद्युत शुल्कात सवलत :  डॉ.नितीन राऊत  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Electricity-tariff-concessions-to-industries-in-the-state-Dr-Nitin-Raut</link>
            <description>मुंबई : राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी वीज स्वस्त व्हावी यादृष्टीने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औद्योगिक वापरातील वीज शुल्क 9.3 टक्क्यावरून 7.5 टक्के करण्यास मान्यता देण्यात आल्याचे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.महाराष्ट्र वि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-26/nitinraut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी वीज स्वस्त व्हावी यादृष्टीने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औद्योगिक वापरातील वीज शुल्क 9.3 टक्क्यावरून 7.5 टक्के करण्यास मान्यता देण्यात आल्याचे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.महाराष्ट्र विद्युत शुल्क अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या प्रशुल्क अनुसूचीनुसार वर्गीकृत केलेल्या दराने वापर आकारावर किंवा वापरलेल्या ऊर्जेच्या युनिटवर विद्युत शुल्क आकारले जाते. 9.3 टक्के विद्युत शुल्काच्या दरानुसार सन 2019-2020 साठी एकूण 2275.76 कोटी रुपये इतकी विद्युत शुल्काची रक्कम होते तर 7.5 टक्के दराने विद्युत शुल्क आकारल्यास 1835.30 कोटी रुपये इतकी रक्कम होणार आहे. म्हणजे शासनाला दरवर्षी 440.46 कोटी रुपये इतकी तूट होणार आहे. आर्थिक मंदीच्या काळात राज्यात उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने औद्योगिक ग्राहकांसाठी विद्युत शुल्काचे दर 9.3 टक्क्यावरून 7.5 टक्के करण्यास मंत्री मंडळाने मान्यता दिली. याचा फायदा सर्व औद्योगिक घटकांना होऊन उद्योगधंद्यांना स्वस्तात वीज उपलब्ध होईल तसेच राज्याच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र उद्योग उभारणीस चालना मिळेल असे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले. यासंदर्भातील घोषणा नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Electricity-tariff-concessions-to-industries-in-the-state-Dr-Nitin-Raut</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भायखळा पूर्व भागात उभारलेल्या ‘जम्बो फॅसिलिटी’ कोविड उपचार केंद्रास सुनील केदार यांची भेट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Sunil-Kedar-visits-Jumbo-Facility-Kovid-Treatment-Center-in-Byculla-East</link>
            <description>मुंबई : भायखळा पूर्व परिसरातील केंद्र सरकारच्या ‘रीचर्डसन आणि क्रुडास’ कंपनीच्या परिसरात महापालिकेने उभारलेल्या एक हजार ‘बेड’ क्षमतेच्या ‘जम्बो फॅसिलिटी’ कोविड उपचार केंद्रास पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी भेट देऊन पाहणी केली.कोविड 19 बाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-26/covidcenter.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भायखळा पूर्व परिसरातील केंद्र सरकारच्या ‘रीचर्डसन आणि क्रुडास’ कंपनीच्या परिसरात महापालिकेने उभारलेल्या एक हजार ‘बेड’ क्षमतेच्या ‘जम्बो फॅसिलिटी’ कोविड उपचार केंद्रास पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी भेट देऊन पाहणी केली.कोविड 19 बाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी ‘जंबो फॅसिलिटी’ अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे यापूर्वीच रुग्ण सेवेत रुजू झाली आहेत. याच शृंखलेत आता भायखळा पूर्व परिसरात असणाऱ्या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील ‘रीचर्डसन आणि क्रुडास’ कंपनीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपातील एक मोठे उपचार केंद्र उभारण्यात येत आले आहे. यात तब्बल एक हजार खाटांची क्षमता असलेले हे उपचार केंद्र आहे, अशी माहिती श्री.केदार यांना ‘इ’ विभागाचे सहायक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी दिली.कोविड 19 बाधित रुग्णांवर उपचार करताना शरीरातील प्राणवायूच्या पातळीची अर्थात ‘ऑक्सिजन लेव्हल’ची महत्त्वाची भूमिका असते. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी असणाऱ्या एक हजार खाटांपैकी 300 खाटा या ‘ऑक्सिजन बेड’ असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी 50 डॉक्टर्स, 100 नर्सेस आणि 150 परिचर व इतर वैद्यकीय कर्मचारी; असे एकूण 300 कर्मचारी दिवसाचे 24 तास अव्याहतपणे कार्यरत असणार आहेत. याव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका व रुग्णसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर बाबी देखील गरजेनुरूप उपलब्ध करून घेतल्या जाणार आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Sunil-Kedar-visits-Jumbo-Facility-Kovid-Treatment-Center-in-Byculla-East</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हुतात्मा सचिन विक्रम मोरे यांच्या स्मृतींना राज्यपालांचे अभिवादन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Governor-greets-the-memory-of-martyr-Sachin-Vikram-More</link>
            <description>मुंबई : भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असतांना वीरमरण प्राप्त झालेल्या जवान सचिन विक्रम मोरे यांच्या हौतात्माबददल राज्यपाल भगतसिंह </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-26/sachinemore.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असतांना वीरमरण प्राप्त झालेल्या जवान सचिन विक्रम मोरे यांच्या हौतात्माबददल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.महाराष्ट्राच्या मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील भारतीय लष्कराचे जवान सचिन विक्रम मोरे यांना भारत-चीनच्या सीमेवर देशासाठी कर्तव्य बजावीत असताना वीरमरण प्राप्त झाल्याचे समजून अतिशय दु:ख झाले. हुतात्मा सचिन विक्रम मोरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळव‍ितो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Governor-greets-the-memory-of-martyr-Sachin-Vikram-More</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रेल्वेने लॉकडाऊन वाढवला, 'या' तारखेपर्यंत गाड्या बंदच राहणार! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Railways-increased-lockdown-trains-will-remain-closed-till-this-date</link>
            <description>मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला. मात्र अनेक दिवसांच्या लॉकडाऊननंतरही या व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करणं, अद्याप शक्य झालेलं नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. मात्र अशा स्थितीतच रेल्वेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.रेल्वेने लॉकडाऊन वाढवला असून 12 ऑगस्टपर्यंत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-26/ir14520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला. मात्र अनेक दिवसांच्या लॉकडाऊननंतरही या व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करणं, अद्याप शक्य झालेलं नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. मात्र अशा स्थितीतच रेल्वेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.रेल्वेने लॉकडाऊन वाढवला असून 12 ऑगस्टपर्यंत रेल्वेप्रवास करता येणार नाही. रेल्वेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वेप्रवास दूरच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पॅसेंजर, मेल एक्स्प्रेस, उपनगरीय रेल्वे गाड्या 12 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्या साहाय्याने प्रवासाची स्वप्न बघणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का असणार आहे.कोव्हिड-19 मुळे जवळपास 3 महिन्यांपासून रेल्वेची सामान्य सेवा बंद आहे. त्यातच रेल्वेने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने 14 एप्रिल रोजी आणि त्याआधी करण्यात आलेल्या सर्व रेग्यूलर वेळापत्रकानुसार धावण्यात येणाऱ्या गाड्यांचे बुकिंग रद्द केले आहे. या बुकिंगचा पूर्ण रिफंड प्रवाशांना देण्यात येणार आहे. रेल्वेचे याबाबत मत स्पष्ट आहे की, सामान्य प्रवासी रेल्वे सुरु होण्यासाठी अजून बराच कालावधी जाईल.कोरोनामुळे होणार भयंकर परिणामआंतरराष्ट्रीय नाणेनिधी भारतीय अर्थव्यवस्थेवर या वर्षाचा धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 4.5 टक्क्यांनी घसरेल आणि हे घसरण ऐतिहासिक असेल, असं नाणेनिधीने म्हटलं आहे. कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यात आर्थिक उलाढाल ठप्प झाली. यामुळे ही मोठी घसरण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. पण यासोबतच 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी तेजी असेल आणि आर्थिक विकासदर हा 6 टक्क्यांपर्यंत जाईल, असा दिलासाही नाणेनिधीने दिला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Railways-increased-lockdown-trains-will-remain-closed-till-this-date</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 25 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अपयश झाकण्यासाठी मृतांचे आणि रुग्णांचे आकडे लपवले जात आहेत : प्रवीण दरेकर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Death-and-patient-figures-are-being-hidden-to-cover-up-the-failure--Praveen-Darekar</link>
            <description>वसई : सरकारच्या माध्यमातून अपयश झाकण्यासाठी कोरोनामुळे झालेल्या मृतांचे आणि रुग्णांचे आकडे लपवले जात आहेत असा आरोप करतानाच, व्यवस्थेतील दोष लपवणे हे जनतेच्या आणि आमच्याही सहन करण्यापलीकडे गेले आहे. त्यामुळे प्रशासनाला आता बदलावे लागेल. अन्यथा टोकाची भूमिका घेऊ असा इशारा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला.पालघरमधील कोरोना संबंधीत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज पालघर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी पालघर जिल्ह्यातील वसई-विरार मनपा प्रभाग समिती, आय कार्यालय येथे वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त पी. गंगाधरन यांची भेट घेऊन बैठकीच्या माध्यमातून पालघरमधील कोरोनाच्या परिस्थितीबबाबत चर्चा करून उपलब्ध आरोग्य उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी आमदार निरंजन डावखरे, महापौर प्रविण शेट्टी,उप महापौर प्रकाश रॉड्रीग्ज,(आय) प्रभाग सभापती रॉयल डायस, अप्पर पोलिस अधिक्षक विजय सागर, प्रांताधिकारी स्वप्निल तांगडे, तहसीलदार किरण सुरवसे, वैद्यकीय अधिकारी डॉ.तब्बसुम काझी उपस्थित होते.समाजाच्या जडणघडणीतील योगदानासाठी संविधानाने लोकप्रतिनिधींना महत्त्वाचे अधिकार दिले आहेत, त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनाही विशेष अधिकार आहेत. परंतु वसई-विरार आयुक्त अथवा अधिकारी यांनी कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत लोकप्रतिनिधींना किंवा पत्रकारांना विचारत न घेता त्यांचा अवमान करणे उचित नाही .त्यांचे मार्गदर्शन घेणे हे समाजासाठी हितकारक आहे. त्यामुळे याचे महत्त्व लक्षात घेऊन कोरोनाशी लढताना पालघर प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांशी समन्वयाची भूमिका घ्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-25/pravindarekar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वसई : सरकारच्या माध्यमातून अपयश झाकण्यासाठी कोरोनामुळे झालेल्या मृतांचे आणि रुग्णांचे आकडे लपवले जात आहेत असा आरोप करतानाच, व्यवस्थेतील दोष लपवणे हे जनतेच्या आणि आमच्याही सहन करण्यापलीकडे गेले आहे. त्यामुळे प्रशासनाला आता बदलावे लागेल. अन्यथा टोकाची भूमिका घेऊ असा इशारा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला.पालघरमधील कोरोना संबंधीत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज पालघर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी पालघर जिल्ह्यातील वसई-विरार मनपा प्रभाग समिती, आय कार्यालय येथे वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त पी. गंगाधरन यांची भेट घेऊन बैठकीच्या माध्यमातून पालघरमधील कोरोनाच्या परिस्थितीबबाबत चर्चा करून उपलब्ध आरोग्य उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी आमदार निरंजन डावखरे, महापौर प्रविण शेट्टी,उप महापौर प्रकाश रॉड्रीग्ज,(आय) प्रभाग सभापती रॉयल डायस, अप्पर पोलिस अधिक्षक विजय सागर, प्रांताधिकारी स्वप्निल तांगडे, तहसीलदार किरण सुरवसे, वैद्यकीय अधिकारी डॉ.तब्बसुम काझी उपस्थित होते.समाजाच्या जडणघडणीतील योगदानासाठी संविधानाने लोकप्रतिनिधींना महत्त्वाचे अधिकार दिले आहेत, त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनाही विशेष अधिकार आहेत. परंतु वसई-विरार आयुक्त अथवा अधिकारी यांनी कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत लोकप्रतिनिधींना किंवा पत्रकारांना विचारत न घेता त्यांचा अवमान करणे उचित नाही .त्यांचे मार्गदर्शन घेणे हे समाजासाठी हितकारक आहे. त्यामुळे याचे महत्त्व लक्षात घेऊन कोरोनाशी लढताना पालघर प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांशी समन्वयाची भूमिका घ्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते यांनी आयुक्तांकडे केली.मागणी मान्य करून प्रशासकीय व्यवस्थेत बदल दिसला नाही तर विरोधी पक्षनेता म्हणून लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहून सरकारला ठोस भूमिका घ्यायला लावू अशी ठाम भूमिकाही दरेकर यांनी मांडली. सरकारच्या माध्यमातून अपयश झाकण्यासाठी मृतांचे आणि रुग्णांच्या आकडे लपवले जात आहेत. व्यवस्थेतील दोष लपवणे हे जनतेच्या आणि आमच्याही सहन करण्यापलीकडे गेले आहे त्यामुळे प्रशासनाला आता बदलावं लागेल. अन्यथा टोकाची भूमिका घेऊ असा इशारा दरेकर यांनी दिला.त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर यांनी सांगितले की, वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. म्हणून कोरोनाचे संकट ओढावल्यापासून राज्यभर दौरा करत हॉस्पिटलची पाहणी आणि प्रशासनाशी चर्चा करत व्यवस्थेला हातभार लावण्याचा प्रयत्न करतोय .अशाप्रकारच्या बैठकांच्या माध्यमातून विविध प्रशासकीय यंत्रणेतील कमतरता समजून यंत्रणा गतिशील व्हायला मदत व्हावी यासाठी आमचा दौरा उपयुक्त ठरतोय. पालघर जिल्ह्यात साधारणतः तीन हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण असून 2200 च्या आसपास रुग्ण महानगरपालिका क्षेत्रात 100 हून अधिक मृत्यू पावले आहेत. अशा परिस्थितीत नेमकं काय चुकतंय? प्रशासन कुठे कमी पडतय त्याचा लेखाजोखा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठीत घेतल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.कोरोनामुळे मृत्यू झाला आहे समजू शकतो कारण ही आपत्ती सर्वांवर आली आहे. परंतु, आरोग्य व्यवस्थेतील हेळसांडपणा हा जर मृत्यूला कारणीभूत असेल तर त्याला प्रशासन आणि सरकार त्यासाठी जबाबदार असते हे वारंवार सरकारला ठणकावून सांगितले आहे. याची अनेक उदाहरण सरकार समोर ठेवली आहेत. कधी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे मृत्यू होतो, तर कधी रुग्णालयाच्या दारात नेले व ऑक्सिजन नाही म्हणून मृत्यू होतो, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही म्हणून मृत्यू होतो, कोरोनाचे निदान झाले नसल्याने चार चौघात गेला प्रादुर्भाव झाला म्हणून कोरोना प्रादुर्भाव होतोय. या सर्व व्यवस्थेमधील उणिवा आहेत. या उणिवा मृत्युला कारणीभूत असतील तर याचा दोष संबंधित प्रशासकीय यंत्रणेला जातो मग ती महापालिका असो वा सरकार. म्हणून या व्यवस्थेत दुरुस्ती व्हावी आपण आयुक्त व संबंधित अधिका-यांसोबत येथील गंभीर परिस्थितीचा आढावा घेतल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.आयुक्तांचा समवेत झालेल्या आढावा बैठकीत पालघरमध्ये ज्या व्यवस्था आहेत त्या बळकट केल्या जातील, रुग्णवाहिका परिपूर्ण नाही त्या सुरळीत करण्यात येतील, उपलब्ध खाटा, रुग्णवाहिका, हॉस्पिटल यांची माहिती देणारे डॅशबोर्ड तयार करण्यात येईल असे आयुक्तांनी आश्वासन दिले आहे. पालघर जिल्ह्यातील रुग्णालयात मेडिकल ऑफिसर ची आवश्यकता असून यासंदर्भात राज्याच्या सचिवांना किंवा आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करणार असून प्रसंगी मुख्यमंत्र्यांनाही हा विषय सांगण्यात येईल. मेडिकल ऑफिसर तातडीने उपलब्ध होईल होण्यासाठी पाठपुरवा करण्यात येईल, त्याचप्रमाणे या ठिकाणी खाटा, ऑक्सिजन,व्हेंटिलेटर,फिजिशियन आणि मनुष्यबळ वाढवण्यासाठी सकारातमक सूचना दिल्याचेही दरेकर यांनी सांगितले.संवादातून वस्तुस्थिती समजते त्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पुण्यात आणि आपण पालघर जिल्ह्यात दौरा करतोय. याच माध्यमातून प्रशासनाला काही मदत असेल तर विरोधी पक्ष नेता म्हणून शासनाकडे दबाव टाकून ती मदत उपलब्ध करुन दिलेली आहे. पालघर जिल्ह्यात प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची विभिन्न मते आहेत. प्रशासनच्या म्हणण्यानुसार आरोग्य व्यवस्थेत वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना केल्या आहेत. त्याच वेळेला येथील अनेक गोष्टी नीट कार्यान्वित होत नसल्याची तक्रार लोकप्रतिनिधी करत आहेत. ही येथील वस्तुस्थिती आहे. ज्या गोष्टी उपलब्ध आहेत सांगितल्या जातात त्या उपलब्ध नसतात. उदाहरणार्थ 20 रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे सांगितले जाते परंतु पाच आहेत,पुरेसे व्हेंटिलेटर असल्याचे सांगितले जाते, परंतु त्यातील काही नादुरुस्त आहेत.अशाप्रकारच्या अनेक बाबी या दौऱ्यात नोंद करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या माध्यमातून अपयश झाकण्यासाठी मृतांचे आणि रुग्णांच्या आकडे लपवले जात आहेत. व्यवस्थेतील दोष लपवणे हे जनतेच्या आणि आमच्याही सहन करण्यापलीकडे गेले आहे त्यामुळे प्रशासनाला आता बदलावं लागेल. अन्यथा टोकाची भूमिका घेऊ असा इशारा दरेकर यांनी दिला.लोकशाहीत प्रसारमाध्यमांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठलेही अधिकारी किंवा आयुक्त यांना मनमानी करता येणार नाही. तरी,प्रशासनाने लोक प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यम यांच्या बैठका घेऊन संवाद साधावा,त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे .असे सूचित करूनदेखिल आयुक्तांची वेगळी भूमिका राहिली तर आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा दरेकर यांनी दिला. पालिका आयुक्त,लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमे यांच्या सुसंवादातून कोरोनाच्या संकटाला एकजुटीने तोंड देण्यात येत आहे असा संदेश समाजात जावा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी वसई-विरारा महापालिका हद्दीतील जिजी कॉलेज आणि रिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील क्वारांटाईन सेंटरला ही विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी भेट दिली व तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Death-and-patient-figures-are-being-hidden-to-cover-up-the-failure--Praveen-Darekar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 25 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्रात बंदी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Patanjalis-coronel-banned-in-Maharashtra</link>
            <description>मुंबई : राजस्थान सरकारपाठोपाठ पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्रातही झटका लागला आहे. पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सनं 'क्लिनिकल ट्रायल' घेतली का, याची माहिती घेण्यात येईल असं सांगतानाच देशमुख यांनी नकली औषधांना महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही असं स्पष्ट केलं आहे.कोरोनावर </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-25/babaanildeshmukh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राजस्थान सरकारपाठोपाठ पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्रातही झटका लागला आहे. पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सनं 'क्लिनिकल ट्रायल' घेतली का, याची माहिती घेण्यात येईल असं सांगतानाच देशमुख यांनी नकली औषधांना महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही असं स्पष्ट केलं आहे.कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना बाबा रामदेव यांनी औषध शोधल्याचा दावा केला होता. पतंजली योगपीठानं हे औषध तयार केलं असून मंगळवारी ते लाँच करण्यात आलं. मात्र, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारनं या औषधाच्या विक्रीला विरोध केला होता. बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचीच परवानगी घेतली होती, अशी धक्कादायक माहिती त्यानंतर समोर आली होती.हे औषध सगळ्यांसमोर आल्यानंतर काही तासांतच केंद्रीय आयुष मंत्रालयानं त्याच्या जाहिराती बंद करण्याचे आदेश जारी केले होते. “या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी, असं सांगत केंद्र सरकारनं पतंजलीला करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले होते. सध्या केंद्र सरकार या औषधाची चाचणी करत असतानाच पतंजलीला आणखी एक धक्का बसला होता. पतंजलीनं दिलेल्या अर्जानुसार त्यांना लायसन्स देण्यात आलं. पण, त्यांनी लायसन्सच्या अर्जात कुठेही करोना व्हायरसचा उल्लेख केलेला नव्हता. विभागानं केवळ रोग प्रतिकारक शक्ती, खोकला व ताप यावर औषध बनवण्याचीच परवानगी दिली होती. करोनावर औषध तयार करण्याची परवानगी कशी मिळाली, याबद्दल पतंजलीला नोटीस पाठवून उत्तर मागणार आहे,” असं परवाना अधिकाऱ्यांनं सांगितलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्रातही या औषधाच्या विक्रीला परवानगी मिळणार नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Patanjalis-coronel-banned-in-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महावितरणमधील सात हजार जागा आठ दिवसांत भरणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Seven-thousand-vacancies-in-MSEDCL-will-be-filled-in-eight-days</link>
            <description>मुंबई : महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील सात हजार जागा येत्या आठ दिवसांत भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. यामुळे वर्षभर रखडलेली ही भरतीप्रक्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-24/mahvitarantower.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील सात हजार जागा येत्या आठ दिवसांत भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. यामुळे वर्षभर रखडलेली ही भरतीप्रक्रिया आता पूर्ण होणार असून निवड प्रक्रियेतील उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.ऊर्जामंत्र्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी राऊत यांचे आभार मानले आहेत. तसेच तांबे म्हणाले, “सध्या कोरोनाच्या संकटामुळे अर्थ विभागाने नवीन नोकर भरतीची प्रक्रिया न करण्याचे निर्देश दिले आणि त्यामुळे युवकांमध्ये एक घबराट पसरली होती. मात्र, या ही परीस्थितीत ज्याठिकाणी शक्य आहे, अशा ठिकाणी भरती करीत राहिल्यास बेरोजगार युवकांना थोडा तरी आधार मिळत राहील.” तांबे यांच्याबरोबर अनेकांनी राऊत यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना त्यांचे आभार मानले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Seven-thousand-vacancies-in-MSEDCL-will-be-filled-in-eight-days</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीज बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत : डॉ. नितीन राऊत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Concession-of-easy-installments-for-domestic-electricity-consumers-to-pay-their-electricity-bills-in-June-Dr-Nitin-Raut</link>
            <description>मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येणार आहेत, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी डॉ. राऊत म्हणाले, महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही. जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Vidarbha/2020-06-24/nitinraut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येणार आहेत, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी डॉ. राऊत म्हणाले, महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही. जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या युनिटप्रमाणेच आहे. या वीजबिलाची घरबसल्या पडताळणी करण्यासाठी महावितरणने विशेष लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतरही काही शंका असल्यास ग्राहक आवश्यकतेनुसार https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवरून वाढीव वीजबिलांची पडताळणी करू शकतात. तसेच महावितरणच्या कार्यालयातही जाऊन वीजबिलांची आकारणी समजून घेता येईल. तसेच ग्राहकांना मीटर रिडींग चुकल्याने किंवा अन्य कारणाने चुकीचे वीजबिल गेले असल्यास ते दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिली.डॉ. राऊत म्हणाले, लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रिडींग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीज बिल देण्यात आले. मात्र या कालावधीत महावितरणच्या आवाहनानुसार स्वतःहून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. आता जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात येत आहे. त्यामुळे मार्चपासून ते जूनमध्ये रिडींग घेईपर्यंत एकूण वीजवापराचे एकत्रित व अचूक बिल ग्राहकांना देण्यात येत आहे. या बिलामध्ये ग्राहकांवर एका पैशाचाही भुर्दंड बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. तसेच ग्राहकांनी एप्रिल व मेमध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येत आहे, चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत सांगितले.यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे आणि महावितरणचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Concession-of-easy-installments-for-domestic-electricity-consumers-to-pay-their-electricity-bills-in-June-Dr-Nitin-Raut</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चीनी हॅकर्सच्या कोविड ईमेलपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-Cyber-appeals-to-beware-of-covid-emails-from-Chinese-hackers</link>
            <description>मुंबई : सध्याच्या काळात भारत-चीन सीमेवरील वाद पाहता, चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर अटॅक करण्याची शक्यता असल्याचे समजते. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात येत आहे.चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लॅन केला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. चीनी हॅकर्स ncov2019@gov.in या ईमेलच्या माध्यमातून भारतावर </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-24/cyber-crime.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सध्याच्या काळात भारत-चीन सीमेवरील वाद पाहता, चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर अटॅक करण्याची शक्यता असल्याचे समजते. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात येत आहे.चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लॅन केला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. चीनी हॅकर्स ncov2019@gov.in या ईमेलच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहे. या सायबर हल्ल्यामध्ये भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे. तुम्हाला आकर्षित करणारा किंवा आर्थिक प्रलोभन देणारा विषय असलेला इमेल पाठवला जाईल.जसे की फ्री कोविड टेस्ट, फ्री कोविड-19 किट त्या इमेलमध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाऊनलोड करण्यासाठी सांगितले असेल. हा खोटा इमेल covid2019@gov.in / ncov2019.gov.in अश्या प्रकारच्या खोट्या सरकारी इमेल वरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते.महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि वरील दाखविल्याप्रमाणे या प्रकारच्या कोणत्याही ईमेल ला प्रतिसाद देऊ नका आणि covid2019@gov.in / ncov2019.gov.in या ईमेल आयडीने जर तुम्हाला कोणताही मेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करू नका किंवा कोणताही रिप्लाय या मेलवर देऊ नका.सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईल साठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत अँटीव्हायरस वापरावा. संगणकातील सॉफ्टवेअर आणि मोबाईलमधील अँप नियमित पणे अपडेट करा. कठीण आणि मोठे पासवर्ड ठेवा आणि ते नियमितपणे बदलत राहा,तुमच्या महत्त्वाच्या माहितीचा नियमित बॅकअप घ्या. प्रलोभने देणारे संशयास्पद इमेल उघडू नये. त्यातील लिंक वर क्लिक करू नये. त्यातील अटॅचमेंट डाउनलोड करू नये आणि उघडू नये.खोट्या आणि प्रलोभने देणाऱ्या इमेल आणि वेबसाईटपासून सावध राहा. असुरक्षित आणि संशयास्पद वेबसाईटवर तुमची महत्त्वाची माहिती जसे कि यूजर नेम, पासवर्ड, कार्ड नंबर, पिन नंबर, ओटीपी तसेच इतर गोपनीय माहिती टाकू नका असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-Cyber-appeals-to-beware-of-covid-emails-from-Chinese-hackers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर  फौजदारी गुन्हे दाखल होणार : अनिल देशमुख ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Banks-that-do-not-provide-loans-to-farmers-will-face-criminal-charges-Anil-Deshmukh</link>
            <description>मुंबई : सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-24/anildeshmukh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी या प्राप्त होत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. ज्या बँक पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचनासुद्धा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Banks-that-do-not-provide-loans-to-farmers-will-face-criminal-charges-Anil-Deshmukh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी: अशोक चव्हाण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Strong-preparation-to-win-the-court-battle-of-Maratha-reservation-Ashok-Chavan</link>
            <description>मुंबई : मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने भक्कम तयारी केली असल्याचे यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची मंगळवारी दुपारी येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा ठाम विश्वास व्यक्त केला. आजच्या बैठकीला समितीचे सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते, तर विजय वडेट्टीवार च</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-24/achavahan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने भक्कम तयारी केली असल्याचे यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची मंगळवारी दुपारी येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा ठाम विश्वास व्यक्त केला. आजच्या बैठकीला समितीचे सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते, तर विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. न्यायालयीन सुनावणीसाठी विधी विभाग व राज्य शासनाच्या वकिलांनी केलेल्या तयारीचा या बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने समोर आलेल्या इतर काही मुद्यांवरही चर्चा झाली. राज्य विधीमंडळात एकमताने मंजूर झालेल्या मराठा आरक्षण विधेयकाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी उपसमितीच्या सदस्यांनी काही सूचना देखील मांडल्या.बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना अशोक चव्हाण म्हणाले की, येत्या 7 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरोधातील मूळ याचिका आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीसाठी राज्य शासनाने आपली तयारी पूर्ण केलेली आहे. प्रख्यात विधीज्ञ मुकूल रोहतगी व इतर ज्येष्ठ वकिल महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणार आहेत. मुकूल रोहतगी यांच्यासमवेत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक यापूर्वीच झाली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सुमारे 1500 पानांची आपली बाजू मांडली आहे. हे आरक्षण टिकले पाहिजे, हीच सर्वांची भूमिका असून, त्याअनुषंगाने राज्य शासन अतिशय गांभिर्याने व सक्षमपणे काम करीत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.खा. छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून काही सूचना मांडल्या आहेत. त्या सूचनांवरही आजच्या बैठकीत चर्चा झाली. त्यांनी मांडलेल्या बहुतांश मुद्यांचा आजच्या बैठकीच्या विषयपत्रिकेत अगोदरच अंतर्भाव केलेला होता. त्यावर सरकार अतिशय सकारात्मकपणे काम करीत असून, या विधायक सूचनांबद्दल अशोक चव्हाण यांनी खा. छत्रपती संभाजी राजेंचे आभारही व्यक्त केले.या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे, विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत, सरकारी वकील अॅड. राहुल चिटणीस, वरिष्ठ विधीज्ञ अॅड. अक्षय शिंदे, अॅड. वैभव सजगुरे आदी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Strong-preparation-to-win-the-court-battle-of-Maratha-reservation-Ashok-Chavan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 24 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अवघ्या अर्ध्या तासात करोना चाचणी! एक लाख चाचण्या करणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-test-in-just-half-an-hour!-Will-do-one-lakh-tests</link>
            <description>मुंबई : गरोदर महिला, वयोवृद्ध तसेच करोनाची लक्षणे असलेल्या लोकांची चाचणी यापुढे अवघ्या अर्ध्या तासात होणार असून यामुळे रुग्ण शोधण्यात व उपचारात गतिमानता येणार आहे. राज्य शासनाने रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिल्यानंतर मुंबई महापालिकेने ‘ मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग’ हाती घेतले असून या अंतर्गत मुंबईत एक लाख चाचण्या करण्यात येणार आहेत.करोना रुग्णांच्या चाचण्याचे निकाल वेळेत मिळाल्यास कोमॉर्बिड रुग्णांना वाचविण्यात अधिक यश येऊ शकते. तसेच गरोदर माता व वयोवृद्ध लोकांनाही गतिमान उपचार देता येण्यासाठी रॅपिड टेस्टिंगला सोमवारी राज्य शासनाने मान्यता दिली. ‘भारतीय वैद्यक संशोधन परिषद’ ‘आयसीएमआर’ने मान्यता दिलेल्या ‘एस.डी.बायोसेन्सर’ या कंपनीकडून एक लाख किट खरेदी करण्यात येणार आहेत. सोमवारी या रॅपिड चाचणी संदर्भात मुख्य सचिव अजोय मेहता, आरोग्य व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-24/covidtest.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : गरोदर महिला, वयोवृद्ध तसेच करोनाची लक्षणे असलेल्या लोकांची चाचणी यापुढे अवघ्या अर्ध्या तासात होणार असून यामुळे रुग्ण शोधण्यात व उपचारात गतिमानता येणार आहे. राज्य शासनाने रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिल्यानंतर मुंबई महापालिकेने ‘ मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग’ हाती घेतले असून या अंतर्गत मुंबईत एक लाख चाचण्या करण्यात येणार आहेत.करोना रुग्णांच्या चाचण्याचे निकाल वेळेत मिळाल्यास कोमॉर्बिड रुग्णांना वाचविण्यात अधिक यश येऊ शकते. तसेच गरोदर माता व वयोवृद्ध लोकांनाही गतिमान उपचार देता येण्यासाठी रॅपिड टेस्टिंगला सोमवारी राज्य शासनाने मान्यता दिली. ‘भारतीय वैद्यक संशोधन परिषद’ ‘आयसीएमआर’ने मान्यता दिलेल्या ‘एस.डी.बायोसेन्सर’ या कंपनीकडून एक लाख किट खरेदी करण्यात येणार आहेत. सोमवारी या रॅपिड चाचणी संदर्भात मुख्य सचिव अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहेल आदी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर शासनाने रॅपिड टेस्टिंग करण्याचा निर्णय घेतला असून पालिका आयुक्त चहेल यांनी मंगळवारी पालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्याची बैठक घेऊन मुंबईतील करोना आटोक्यात आणण्यासाठी एक लाख चाचण्या करण्याचे जाहीर केले. यासाठी आम्ही ‘मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग’ राबवणार असल्याचे आयुक्त चहेल यांनी सांगितले.याअंतर्गत प्रत्येक वॉर्डातील करोना क्वारंटाईन सेंटरमधील करोना रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. कंटेनमेंट झोन तसेच हायरिस्क विभागात जाऊन पालिकेचे कर्मचारी तपासणी करून चाचण्या करतील. सध्या मुंबईत दररोज साडेचार हजार चाचण्या होत असून आम्ही दररोज दोन हजार जास्तीच्या चाचण्या करणार आहोत असे आयुक्त चहेल म्हणाले. मुंबईतील करोनाचा मुकाबला करायचा असेल तर जास्तीत जास्त चाचण्या होणे गरजेचे आहे. सध्या मुंबईतील सर्व प्रयोगशाळांची क्षमता रोज दहा हजार चाचण्या करण्याची असून प्रत्यक्षात साडेचार हजार चाचण्या होतात. त्या वाढून रोज साडेसहा हजार चाचण्या होतील, असेही आयुक्तांनी सांगितले.महत्वाचे म्हणजे 70 वर्षांवरील लोकांना चाचणीसाठी डॉक्टरच्या पत्राची गरज नाही. कोणतीही वृद्ध व्यक्तीची आता चाचणी परवानगीशिवाय होऊ शकेल. तसेच यापूर्वी रुग्णांना प्रत्यक्ष तपासणे डॉक्टरांना बंधनकारक होते आता डॉक्टर रुग्णाला करोना चाचणी करण्यासाठी ‘इ प्रिस्क्रिप्शन’ देऊ शकतात, असा महत्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला आहे. मुंबईत किमान एक लाख चाचण्या करण्याचे आमचे उद्दिष्ट असून या रॅपिड चाचण्यांचे अहवाल अवघ्या पंधरा मिनिटे ते अर्ध्या तासात मिळणार असल्याने गंभीर तसेच कोमॉर्बिड रुग्णांना तातडीने उपचार करणे शक्य होणार असल्याचे आयुक्त इक्बालसिंग चहेल यांनी सांगितले. यामुळे मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यात यश येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘एस. डी. बायोसेन्सर’ कंपनीबरोबर चर्चा करून एका चाचणीचा खर्च 450 रुपये निश्चित करण्यात आला असून राज्य आपत्ती निवारण विभागातून या किट खरेदीसाठी साडेचार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय अबॉट व रॉश कंपन्यांच्या रॅपिड टेस्टिंग किटनाही मान्यता देण्यात आली आहे.गेल्या 75 दिवसात प्रथमच मुंबईत करोना रुग्णांची संख्या 842 एवढी कमी झाली आहे. साधारणपणे मुंबईत दररोज 1200 ते 1500 रुग्ण आढळत असताना आता 842 एवढी कोरोना रुग्णांची कमी संख्या आढळणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. याचा अर्थ प्रति वॉर्ड 35 केसेस असा होत असून कोरोना नियंत्रणासाठी आम्ही सर्व शक्ती पणाला लावू असे आयुक्त चहेल यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-test-in-just-half-an-hour!-Will-do-one-lakh-tests</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुख्यमंत्र्यांनी केला थेट सेंट जॉर्ज रुग्णालयात कॉल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-CM-made-a-direct-call-to-St-George-Hospital</link>
            <description>मुंबई : दुपारी साडेबाराची वेळ. सेंट जॉर्ज रुग्णालयात आलेला कॉल नेहमीप्रमाणे राजू चव्हाण यांनी उचलला. टेलिफोन ऑपरेटर म्हणून चव्हाण यांचा नेहमीप्रमाणे हा व्यस्त दिवस होता. त्यात कोरोनामुळे चौकशीसाठी येणाऱ्या दूरध्वनींचे प्रमाणही वाढलेले. पण हा आलेला कॉल होता थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून…. राजू चव्हाण यांचे अभिनंदन करण्यासाठी !!दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले राजू चव्हाण एक दिवसही रजा न घेता गेल्या दोन महिन्यांपासून रोज काम कामावर येतात. आणखी एक शारीरिकदृष्ट्या दिव्यांग ऑपरेटर संदीप शिंदे देखील नियमितपणे </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-23/uthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : दुपारी साडेबाराची वेळ. सेंट जॉर्ज रुग्णालयात आलेला कॉल नेहमीप्रमाणे राजू चव्हाण यांनी उचलला. टेलिफोन ऑपरेटर म्हणून चव्हाण यांचा नेहमीप्रमाणे हा व्यस्त दिवस होता. त्यात कोरोनामुळे चौकशीसाठी येणाऱ्या दूरध्वनींचे प्रमाणही वाढलेले. पण हा आलेला कॉल होता थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून…. राजू चव्हाण यांचे अभिनंदन करण्यासाठी !!दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले राजू चव्हाण एक दिवसही रजा न घेता गेल्या दोन महिन्यांपासून रोज काम कामावर येतात. आणखी एक शारीरिकदृष्ट्या दिव्यांग ऑपरेटर संदीप शिंदे देखील नियमितपणे मीरा रोड येथून सेंट जॉर्जला पोहचतात आणि कर्तव्य बजावतात. चव्हाण हे दिवसपाळी तर शिंदे हे रात्रपाळीवर असतात. यासंदर्भात वृत्तपत्रांतील बातमीची दखल घेऊन स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोविड योध्याशी बोलून त्याचे अभिनंदन करायचे ठरविले. त्याप्रमाणे ते चव्हाण यांच्याशी बोलले. मुख्यमंत्री आपले कौतुक करताहेत म्हटल्यावर आश्चर्याचा धक्का बसलेल्या चव्हाण यांनी त्याही स्थितीत या सगळ्यांचे श्रेय आपल्या वरिष्ठांना दिले आणि मी आपला खारीचा वाटा उचलला असे उद्गार काढले. “तुम्ही खूप चांगले काम करता आहात. अशा परिस्थितीत जिथे रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची गरज आहे,तुम्ही दिव्यांग असूनही कुठेही सुट्टी न घेता काम करता हा इतरांसाठी आदर्श आहे. असा सर्वांनी खारीचा वाटा उचलला तर मोठ्या लढाया जिंकता येतात” असे मुख्यमंत्री म्हणाले. ऑपरेटरचे काम करताना केवळ दूरध्वनी जोडून देणे एवढेच काम आम्ही करीत नाही तर अनेकदा ज्यांचे कॉल येतात ते लोक रुग्णांचे नातेवाईक असतात, गोंधळलेले आणि घाबरलेले असतात. अशावेळी त्यांना आम्ही धीर देतो त्यांना मार्गदर्शन करतो असेही राजू चव्हाण यांनी सांगितले.ज्ञात अज्ञात कोविड योद्धेकोरोना काळात मदतीला धावून जाणाऱ्या अनेक लोकांनी वेळप्रसंगी कशाचीही पर्वा न करता काम केले आहे, मदत केली आहे. त्यांनी कुठलीही अपेक्षा देखील व्यक्त केलेली नाही, कसलाही मोबदला त्यांना यासाठी मिळालेला नाही. अशा ज्ञात -अज्ञात लोकांमुळे कोरोनाचा हा लढा आपण जिंकू. विशेषत: मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी विविध आपत्तींमध्ये लोक माणुसकीने इतरांच्या मदतीला धावतात. ही आपत्ती निराळी आहे. या वैद्यकीय आणीबाणीत आरोग्याला धोका आहे हे माहित असूनही अशी माणुसकी न सोडता तसेच कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींच्या प्रती आदर वाटतो असे मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-CM-made-a-direct-call-to-St-George-Hospital</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डाक विभागातील कोरोना बाध‍ितांना राज्यपालांकडून एक लाख रुपयांची मदत प्रदान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Provision-of-assistance-of-Rs1-lakh-from-the-Governor-to-the-Corona-affected-persons-in-the-Postal-Department</link>
            <description>मुंबई : राज्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हर‍िशचंद अग्रवाल यांनी आज राजभवन येथे राज्यपालांकडून एक लाख रुपये रकमेचा धनादेश स्व‍िकारला. यावेळी सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल श्रीनिवास व्यवहारे हे देख‍िल उपस्थित</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-23/dakvibhag.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हर‍िशचंद अग्रवाल यांनी आज राजभवन येथे राज्यपालांकडून एक लाख रुपये रकमेचा धनादेश स्व‍िकारला. यावेळी सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल श्रीनिवास व्यवहारे हे देख‍िल उपस्थित होते.डाक विभागातर्फे नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत राज्यपाल कोश्यारी यांना प्रथम क्रमाकांचे 25 हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले होते. या रकमेत स्वत:चे 75 हजार रुपये जोडून ही रक्कम राज्यपालांनी डाक विभागातील करोना बाध‍ित कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कल वेलफेअर फंडाला दिली.महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने “ढाई आखर” पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत “प्रिय बापू अमर है” या व‍िषयावर आंतरदेश‍िय पत्र प्रवर्गात केलेल्या निबंध लेखनासाठी राज्यपालांना प्रथम क्रमाकाचे पारितोषिक प्राप्त झाले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Provision-of-assistance-of-Rs1-lakh-from-the-Governor-to-the-Corona-affected-persons-in-the-Postal-Department</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पुलवामात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करून सोलापूरमधील पानगावच्या जवानाला वीरमरण  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Two-terrorists-were-killed-in-Pulwama-and-a-soldier-from-Pangaon-in-Solapur-was-killed</link>
            <description>सोलापूर : जम्मू - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील बार्शी येथील पानगावचे सुपूत्र जवान सुनील काळे यांना वीरमरण आले. पुलवामातील बंदजू गावात मं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-23/amarjawan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सोलापूर : जम्मू - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील बार्शी येथील पानगावचे सुपूत्र जवान सुनील काळे यांना वीरमरण आले. पुलवामातील बंदजू गावात मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत सीआरपीएफ सुनील काळे शहीद झाले. तर यावेळी एक सीआरपीएफ जवान शहीद झाले.बांदजू भागात पोलिस व सुरक्षा दलाने ही सर्च ऑपरेशनची कारवाई केली. या दरम्यान झालेल्या चकमकित दोन दहशतवाद्यांना मारण्यात आले. तर एक सीआरपीएफ जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई , भाऊ असा परिवार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Two-terrorists-were-killed-in-Pulwama-and-a-soldier-from-Pangaon-in-Solapur-was-killed</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पतंजलीचे कोरोनावरील आयुर्वेदिक 'कोरोनील' आजपासून सुरू होणार! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Patanjalis-Ayurvedic-Coronil-on-Corona-will-start-from-today</link>
            <description>मुंबई : कोरोना रुग्णांसाठी ही दिलासादायक बातमी बाबा रामदेव यांची संस्था पतंजली संपूर्ण वैज्ञानिक तपशिलासह कोरोनाचे पुरावा-आधारित प्रथम आयुर्वेदिक औषध कोरोनिल आज सुरू करणार अस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-23/aacharbaalkrushna.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना रुग्णांसाठी ही दिलासादायक बातमी बाबा रामदेव यांची संस्था पतंजली संपूर्ण वैज्ञानिक तपशिलासह कोरोनाचे पुरावा-आधारित प्रथम आयुर्वेदिक औषध कोरोनिल आज सुरू करणार असल्याचे ट्विट आचार्य बालकृष्ण यांनी केले आहे. आचार्य बालकृष्ण कोरोनिलचे आयुर्वेदिक औषध कोरोनिल आज दुपारी 12 वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठात दाखल करणार आहेत. बाबा रामदेवही यावेळी उपस्थित राहणार आहेत. या चाचणीत सामील झालेले वैज्ञानिक, संशोधक आणि डॉक्टरांचे संघ देखील उपस्थित राहणार आहेत.हे संशोधन हरिद्वार आणि जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एनआयएमएस), पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट (पीआरआय) यांनी संयुक्तपणे केले आहे. हे औषध ‘दिव्य फार्मसी’, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वार यांनी तयार केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Patanjalis-Ayurvedic-Coronil-on-Corona-will-start-from-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शिवसेना भवन काही दिवसांसाठी सील; शिवसैनिकास कोरोना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Shiv-Sena-Bhavan-sealed-for-a-few-days</link>
            <description>मुंबई : शिवसेना भवनात येणाऱ्या एका शिवसैनिकास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे शिवसेना भवन काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. “शिवसैनिक कोरोनाशी लढण्यासाठी मदतकार्य करत असतात व त्यासाठी अनेकांच्या संपर्कात येतात, त्याम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-23/ssbhavan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : शिवसेना भवनात येणाऱ्या एका शिवसैनिकास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे शिवसेना भवन काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. “शिवसैनिक कोरोनाशी लढण्यासाठी मदतकार्य करत असतात व त्यासाठी अनेकांच्या संपर्कात येतात, त्यामुळेच एका शिवसैनिकाला करोनाची लागण झाली असावी. त्यामुळे निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सेनाभवन काही दिवस बंद ठेवण्यात येत आहे,” असं शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितलं.तीन दिवसांपूर्वी संबंधित शिवसैनिकास कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारपासून निर्जंतुकीकरणासाठी पुढचे काही दिवस शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काही दिवस शिवसेना भवनात येऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे.शिवसेना भवनात नुकताच पक्षाचा वर्धापन दिन साजरा झाला होता. यावेळी शिवसेना भवनात पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी होते उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Shiv-Sena-Bhavan-sealed-for-a-few-days</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 23 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत, ठाकरे सरकारची माहिती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Agreements-with-Chinese-companies-have-not-been-canceled-Thackeray-government-said</link>
            <description>मुंबई : चिनी कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. हे करार तूर्तास 'जैसे थे' ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे असं सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. पूर्व लडाखमध्ये सैन्यांमध्ये झाले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-23/subhashdesai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : चिनी कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. हे करार तूर्तास 'जैसे थे' ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे असं सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. पूर्व लडाखमध्ये सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. चीनमधील गोष्टींवर बंदी आणली जावी अशी मागणी केली जात असून अनेकांनी मोहीम सुरु केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही यानंतर चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द करण्यात आल्याचं वृत्त होतं. पण सुभाष देसाई यांनी हे वृत्त फेटाळलं आहे."हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसोबत महाराष्ट्र शासनाने 15 जून रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास 'जैसे थे' ठेवण्यात आले आहेत," अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे. "हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे 250 कोटी, एक हजार कोटी आणि 3 हजार 770 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-2 पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. एकूण पाच हजार 020 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल," असं सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Agreements-with-Chinese-companies-have-not-been-canceled-Thackeray-government-said</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 22 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील वन्यजीव कॉरिडॉरचे संरक्षण करावे – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Wildlife-corridor-in-Tadoba-Andhari-tiger-project-should-be-protected-Environment-Minister-Aditya-Thackeray</link>
            <description>मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साईटच्या प्रस्तावित लिलावाच्या मुद्यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून प्रस्तावित लिलावाला विरोध केला आहे. आपल्या वन्यजीव कॉरिडॉरचा आपण असा नाश करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.यापूर्वी दोन वेळा, एकदा 1999 आणि नंतर 2011 च्या दरम्यान, मूल्यमापन केल्यानंतर लिलाव रद्द कर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-22/atkre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साईटच्या प्रस्तावित लिलावाच्या मुद्यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून प्रस्तावित लिलावाला विरोध केला आहे. आपल्या वन्यजीव कॉरिडॉरचा आपण असा नाश करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.यापूर्वी दोन वेळा, एकदा 1999 आणि नंतर 2011 च्या दरम्यान, मूल्यमापन केल्यानंतर लिलाव रद्द करण्यात आला होता. मग यामुळे ताडोबा आणि अंधारीच्या वन्यजीव कॉरिडॉरचा नाश होणार आहे हे आपल्याला माहित असताना आपण या प्रक्रियेसाठी पुन्हा वेळ आणि शक्ती का वाया घालवायची, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे. जवळपास १० वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी हा नाश थांबविला होता. त्यांनी त्या क्षेत्राचे सर्वेक्षण केले होते आणि खाण साईट योग्य नाही असे अहवालात सूचित केले होते. या भागाचे पुन्हा संरक्षण करावे, अशी विनंती मंत्री श्री. ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री श्री. जावडेकर यांना केली आहे.प्रस्तावित बांदर कोळसा खाण प्रकल्प हा वन्यजीव कॉरिडॉरमध्ये आहे आणि विशेषत: हे क्षेत्र व्याघ्र कॉरिडॉरमध्ये असल्याने यापूर्वी खाण प्रकल्पास असहमती दर्शविण्यात आली होती. तत्कालीन मुख्य वनसंरक्षक आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांनीही यावर आक्षेप घेतला होता. या खाण प्रकल्पामुळे मध्य भारतात असलेले व्याघ्र संरक्ष‍ित क्षेत्र आणि वनक्षेत्र विस्कळीत होईल, त्यामुळे प्रस्तावित खाणकामास असहमती दर्शविली होती. खाणींमुळे तसेच वाघांसाठीच्या कमी होत चाललेल्या संरक्षित क्षेत्रामुळे महाराष्ट्रात आणि विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष वाढतो आहे. त्यामुळे सध्या जी क्षेत्रे संरक्षित आहेत किमान त्यांचे तरी आपण वन्यजीव आणि पर्यावरणाकरिता संरक्षण करणे गरजेचे आहे, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Wildlife-corridor-in-Tadoba-Andhari-tiger-project-should-be-protected-Environment-Minister-Aditya-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 22 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ धनंजय मुंडेंची कोरोनावर मात; आज रुग्णालयातून घरी सोडणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Dhananjay-Munde-defeats-Corona-He-will-be-released-from-the-hospital-today</link>
            <description>मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून आज त्यांना घरी सोडले जाणार आहे. 12 जूनला धनजंय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तातडीने ब्रीच कँडी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-22/dmunde.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून आज त्यांना घरी सोडले जाणार आहे. 12 जूनला धनजंय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 11 दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांनी कोरोनावर मात केली असून आज ते आपल्या घरी परततील.धनंजय मुंडे हे कोरोनावर मात करणारे महाविकासआघाडी सरकारमधील तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना लागण झाली होती. या दोन्ही नेत्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. धनंजय मुंडे हे काही दिवसांपूर्वीच बीडहून मुंबईत परतले होते. ते आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नियमितपणे मंत्रालयात जात होते. यादरम्यान धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. यानंतर त्यांच्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती.दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती गंभीर झाली आहे. राज्यात काल सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 1,32,075 इतका झाला आहे. तर आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे6,170 मृत्यू झाले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Dhananjay-Munde-defeats-Corona-He-will-be-released-from-the-hospital-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे १४ जुलै रोजी वितरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/late-Shankarrao-Chavan-Distribution-of-Jalbhushan-Award-on-14th-July</link>
            <description>मुंबई : भारताचे माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येत्या 14 जुलै रोजी जलसंपदा, जलसंधारण व पाणीपुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना जलभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी निवडीसाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली असून राज्यस्तरावर एकूण तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पाच लाख रूपये, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह दिले जाणार आहे.‘पाणी अडवा, पाणी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-20/schohan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भारताचे माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येत्या 14 जुलै रोजी जलसंपदा, जलसंधारण व पाणीपुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना जलभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी निवडीसाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली असून राज्यस्तरावर एकूण तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पाच लाख रूपये, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह दिले जाणार आहे.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ची संकल्पना अंमलात आणणारे तसेच जलसंस्कृतीचे जनक म्हणून गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येणाऱ्या माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने जलसंधारण, जलसंपदा व पाणीपुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्व. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने जलभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाला 5 लाख रूपये व प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी 3 लाख, प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह तर तृतीय क्रमांकासाठी 2 लाख, प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह असे स्वरुप आहे. या पुरस्काराचे वितरण माजी मुख्यमंत्री स्व. चव्हाण यांच्या जन्मदिनी येत्या 14 जुलै रोजी करण्यात येणार आहे.या पुरस्काराच्या निवडीसाठी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, कृषी विभागाचे प्रधान सचिव, लाभक्षेत्र विकासचे सचिव, यशदामधील जलसाक्षरता केंद्राचे संचालक, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (पा.), जलसाक्षरता केंद्राने निवडलेले दोन जलनायक यांचा समावेश असून जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्र विकासचे उपसचिव हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत.या पुरस्कार समारंभाचे आयोजन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीतील जलसाक्षरता केंद्राच्या मार्फत होणार असून त्यांच्यामार्फत पुरस्काराची नामांकने मागविण्यात येणार आहेत. या संबंधीचा शासन निर्णय 12 जून रोजी काढण्यात आला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/late-Shankarrao-Chavan-Distribution-of-Jalbhushan-Award-on-14th-July</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मृत्यू दर रोखणे महत्वाचे, रुग्णांचे संपर्क शोधण्यात अजिबात ढिलाई नको  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/IIIt-is-important-to-prevent-mortality-not-to-delay-contact-with-patients</link>
            <description>मुंबई : कोरोनाशी आपण तीन महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यू दर वाढणे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण सापडविणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे , या कामांत अजिबात ढिलाई नको असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.ते आज राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी झाले होते. मुंबई येथे डॉक्टर्सचा टास्क फोर्स आपण स्थापन केला त्याचा चांगला उपयोग झाला. आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-20/lokdwnextend.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाशी आपण तीन महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यू दर वाढणे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण सापडविणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे , या कामांत अजिबात ढिलाई नको असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.ते आज राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी झाले होते. मुंबई येथे डॉक्टर्सचा टास्क फोर्स आपण स्थापन केला त्याचा चांगला उपयोग झाला. आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करणे गरजेचे झाले आहे कारण रुग्ण संख्या वाढत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की यामध्ये तेथील जुने जाणते, तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत आणि त्यांचा मुंबईच्या डॉक्टर्सशी देखील कायम संपर्क असावा. आरोग्य मंत्रालयाकडून उपचार पद्धती, औषधी याबाबत विविध सूचना येत असतात , त्यात बदलही होत असतात त्यादृष्टीने वरिष्ठ डॉक्टर्सचा सहभाग वाढवणे महत्वाचे आहे. वेळेत औषधे मिळाली तर रुग्ण बरे होत आहेत हे कितीतरी प्रकरणात सिध्द झाले आहे. आपले रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खूप चांगले आहे. प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल आता लगेच मिळायला पाहिजेत अशा सुचना असतांना काही ठिकाणी ७२ तास लागत असतील तर ती गंभीर बाब आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगून कोणत्याही परिस्थितीत ढिलाई झाली नाही पाहिजे असे सांगितले.ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगच्या बाबतीत केंद्राने आणि राज्याने व्यवस्थित मार्गदर्शिका दिल्या आहेत त्याप्रमाणे झालेच पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, काही ठिकाणी वरिष्ठ डॉक्टर्स हे आपले वय आणि इतर आजार असल्याने कोविड रुग्णांना तपासत नाहीत,कनिष्ट डॉक्टर्स कोविड जबाबदारी सांभाळत आहेत असे निदर्शनास आले आहे. या वरिष्ठ डॉक्टर्सनी थेट कोविड उपचार करायचे नसतील तर रुग्णालयांत उपस्थित राहून इतर डॉक्टर्सना मार्गदर्शन करू शकतात किंवा संगणक ,स्मार्ट फोन कॅमेरा या माध्यमातून स्वत:ला सुरक्षित ठेवून उपचारांचे मार्गदर्शन करणे सहज शक्य आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अधिक गतीने रुग्णांचे संपर्क शोधणे गरजेचे आहे असे सांगितले. आता पावसाला सुरुवात झाली असून इतर रोगांमध्येही वाढ होऊ शकते अशा वेळी नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळणे गरजेचे आहे असे ते म्हणले. जिल्ह्यांमध्ये इंडियन मेडिकलब असोसिएशनच्या डॉक्टर्सची देखील टास्क फोर्समध्ये मदत घ्यावी असेही सांगितले. मीरा भाईंदर, पुणे ,पिंपरी चिंचवड, नाशिक, धुळे, लातूर, अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्यांचा व महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना साथीचा आढावा घेण्यात आला.प्रारंभी प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास यांनी रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस 21.3 वरून 23.1 झाले आहेत, रिकव्हरी रेट 50.4 असून देशाचा रिकव्हरी रेट 53.8 इतका तसेच मृत्यू दर 3.7 वरून 4.8 टक्के झाल्याची माहिती दिली.रुग्णांच्या माहितीचे सुयोग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असून नियमित समायोजन करावे व माहिती अद्ययावत करीत राहावी असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले. जिथे प्रत्येक रुग्णांचे 10 पेक्षा कमी संपर्क शोधण्यात येतात तिथे संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळल्याचे ते म्हणाले. एखाद्या इमारतीत एखाद्या अपार्टमेंटमध्ये कोविड रुग्ण आढळल्यास त्या इमारतीवर दररोज लक्ष ठेवून तेथील रहिवाशांच्या तब्येतीकडे बारकाईने लक्ष ठेवावे तसेच किमान फोनवरून तरी चौकशी करीत राहणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/IIIt-is-important-to-prevent-mortality-not-to-delay-contact-with-patients</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एमएमआरडीएकडून मोनोरेलसाठीच्या चिनी कंपन्यांच्या निविदा रद्द ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MMRDA-cancels-tenders-of-Chinese-companies-for-monorail</link>
            <description>मुंबई : मुंबईतील मोनोरेलसाठी दोन चिनी कंपन्यांकडून आलेल्या निविदा एमएमआरडीएने रद्द केल्या आहेत. दहा मोनोरेलच्या रॅकसाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती, मात्र ती आता रद्द करण्यात आली आहे.चीनने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारतातील मोठ्या प्रकल्पांमधून चीनला हद्दपार करण्यास सुरुवात झाली आहे.एमएमआरडीएकडून मुंबईतील मोनोरेलसाठीचे चिनी कंपन्यांकडून मागवलेल्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. एमएमआरडीए प्रशासनाकडू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-19/monorail.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबईतील मोनोरेलसाठी दोन चिनी कंपन्यांकडून आलेल्या निविदा एमएमआरडीएने रद्द केल्या आहेत. दहा मोनोरेलच्या रॅकसाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती, मात्र ती आता रद्द करण्यात आली आहे.चीनने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारतातील मोठ्या प्रकल्पांमधून चीनला हद्दपार करण्यास सुरुवात झाली आहे.एमएमआरडीएकडून मुंबईतील मोनोरेलसाठीचे चिनी कंपन्यांकडून मागवलेल्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. एमएमआरडीए प्रशासनाकडून दहा मोनोरेलच्या रॅकसाठीच्या कंत्राटासाठी दोन चिनी कंपन्यांकडून निविदा मागवल्या होत्या. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती, मात्र दोन्ही चिनी कंपन्यांसोबतच्या निविदा आता रद्द करण्यात आल्या आहेत.या चिनी कंपन्यांऐवजी BHEL आणि BEML या भारतीय कंपन्यांना हे कंत्राट देण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.या चिनी कंपन्यांकडून वारंवार मोनोरेलच्या कंत्राटातील अटी-शर्तींची फेरमांडणी करण्याबाबत सुचवले जात होते, जे एमएमआरडीए प्रशासनाला करणं शक्य नव्हते. तसेच, मेड इन इंडियासारखा उपक्रम आणि भारतीय कंपन्यांना चालना देण्यासाठी एमएमआरडीएने ही निविदा चिनी कंपन्यांकडून काढून घेण्याचे ठरवले.लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात सोमवारी (15 जून) झालेल्या हिंसक संघर्षामुळे सीमेवर तणावाचं वातवारण आहे. चीनने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारताकडून चीनला अद्दल घडवण्यासाठी तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सीमारेषेवर तसेच आर्थिक व्यवहारातही भारताने युद्ध आरंभलं आहे.देशभरात चिनी कंपन्या आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं सत्र सुरु आहे. अनेक संस्थांकडून अशी आवाहनं केली जात आहेत. मात्र, चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्यासठी भारतातील मोठ्या प्रकल्पांमधूनही चिनी कंपन्यांना हद्दपार करणं गरजेचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून (MMRDA) मुंबईतील मोनोरेलसाठीची सध्याची निविदा प्रक्रिया रद्द करुन तातडीने नवी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MMRDA-cancels-tenders-of-Chinese-companies-for-monorail</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तेजस ठाकरेंनी शोधली पालीची दुर्मिळ प्रजाती  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Tejas-Thackeray-discovered-a-rare-species-of-lizard</link>
            <description>मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लहान मुलगा तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकरांच्या टीमने पालींच्या दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे.या नव्याने शोधण्यात आलेल्या दुर्मिळ पालीचं नाव ‘मँग्निफिसंट डवार्फ गेको’ (Magnificent Dwarf Gecko) असं ठेवण्यात आलं आहे. या चार जणांच्या संशोधक टीमने या नव्या प्रजातींच्या पालीवर केले</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-19/tejasthkre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लहान मुलगा तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकरांच्या टीमने पालींच्या दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे.या नव्याने शोधण्यात आलेल्या दुर्मिळ पालीचं नाव ‘मँग्निफिसंट डवार्फ गेको’ (Magnificent Dwarf Gecko) असं ठेवण्यात आलं आहे. या चार जणांच्या संशोधक टीमने या नव्या प्रजातींच्या पालीवर केलेला शोधनिबंध आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या “झुटाक्सा” या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे.कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैववैविधतेत भर पडली आहे. डोळ्यांच्या गोलाकार मोठ्या बुबळांच्या या पाली त्यांच्या वेगळ्या शरीररचनेमुळे प्राणीतज्ञांचं लक्ष वेधून घेत आहेत.भारतात वेगवेगळ्या पन्नास पालींच्या प्रजाती आढळतात. त्यात आता तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी 2014 मध्ये या पालींच्या प्रजातीचा शोध लावला. मात्र, गेली पाच वर्षे या दुर्मिळ प्रजातींच्या पालींवर जुणूकीय तसेच इतर पालींपेक्षा या वेगळ्या का आहेत यावर प्राणी शरीर शास्त्रांच्या नियमानुसार अनेक सविस्तर संशोधन करण्यात येत होते.तेजस ठाकरेंनी 9 महिन्यांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात तेजस ठाकरेंनी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून ‘कॅट स्नेक’ सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला होता. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव ‘बोईगा ठाकरे’ असं ठेवण्यात आलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Tejas-Thackeray-discovered-a-rare-species-of-lizard</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'अत्यावश्यक' सेवेसाठी बेस्ट बस बंद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Best-bus-stop-for-essential-service</link>
            <description>मुंबई : रेल्वे सुरू करण्यात आल्याने मुंबई महापालिकेच्या 'अत्यावश्यक' सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवारपासून बेस्ट बस सेवा बंद करण्यात येत आहे. वांद्रे येथील के. बी. भाभा रूग्णालयाने यासंबंधी पत्रक प्रसिद्ध करून आपल्या कर्मचाऱ्यांना सूचित केले आहे. पालिके</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-19/best-bus.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : रेल्वे सुरू करण्यात आल्याने मुंबई महापालिकेच्या 'अत्यावश्यक' सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवारपासून बेस्ट बस सेवा बंद करण्यात येत आहे. वांद्रे येथील के. बी. भाभा रूग्णालयाने यासंबंधी पत्रक प्रसिद्ध करून आपल्या कर्मचाऱ्यांना सूचित केले आहे. पालिकेतील सर्वच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही हाच नियम लागू असल्याचे सांगितले जाते आहे. कोरोनाच्या संकटात काम करण्यासाठी अधिक मनुष्यबळ आवश्यक असल्याने पालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. कामावर हजर न झाल्यास 72 तासात बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यालयातील संख्या वाढू लागली आहे. लाॅकडाऊनमुळे वाहतुकीची इतर साधने उपलब्ध नसल्याने कामाच्या ठिकाणापासून दूरवर राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने दहिसर, विरार, पनवेल, कल्याण या ठिकाणाहून व रूग्णालय ते हाॅटेल बेस्ट बससेवा सुरू केली होती. मात्र 15 जूनपासून रेल्वेसेवा सुरू करण्यात आल्याने 19 जूनपासून बससेवा बंद करण्यात येत असल्याचे बेस्ट उपक्रमाने ईमेलद्वारे कळवले आहे, अशी माहिती भाभा रूग्णालयातर्फे एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Best-bus-stop-for-essential-service</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टरांच्या वेतनातील तफावत तातडीने दूर व्हावी: नाना पटोले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Pay-gap-between-MBBS-and-BAMS-doctors-should-be-closed-immediately---Nana-Patole</link>
            <description>मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टरांच्या वेतनातील तफावत तातडीने दूर करण्यात यावी. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आयुष वैद्यकीय अधिकारी जोखीम पत्करुन उत्तम सेवा बजावत आहेत. त्यांना एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वाढीव वेतन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-18/nanapatole.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टरांच्या वेतनातील तफावत तातडीने दूर करण्यात यावी. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आयुष वैद्यकीय अधिकारी जोखीम पत्करुन उत्तम सेवा बजावत आहेत. त्यांना एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वाढीव वेतन आणि अन्य सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आयुष वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासह त्यांचे वेतन वाढविण्याबाबत क्रांतिकारी आयुष वैद्यकीय अधिकारी संघटनेने दिलेल्या निवेदनासंदर्भात मुंबईतील विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त अनुपकुमार यादव, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.भरारी पथक नवसंजीवनी योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी हे आदिवासी, अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात गेल्या 12 ते 15 वर्षांपासून कुपोषण निर्मूलनासाठी अविरत सेवा पुरवित आहेत. तसेच शासनाच्या आरोग्य सेवेच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यात भरारी पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना वाढीव मानधन तातडीने उपलब्ध व्हावे, अशी सूचनाही पटोले यांनी यावेळी केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Pay-gap-between-MBBS-and-BAMS-doctors-should-be-closed-immediately---Nana-Patole</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एमआयडीसीचा राज्यातील उद्योगांना दिलासा; विविध शुल्क आकारणीस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/MIDCs-relief-to-industries-in-the-state-Extension-of-various-charges-till-September-30</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महांडळाद्वारे आकारण्यात येत असलेल्या विविध शुल्क आकारणीस 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोना संकटात सापडलेल्या उद्यो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-18/MIDC.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महांडळाद्वारे आकारण्यात येत असलेल्या विविध शुल्क आकारणीस 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोना संकटात सापडलेल्या उद्योगांना दिलासा मिळणार आहे.एमआयडीसी सेवा देत असलेल्या उद्योगांक़डून प्रिमियम रक्कम, हस्तांतर शुल्क, अतिरिक्त प्रिमियम, पोटभाडे शुल्क आकारले जाते. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि उद्योगांना हे शुल्क भरणे शक्य झाले नाही. अशा उद्योगांना ही रक्कम भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत ज्यांना रक्कम भरणे शक्य झाले नाही, त्यांच्याकडून विलंब शुल्क वसूल केले जाणार नाही.याशिवाय ज्या भूखंडाचा विकास कालावधी, वाढीव विकास कालावधी लॉकडाऊनच्या कालावधीत संपलेला आहे, अशांनादेखील सवलत मिळणार आहे. यासंबधीचा कालावधी वाढविण्याचा अधिकार संबधित प्रादेशिक अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.दरम्यान, कोरोनाच्या संकटातून उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी या निर्णय़ाचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/MIDCs-relief-to-industries-in-the-state-Extension-of-various-charges-till-September-30</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन : हसन मुश्रीफ  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Honorarium-for-Gram-Panchayat-Sub-Panches-in-the-state-now-Hasan-Mushrif</link>
            <description>मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येणार आहे, आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते, त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. पण आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात 15.72 कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.राज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. सध्या राज्यातील</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-18/hasanmushrif.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येणार आहे, आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते, त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. पण आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात 15.72 कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.राज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. सध्या राज्यातील सरपंचांना दरमहा मानधन मिळत आहे. पण गावाच्या विकासासाठी असलेले उपसरपंचांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन अदा करण्यात आले नव्हते. आता यासंदर्भातील लेखाशीर्ष तयार करणे, मानधन ऑनलाईन अदा करण्याची कार्यप्रणाली तयार करणे आदी सर्व प्रक्रिया पार पाडून एकूण आठ महिन्यांचे एकत्रित मानधन उपसरपंचांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. यासाठी एकूण 15.72 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत, असे ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.राज्यात सुमारे 28 हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या 24 हजार 485 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, असेही ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितले.उपसरपंचांना मिळणार ‘इतके’ मानधन· 2000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 1000 रुपये· 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 1500 रुपये· 8001 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 2000 रुपयेसरपंचांनाही मिळाले प्रलंबित मानधनदरम्यान, राज्यातील सरपंचांचे मानधन नोव्हेंबर 2019 पासून प्रलंबित राहिले होते. हे मानधन तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना विभागास दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करुन विभागामार्फत प्रलंबित मानधनापोटी सरपंचांच्या खात्यावर नुकतेच 22 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहितीही ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Honorarium-for-Gram-Panchayat-Sub-Panches-in-the-state-now-Hasan-Mushrif</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-pays-homage-to-the-soldiers-who-were-martyred-in-Galwan-Valley</link>
            <description>मुंबई : भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात सीमांचे रक्षण आणि देशाचे संरक्षण करताना शहीद झालेल्या वीर भारतीय जवानांच्या सर्वोच्च त्यागाला </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-18/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात सीमांचे रक्षण आणि देशाचे संरक्षण करताना शहीद झालेल्या वीर भारतीय जवानांच्या सर्वोच्च त्यागाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले असून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देशाची एकता आणि अखंडतेसाठी सर्व भारतीय एकजूट असून आपल्या वीर सैनिकांच्या शौर्याबद्दल, क्षमतेबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्र आणि संपूर्ण देश सीमेवर लढत असलेल्या सैनिकांचा पाठीशी सर्वशक्तीनिशी भक्कमपणे उभा असल्याचे ते म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-pays-homage-to-the-soldiers-who-were-martyred-in-Galwan-Valley</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले पाटणकर कुटुंबियांचे सांत्वन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Governor-Bhagat-Singh-Koshyari-offered-condolences-to-the-Patankar-family</link>
            <description>मुंबई : ‘सामना’च्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला. रश्मी ठाकरे यांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव गोविंद पाटणकर यांचे काल (15 जून) मुंबईत निधन झाले. पाटणकर आणि ठाकरे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कला न</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-16/patankar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : ‘सामना’च्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला. रश्मी ठाकरे यांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव गोविंद पाटणकर यांचे काल (15 जून) मुंबईत निधन झाले. पाटणकर आणि ठाकरे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कला नगर येथे दाखल झाले.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून ठाकरे आणि पाटणकर कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली.प्रसिद्ध उद्योजक माधव पाटणकर यांनी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत अंधेरी येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. माधव पाटणकर यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यांच्यावर क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र काल (सोमवार 15 जून) त्यांचे निधन झाले.रश्मी ठाकरे यांचे माहेर डोंबिवलीचे होते. माधव पाटणकर आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळत होते.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माधव पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पाटणकर आणि ठाकरे कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली वाहिली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Governor-Bhagat-Singh-Koshyari-offered-condolences-to-the-Patankar-family</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Former-BJP-MP-Haribhau-Jawle-dies</link>
            <description>मुंबई: माजी खासदार व आमदार तथा भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचा उपचारादरम्यान मुंबई येथे आज मृत्यू झाला. हरिभाऊ जावळे यांना 3 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर तातडीने मुंबईला हलविण्यात आले होते</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-16/haribhausavle.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: माजी खासदार व आमदार तथा भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचा उपचारादरम्यान मुंबई येथे आज मृत्यू झाला. हरिभाऊ जावळे यांना 3 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर तातडीने मुंबईला हलविण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मात्र आज दुपारी 12.30 च्या दरम्यान उपचार घेत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबात आई पत्नी एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे.हरिभाऊ जावळे हे रावेर विधानसभा मतदार संघाचे दोन वेळेस आमदार व दोन वेळेस खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पद भूषवले होते. मागील वर्षी महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा बहुमानदेखिल मिळाला होता. हरिभाऊ यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Former-BJP-MP-Haribhau-Jawle-dies</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Senior-journalist-Dinu-Ranadive-passes-away</link>
            <description>मुंबई : ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. मुंबई येथील दादर परिसरात असलेल्या निवसस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1956 साली त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. 1956 त्यांनी महाराष्ट्र पत्रिका नावाचे अनियतकालीक सुरु केले. तिथून त्यांच्या पत्रकारीतेस सुरुवात झाली. दिनू रणदिवे यांच्या मृत्यूमुळे प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनेकांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. दिनू रणदिवे यांचे पत्रकारीतेतील स्त्रोत (सोर्स) अत्यंत तगडे होते. त्यामुळे त्यांच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-16/dinurandive.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. मुंबई येथील दादर परिसरात असलेल्या निवसस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1956 साली त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. 1956 त्यांनी महाराष्ट्र पत्रिका नावाचे अनियतकालीक सुरु केले. तिथून त्यांच्या पत्रकारीतेस सुरुवात झाली. दिनू रणदिवे यांच्या मृत्यूमुळे प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनेकांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. दिनू रणदिवे यांचे पत्रकारीतेतील स्त्रोत (सोर्स) अत्यंत तगडे होते. त्यामुळे त्यांच्या बातम्या, लेख नेहमीच वादळी आणि अन्यायावर प्रहार करणारे असत. त्यांनी उघडकीस आणलेला सिमेंट घोटाळा प्रचंड गाजला. सिमेंट घोटाळ्याबाबत केलेल्या बातमीदारीमुळे तत्कालीन मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.भारतातील एक प्रमुख पत्रकार अशी दिणू रणदिवे यांची ओळख होती. चिंचणी या डहाणू जवळील एका मध्यवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. लहानपणापासूनच दिनू रणदिवे चळवळी होते. त्यांच्यावर राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी रुईया महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. या काळात ते समाजवादी पक्षाच्या युवा चळवळीत ते कार्यरत होते.उल्लेखनिय असे की नामवंत पत्रकार, लेखक अरुण साधू यांच्या प्रचंड गाजलेल्या 'सिंहासन' या कादंबरीवर त्याच नावाने (सिंहासन) हा चित्रपट आला. या कादंबरी असलेले आणि चित्रपटात साकारलेले 'दिगू टिपणीस' हे पात्र लेखकाने दिनू रणदिवे यांच्यावर प्रेरीत होऊनच लिहिले होते, असा दावा अनेकांनी केला आहे. सिंहासन चित्रपटातील दिगू टिपणीस हे पात्र अभिनेते निळू फुले यांनी साकारले होते.दिनू रणदिवे यांनी पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती चळवळीत सक्रीय सहभाग नोंदवला. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आणि कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्यासोबत त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. अशोक पडबिद्री यांच्या नियतकालीतून त्यांनी पत्रकारितेस सुरुवात केली. दिनू रणदिवे यांनी आपल्या संबंध पत्रकारितेच्या आयुष्यात नेहमी दलित, आदिवासी आणि गरीब, दबलेल्या पिचलेल्या समूहाची बाजू घेतली. मानवता आणि मानवी मुल्ये हा त्यांच्या पत्रकारितेचा पाया होता. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Senior-journalist-Dinu-Ranadive-passes-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 16 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का दडवले: देवेंद्र फडणवीस ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Why-more-than-950-corona-deaths-in-Mumbai-were-suppressed-Devendra-Fadnavis</link>
            <description>मुंबई : आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का दडवले,इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार,असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी अनेक सवाल केले आहेत. सुमारे 950 हून अधिक कोरोना बळी न दाखविता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे 451 अशी प्रकरणे आहेत, ज्यांच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-16/dfadnvis.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का दडवले,इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार,असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी अनेक सवाल केले आहेत. सुमारे 950 हून अधिक कोरोना बळी न दाखविता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे 451 अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणे नॉन-कोविड केली. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटीने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे, असे सारेच प्रश्न निर्माण होत आहेत.आता ही बाब उघडकीस आल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी एक पत्र शासनाने पाठविले असून, त्यात कोरोनासंदर्भातील संपूर्ण आकडेवारी अपडेट करायची आहे, ती तातडीने पाठवा, असे त्यात म्हटले आहे. असे करून झालेला प्रकार जाणूनबुजून लपविण्याचा दुबळा प्रयत्न होताना दिसून येतो आहे. याबाबत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.आयसीएमआरच्या गाईडलाईन्स डावलून महापालिकेच्या समितीने कोरोनामुळे झालेले मृत्यू हे कोरोनाचे नाहीत, असे दर्शविले होते. आता आयसीएमआरकडून ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तपासणी करून 356 अपात्र ठरविलेले कोरोना मृत्यू आणि काही तपासणीसाठी प्रलंबित ठेवलेली प्रकरणे असे मिळून सुमारे 451 मृत्यू हे कोविड मृत्यू आहेत आणि आता ते पोर्टलवर तात्काळ नोंदविले गेले पाहिजे. आयसीएमआरचे स्पष्ट दिशानिर्देश असताना आणि कोरोनामुळे मृत्यू झालेले असताना सुद्धा ते कोरोना मृत्यू नाहीत, हे ठरविण्याचा अधिकार समितीला दिला कुणी? कोणते मृत्यू हे कोरोना मृत्यू नाहीत, याबाबत तीन वर्गवारी स्पष्टपणे आयसीएमआरने दिल्या आहेत. पण, येथे मनात येईल, त्याप्रमाणे कोरोनाचे मृत्यू कोरोना नसल्याचे ठरविण्यात आले आहे. ही बाब केवळ अक्षम्य दुर्लक्षाचीच नसून गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात मोडणारी आहे, हे मला दुर्दैवाने नमूद करावे वाटते, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.फडणवीस या पत्रात पुढे, अशीही माहिती मिळाली आहे की, सुमारे 500 अशी प्रकरणे आहेत, जी विविध रूग्णालयांनी मृत्यू झाल्यानंतर ते सारे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हटले आहे. पण, ती प्रकरणे ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे सादरच करण्यात आलेली नाहीत. यात सुद्धा कुणाचा दबाव होता आणि नसेल तर असे न करणार्‍यांवर राज्य सरकार काय कठोर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. हे दोन्ही प्रकार अतिशय गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. पारदर्शिता हा एकमेव मंत्र लोकांना सजग करण्याचा आहे. कोरोनासंदर्भातील संपूर्ण माहिती योग्य प्रकारे जनतेपर्यंत पोहोचली तरच ते योग्य काळजी घेऊ शकतात. अशात या दोन्ही प्रकारांकडे पाहता सुमारे 950 वर मृत्यू हे मुंबईत कोरोनामुळे अधिकचे झालेले आहेत. पण, त्याची नोंद मात्र अद्याप झालेली नाही. मुंबईतील कोरोना स्थितीची दाहकता यामुळे अधिक स्पष्ट होते. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, याची माहिती जनतेला द्यावी आणि असे गैरप्रकार करणार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Why-more-than-950-corona-deaths-in-Mumbai-were-suppressed-Devendra-Fadnavis</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Local-service-for-essential-service-personnel-started</link>
            <description>मुंबई : जवळपास अडीच महिने बंद असलेली मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकल अखेर सोमवारपासून (ता.१५) रुळावर आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सोमवारी पहाटे साडे पाच वाजता चर्चगेटहून विरारसाठी पहिली लोकल धावली. विशेष म्हणजे, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखविल्यानंतरच प्रवासास मुभा देण्यात आली आहे. सध्या सामान्य नागरिकांना या लोकलमधून प्रवास करण्यास मुभा नाही.सध्या मुंबई महानगर परिसरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट आणि एसटी धावत आहेत. मात्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-15/localforaati.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : जवळपास अडीच महिने बंद असलेली मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकल अखेर सोमवारपासून (ता.१५) रुळावर आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सोमवारी पहाटे साडे पाच वाजता चर्चगेटहून विरारसाठी पहिली लोकल धावली. विशेष म्हणजे, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखविल्यानंतरच प्रवासास मुभा देण्यात आली आहे. सध्या सामान्य नागरिकांना या लोकलमधून प्रवास करण्यास मुभा नाही.सध्या मुंबई महानगर परिसरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट आणि एसटी धावत आहेत. मात्र टाळेबंदीत शिथिलता आणल्यानंतर खासगी कार्यालय व अन्य प्रवाशांनाही प्रवेश दिल्यानंतर या दोन्ही सेवांना प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. यामुळे करोनाचा प्रसार होण्याचा धोकाही वाढला होता. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीने जोर पकडला होता. त्याकरता गेल्या काही दिवसांत राज्य सरकारी यंत्रणा आणि रेल्वे तसेच पोलीस, पालिका प्रशासनाच्या बैठकाही झाल्या व लोकलसेवा सुरू करण्यावर एकमत झाले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळता यावेत म्हणून एका फेरीत केवळ 700 प्रवासीच प्रवास करू शकणार आहेत.रेल्वेतून प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसेच प्रवाशांनी विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. शेवटची लोकल रात्री 11.30 वाजता सुटणार आहे. अप आणि डाउन दिशेला दर 15 ते 20 मिनिटांनी लोकल धावणार आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकल चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली या स्थानकांवर व त्यानंतर दहिसर ते विरार दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. मध्य आणि हार्बरवर जलद मार्गावर लोकल चालवण्यात येणार आहेत. चर्चगेट-विरार, विरार-डहाणू, सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल या मार्गांवर लोकल धावतील.अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र पाहूनच प्रवाशांना रेल्वे स्थानकांत प्रवेश देण्यात येईल. इतर प्रवाशांना लोकलमधून प्रवास करता येणार नाही. रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी प्रवासी रांग, थर्मल स्क्रीनिंग करण्याची जागा, पार्किंगची व्यवस्था आणि त्याठिकाणी बंदोबस्त असे आदेश रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून सर्व रेल्वे पोलिसांना देण्यात आले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Local-service-for-essential-service-personnel-started</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी ऑनलाइन वर्ग नाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/There-is-no-online-class-for-class-one-and-two</link>
            <description>मुंबई : कोरोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात. तसेच दुसरीकडे ऑनलाईन, डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीने राबवावी असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी झालेल्या व्हिडीओ क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-15/varshaG.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात. तसेच दुसरीकडे ऑनलाईन, डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीने राबवावी असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग भरवण्यात येणार नसल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.ऑनलाईनबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आलेला आहे. पहिली व दुसरीची मुले लहान असतात, त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या मुलांना दररोज एक तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाइन, डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.जावडेकरांशी चर्चा करणारयावेळी बोलताना मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्राधान्याने दूरदर्शन आणि आकाशवाणीचा उपयोग करून घेण्याची विनंती केली. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आपण यासंदर्भात लगेच बोलून ही माध्यमंदेखील उपलब्ध करून घेतली जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.वर्गांचं नियोजनरेड झोन मध्ये नसलेल्या नववी , दहावी आणि बारावीच्या शाळा-कॉलेज जुलैपासून, 6 वी ते 8 वीच्या ऑगस्ट पासून, तर तिसरी ते पाचवीच्या सप्टेंबरपासून, पहिली आणि दुसरीचे वर्ग शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, तसंच 11 वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी असंही त्यांनी सांगितलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/There-is-no-online-class-for-class-one-and-two</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Rashmi-Thackeray-father-Madhav-Patankar-passes-away</link>
            <description>मुंबई : सामनाच्या संपादक रश्मी उद्धव ठाकरे यांचे वडिल माधव गोविंद पाटणकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. मुंबईत अंधेरी येथील क्रिटीकेअ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-15/fatherofrthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सामनाच्या संपादक रश्मी उद्धव ठाकरे यांचे वडिल माधव गोविंद पाटणकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. मुंबईत अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.रश्मी ठाकरे यांचे वडिल माधव पाटणकर यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Rashmi-Thackeray-father-Madhav-Patankar-passes-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिग्दर्शक कांचन नायकचे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Director-Kanchan-Nayak-passes-away</link>
            <description>मुंबई : अस्मिता चित्र बॅनरच्या 'कळत नकळत ' या चित्रपटासाठी दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त केलेला दिग्दर्शक कांचन नायक यांचे सोमवारी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 65 वर्षाचे होते. 1989 मध्ये स्मिता तळवळकर निर्मित कळत नकळत या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सर्व सूत्रे कांचन नायक यांनी घेतली होती. कौटुंबिक जीवनातले भावनात्मक ताणतणाव व त्यांची हळुवार पद्धतीने केलेली उकल असा आशय असलेला हा चित्रपट त्यातल्या एकूणच बांधणीमुळे रसिकांच्या अजूनही स्मरणात आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार राष्ट्रीय पारितोषिके व सर्वोत्कृष्ट चित्रपटासह नऊ राज्य पारितोषिके मिळाली. भावनात्मक कथा हाताळणारा दिग्दर्शक अशी ओळख असणारे एक दिग्दर्शक म्हणजे कांचन नायक. कांचन नायक यांनी 2000 साली ‘राजू’ या सिनेमास्कोप संगीतमय चित्रपटाचे दिग्दर्शन केले.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-15/knayak.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अस्मिता चित्र बॅनरच्या 'कळत नकळत ' या चित्रपटासाठी दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त केलेला दिग्दर्शक कांचन नायक यांचे सोमवारी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 65 वर्षाचे होते. 1989 मध्ये स्मिता तळवळकर निर्मित कळत नकळत या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सर्व सूत्रे कांचन नायक यांनी घेतली होती. कौटुंबिक जीवनातले भावनात्मक ताणतणाव व त्यांची हळुवार पद्धतीने केलेली उकल असा आशय असलेला हा चित्रपट त्यातल्या एकूणच बांधणीमुळे रसिकांच्या अजूनही स्मरणात आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार राष्ट्रीय पारितोषिके व सर्वोत्कृष्ट चित्रपटासह नऊ राज्य पारितोषिके मिळाली. भावनात्मक कथा हाताळणारा दिग्दर्शक अशी ओळख असणारे एक दिग्दर्शक म्हणजे कांचन नायक. कांचन नायक यांनी 2000 साली ‘राजू’ या सिनेमास्कोप संगीतमय चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यानंतर 2007 साली सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वि.वा. शिरवाडकर लिखित ‘विश्वनाथ-एक शिंपी’ या लघुचित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला. याच वर्षी त्यांनी ‘घर दोघांचे’ या त्रिकोणी प्रेमकथा असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाचेही दिग्दर्शन केले.कांचन नायक यांचा जन्म पुणे येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रभाकर नायक हे देखील दिग्दर्शक होते. त्यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. 1972 साली आपले वडील प्रभाकर नायक यांच्या समवेत ‘थापाड्या’, ‘पटलं तर व्हय म्हणा’ या चित्रपटांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. पण यातून मिळणारे आर्थिक उत्पन्न तुटपुंजे असल्यामुळे त्यांनी नोकरी करण्याचा विचार केला. त्या वेळेस त्यांनी लेथ मशीनवरही काम केले. पण यात मन न रमल्यामुळे त्यांनी कलाक्षेत्रातच काम करण्याचा निश्‍चिय केला. हा निर्णय घेतल्यावर त्यांनी वडिलांच्या तालमीत तयार होण्यापेक्षा इतर दिग्दर्शकांकडे काम करण्याचे ठरवले आणि ‘राजदत्त’ यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली. राजदत्त यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अरे संसार संसार’, ‘भानू’ या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले. कांचन नायक यांनी ‘सिंहासन’पासून ‘उंबरठा’पर्यंत ते ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या इंग्लिश चित्रपटापर्यंत जब्बार पटेल यांचे सहकारी म्हणून काम केले. जयवंत दळवींच्या ‘पर्याय’ या हुंडाबळीवरील प्रसिद्ध नाटकावर आधारित ‘आव्हान’ या दूरदर्शन मालिकेचे पटकथा व संवादलेखन (१९८६) त्यांनीच केले. कांचन नायक यांनी झी मराठी वाहिनीसाठी ‘इंद्रधनुष्य’, तसेच ‘बंधन’ या दैनिक मालिकांचेही दिग्दर्शन केले. त्याचप्रमाणे दिल्ली दूरदर्शनसाठी ‘प्रारंभ’ या हिंदी मालिकेचेही दिग्दर्शन केले. ई-टीव्ही या वाहिनीसाठी त्यांनी 2011 मध्ये ‘क्राईम डायरी’ या मालिकेच्या 150 हून अधिक भागांचे दिग्दर्शन केले आहे. कांचन नायक यांनी दूरदर्शनसाठी काही मालिका, ‘यशवंतराव चव्हाण’ व ‘शोभना समर्थ’ यांच्या जीवनावर आधारित लघुपटांचे दिग्दर्शन केले. शासकीय पातळीवर त्यांनी अनेक माहितीपटांची निर्मिती व दिग्दर्शन केेले.भावनाप्रधान चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणार्‍या कांचन नायक यांनी भोजपुरी भाषेतला ‘पिंजडेवाली मुनिया’ व ‘डंक्यावर डंका’ असे विनोदी विषयही चित्रपटाचे दिग्दर्शन करताना सहज हाताळले. शं.ना. नवरे यांच्या कथेवर केलेली टेलिफिल्म ‘त्या तिथे पलीकडे’ हा नर्मविनोदाचा एक उत्तम नमुना आहे. 2008 साली दाक्षिणात्य निर्माते डी. रामनायडू यांच्या ‘माझी आई’ या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. 2013 मध्ये त्यांनी ‘दणक्यावर दणका’ या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Director-Kanchan-Nayak-passes-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनामुळे शिक्षण थांबू नये  मुख्यमंत्र्यांनी केला शालेय शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-should-not-stop-education-The-Chief-Minister-inaugurated-the-school-academic-year</link>
            <description>मुंबई : कोरोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात तसेच दुसरीकडे ऑनलाईन, डिजिटल पद्धत पथदर्शी प्रकल्प म्हणून तातडीने राबवावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली. आज दुपारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शाळा एकवेळ सुरु नाही झाल्या तरी शिक्षण सुरु झाले पाहिजे या विधानाचा पुनरुच्चार केला. मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय हे देखील उपस्थित होते. ज्या ठिकाणी शाळा प्रत्यक्ष सुरु होत आहेत तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ग्राम करोना प्रतिबंधक समिती, शिक्षकांवर मोठी जबाबदारी शाळा सुरु करण्यासाठी आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-15/cmvc.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात तसेच दुसरीकडे ऑनलाईन, डिजिटल पद्धत पथदर्शी प्रकल्प म्हणून तातडीने राबवावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली. आज दुपारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शाळा एकवेळ सुरु नाही झाल्या तरी शिक्षण सुरु झाले पाहिजे या विधानाचा पुनरुच्चार केला. मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय हे देखील उपस्थित होते. ज्या ठिकाणी शाळा प्रत्यक्ष सुरु होत आहेत तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ग्राम करोना प्रतिबंधक समिती, शिक्षकांवर मोठी जबाबदारी शाळा सुरु करण्यासाठी आता सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा आयोजित केली जाईल, गावांमधील कोविड प्रतिबंध समिती तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल, शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय आदि कामे केली जातील. गटागटाने पालक सभा घेऊन पालकांच्या मनातली भीती कमी करण्यात येईल. बाल रक्षक व शिक्षकांनी शाळाबाह्य होण्याची शक्यता असलेल्या तसेच स्थलांतरितन मजुरांच्या मुलांच्या घरी जाऊन त्यांचे मन वळवायचे आहे, सरल प्रणाली अद्ययावत करणे व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक भरणे, ग्राम पंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडीओ यांची व्यवस्था करणे जेणे करून कुठलीच सोय नसलेल्या मुलांना शिक्षणासाठी याची मदत होईल, गुगल क्लास रूम, वेबिनार डिजिटल प्रायोगिक तत्वावर सुरु करणे, ई शैक्षणिक साहित्य निर्मिती, सायबर सुरक्षा, दीक्षा मोबाईल एपचा उपयोग, शाळेच्या स्पीकरवरून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती देत राहणे अशा बाबींवर चर्चा झाली. सुरू करण्याचे नियोजनरेड झोन मध्ये नसलेल्या 9 , 10 12 वी शाळा-कॉलेज जुलैपासून, 6 वी ते 8 वी ऑगस्ट पासून, वर्ग 3 ते 5 सप्टेंबरपासून, वर्ग 1 ते 2 री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता 11 वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी असे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्र्यांशी बोलणारयावेळी बोलताना मंत्री वर्ष गायकवाड यांनी प्राधान्याने दूरदर्शन आणि आकाशवाणीचा उपयोग करून घेण्याची विनंती केली. माहिती व नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आपण यासंदर्भात लगेच बोलून ही माध्यमे देखील उपलब्ध करून घेतली जातील असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.पहिली, दुसरीसाठी ऑनलाईन नाही ऑनलाईनबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आलेला आहे. पहिली व दुसरीची मुले लहान असतात, त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. 3 ते 5 वीच्या मुलांना दररोज 1 तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाईन, डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी दिली. कोकणातील वादळग्रस्त शाळांची प्राधान्याने दुरुस्ती कोकणातील चक्रीवादळाचा तडाखा बसून ज्या शाळांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने दुरुस्तीसाठी निधी दिला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. 28 कोटीचा निधी मिळावा अशी मागणी शिक्षण विभागाने केली आहे. शिक्षकांची कोरोना ड्युटी रद्द करावी, पंचनामे लवकर व्हावे शाळा निर्जंतुकीकरण खर्च 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून द्यावा,परजिल्ह्यांतून शिक्षकांना इतर जिल्ह्यांत प्रवासासाठी परवानगी मिळावी, सादिल अनुदान लवकर मिळावे,वेतनेतर अनुदान मान्यता व निधी, सफाई कामगार हवेत असे मुद्दे शिक्षण विभागाने आजच्या बैठकीत ठेवले. वर्गात कमी मुले बसविणे, व्हॉटसऍप ग्रुप्सवरून शिक्षकांनी मुलांचे शंका समाधान करणे, एक दिवसाआड शाळा, सम -विषम पर्याय अशा विविध पर्यायांचा विचार करून शिक्षण सुरु ठेवण्यात येईल असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-should-not-stop-education-The-Chief-Minister-inaugurated-the-school-academic-year</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रेक्षक व नाट्यकर्मीच्या सुरक्षेची काळजी घेऊनच महाराष्ट्रातील नाट्यगृहांचे "पडदे" उघडणार! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-curtains-of-theaters-in-Maharashtra-will-be-opened-only-by-taking-care-of-the-safety-of-spectators-and-playwrights</link>
            <description>मुंबई : नाट्यगृह चालू करण्यासंबंधी, रसिक प्रेक्षक व नाट्यकर्मी यांची काळजी तसेच रंगभूमीच्या दृष्टिकोनातून उपस्थित होणारे अनेक मुद्दे यावर सविस्तर चर्चा व्हावी या उद्देशाने ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मराठी व्यावसायिक संघाच्या निर्मात्यांची बैठक नुकतीच झूम ऍप द्वारे झाली. या बैठकीत २२ नाट्य निर्मात्यांनी आपली मते मांडली.याबैठकीत सुरुवातीलाच विजय केंकरे यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने गरजू नाट्यकर्मीना केलेल्या एक कोटी 20 लाखांची केलेली मदत याबद्दल आभार मानले. तसेच करोना विषाणूंचा नाट्य व्यवसायावर झालेला परिणाम, नाट्य निर्मात्यांपुढे आज जी आर्थिक ओढाताण निर्माण झाली आहे, त्यातून थोडा दिलासा मिळावा, यासाठी 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ,मुंबई'ने आपल्या 28 सदस्यांना नुकतेच प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-15/rangkarmi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : नाट्यगृह चालू करण्यासंबंधी, रसिक प्रेक्षक व नाट्यकर्मी यांची काळजी तसेच रंगभूमीच्या दृष्टिकोनातून उपस्थित होणारे अनेक मुद्दे यावर सविस्तर चर्चा व्हावी या उद्देशाने ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मराठी व्यावसायिक संघाच्या निर्मात्यांची बैठक नुकतीच झूम ऍप द्वारे झाली. या बैठकीत २२ नाट्य निर्मात्यांनी आपली मते मांडली.याबैठकीत सुरुवातीलाच विजय केंकरे यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने गरजू नाट्यकर्मीना केलेल्या एक कोटी 20 लाखांची केलेली मदत याबद्दल आभार मानले. तसेच करोना विषाणूंचा नाट्य व्यवसायावर झालेला परिणाम, नाट्य निर्मात्यांपुढे आज जी आर्थिक ओढाताण निर्माण झाली आहे, त्यातून थोडा दिलासा मिळावा, यासाठी 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ,मुंबई'ने आपल्या 28 सदस्यांना नुकतेच प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. उर्वरित गरजू सदस्यांनाही अशाप्रकारे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची माहिती प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी यावेळी दिली.राज्यातील नाट्यगृह आणि नाट्य प्रयोग सुरू करण्यापूर्वी करावयाच्या उपाययोजना, नाट्य व्यवसायापुढच्या अडचणी लक्षात घेऊन, त्या टाळण्यासाठी ठराव एकमताने मंजूर करून पुढील निर्णय घेण्यात आले.महाराष्ट्रातील नाट्यगृहातील कोविड 19 च्या महामारीमुळे थांबलेले नाटकांचे प्रयोग मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ आणि अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या परवानगीशिवाय सुरु करता येणार नाहीत. तसेच, या दोन्ही संस्थांच्या परवानगी पत्राशिवाय कोणत्याही नाट्यगृहाच्या तारखा नाट्य निर्मात्यांना दिल्या जाणार नाहीत, नाटक सुरु करण्याआधी येणारा प्रेक्षक वर्ग, तंत्रज्ञ आणि कलाकार त्यांच्या करोना आजाराच्या संदर्भात त्यांच्या शारीरिक उपाययोजना काय असतील आणि त्या काय असायला पाहिजेत, (उदा. नाट्यगृहातील 'एसी ब्लोअर'पासून उद्भवणारा धोका, 65 वर्षावरील कलाकार यांना काम करण्यास बंदी) यावर मान्यवरांचा सल्ला घेऊनच नाट्यगृहात प्रयोग सादर करावेत, सध्या नवीन प्रकार आलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म मधे दिनांक 10 जून नंतर कुठल्याही निर्मात्याने नवीन नाटक देऊ नये. (कारण 'ओटीटी प्लॅटफॉर्म' नाट्य व्यवसायासाठी नुकसानकारी आहे).हे निर्णय नाट्य व्यवसायाच्या हिताचे असल्याने, त्यांचे पालन नाट्य निर्मात्याप्रमाणेच नाट्यगृहाशी संबंधित सर्व शासकीय व सामाजिक संस्थांनी काटेकोरपणे करावे, असे आवाहन 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा'तर्फे जाहीर करीत आहोत, असे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी संगितले.नाट्य संघटनांचा एकमुखी निर्णय'पुन:श्च हरि ओम' म्हणत सज्ज होऊ पाहणाऱ्या नाट्य व्यवसायाच्या कल्याणकारी निर्णयाच्या ठरावांना 'रंगमंच कामगार संघटना-मुंबई व पुणे, कलाकार संघ-मुंबई, व्यवस्थापक संघ- मुंबई; तसेच मुंबई-पुणेसह उर्वरित महाराष्ट्र नाट्यगृह व्यवस्थापन, यांच्या सहमतीनेच सादर करण्यात आले.या निर्णयाचे ठराव महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री, महानगरपालिका आयुक्त-मुंबई व पुणे; तसेच उर्वरित महाराष्ट्रातील नाट्यगृह संबंधित शासकीय प्रमुख अधिकारी यांना पाठवण्यात आले आहेत.या निर्णय-ठरावांचे कोणीही पालन न केल्यास संबंधित संस्थांना निर्माता संघ,मुंबई, रंगमंच कामगार संघटना-मुंबई, कलाकार संघ- मुंबई, व्यवस्थापक संघ- मुंबई यांच्याकडून सादरीकरणासाठी (नाट्य प्रयोग, वाद्यवृंद, खाजगी कार्यक्रम) कोणतेही सहकार्य मिळणार नाही.यासाठीच्या अंमलबजावणीची एकवाक्यता नाट्य व्यवसायासंबंधित सर्व संघटनांची शिखर संस्था असलेल्या 'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद'चे अध्यक्ष नवनाथ (प्रसाद) कांबळी यांच्याशी सल्लामसलत करून ठरविण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-curtains-of-theaters-in-Maharashtra-will-be-opened-only-by-taking-care-of-the-safety-of-spectators-and-playwrights</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी आजपासून लोकल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Local-from-today-for-essential-service-personnel</link>
            <description>मुंबई : गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची जीवनवाहिनी उपनगरी रेल्वेसेवा आजपासून पुन्हा रुळावर येणार आहे. मुंबई महानगर परिसरातून कामानिमित्त ये-जा करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलगाडय़ा चालवण्यावर रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारचे एकमत झाले. याबाबतची सज्जताही रेल्वेने सुरू केली असून पश्चिम रेल्वेवर १२० तर मध्य रेल्वेवरील तिन्ही मार्गावर २०० लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. मात्र, या गाडय़ांमध्ये सर्वसामान्य नागरिक वा नोकरदारांना प्रवेश दिला जाणार नाही.सध्या मुंबई महानगर परिसरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट आणि एसटी धावत आहेत. मात्र टाळेबंदीत शिथिलता आणल्यानंतर खासगी कार्यालय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-15/lokaltrain.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची जीवनवाहिनी उपनगरी रेल्वेसेवा आजपासून पुन्हा रुळावर येणार आहे. मुंबई महानगर परिसरातून कामानिमित्त ये-जा करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलगाडय़ा चालवण्यावर रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारचे एकमत झाले. याबाबतची सज्जताही रेल्वेने सुरू केली असून पश्चिम रेल्वेवर १२० तर मध्य रेल्वेवरील तिन्ही मार्गावर २०० लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. मात्र, या गाडय़ांमध्ये सर्वसामान्य नागरिक वा नोकरदारांना प्रवेश दिला जाणार नाही.सध्या मुंबई महानगर परिसरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट आणि एसटी धावत आहेत. मात्र टाळेबंदीत शिथिलता आणल्यानंतर खासगी कार्यालय व अन्य प्रवाशांनाही प्रवेश दिल्यानंतर या दोन्ही सेवांना प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. यांमुळे करोनाचा प्रसार होण्याचा धोकाही वाढला आहे. पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीला जोर चढला आहे. त्याकरिता गेल्या काही दिवसांत राज्य सरकारी यंत्रणा आणि रेल्वे तसेच पोलिस, पालिका प्रशासनाच्या बैठकाही झाल्या व लोकलसेवा सुरू करण्यावर एकमत झाले.लोकलसेवा १५ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा शनिवारपासून होती. मात्र, लोकल सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही तारीख निश्चित नसल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. रेल्वे बोर्डाकडून आदेश येताच लोकलसेवा तात्काळ सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन केले असल्याचेही ते म्हणाले. पश्चिम रेल्वेकडून चर्चगेट ते विरार, डहाणू अप व डाऊन दोन्ही मार्गावर १२० लोकल फेऱ्या चालवण्याचे वेळापत्रक आखण्यात आले आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, मध्य रेल्वेचेही वेळापत्रक तयार करण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील मुख्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर या मार्गावर मिळून २०० लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.प्रवेश कोणाला?’आतापर्यंतच्या नियोजनानुसार या लोकलगाडय़ांमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रवासालाच परवानगी असेल. या कर्मचाऱ्यांना रेल्वेस्थानकातून तिकीट देण्यात येणार नाही.’त्याऐवजी त्यांना क्यूआरकोड असलेले कार्ड देण्यात येईल. स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी हे कार्ड स्कॅन करावे लागेल. अशा कर्मचाऱ्यांची यादी राज्य सरकार, पालिका व पोलीस रेल्वेला देणार असून त्यानुसार स्मार्ट कार्डचे वाटप रेल्वेकडून होईल.कार्ड वाटप करण्यास विलंब होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रावरच स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर सकाळी ५.३० वाजल्यापासून विरार आणि चर्चगेट स्थानकातून लोकल सुरू होतील. दर १५ मिनिटांनी लोकल धावतील. डहाणू विरारहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत धिम्या असतील. त्यानंतर चर्चगेटपर्यंत जलद धावतील. चर्चगेटहून सुटताना या लोकल अंधेरी आणि बोरीवलीपर्यंत जलद जातील व त्यानंतर धिम्या होतील. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Local-from-today-for-essential-service-personnel</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 14 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 24 रुग्णवाहिकांचे लोकार्पण  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Dedication-of-24-ambulances-for-BMC-in-the-presence-of-the-CM</link>
            <description>मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला येणाऱ्या काळात 85 रुग्णवाहिका मिळणार आहेत, त्यापैकी 24 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-14/ambulance.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला येणाऱ्या काळात 85 रुग्णवाहिका मिळणार आहेत, त्यापैकी 24 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत बीकेसी येथे पार पडलेनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या तर्फे आणि डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 30 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत, त्यापैकी 12 रुग्णवाहिका पहिल्या टप्प्यात लोकार्पण करण्यात आल्या. त्याचप्रमाणे झी समूह, महिंद्रा एन्ड महिंद्रा, दीपक फर्टिलायझर्स यांनी देखील 12 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Dedication-of-24-ambulances-for-BMC-in-the-presence-of-the-CM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 14 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ब्रेकिंग : बॉलीवुड एक्टर सुशांत सिंह राजपूत ने किया सुसाइड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Bollywood-actor-Sushant-Singh-Rajput-committed-suicide</link>
            <description>मुंबई ; बॉलीवुड से एक बहुत ही चौंकाने वाली खबर सामने आई है. मशहूर एक्टर सुशांत सिंह राजपूत ने मुंबई में अपने घर में फांसी लगाकर जान दे दी है.अभी तक उनके इस फैसले के बारे में कुछ पता नहीं चल पाया है. सुशांत बॉलीवुड के बेहद लोकप्रिय एक्टर थे. उन्होंने अपने करियर की शुरुआत टीवी एक्टर के तौर पर की थी. उन्होंने सबसे पहले 'किस दे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-14/sushant-singh-rajput.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई ; बॉलीवुड से एक बहुत ही चौंकाने वाली खबर सामने आई है. मशहूर एक्टर सुशांत सिंह राजपूत ने मुंबई में अपने घर में फांसी लगाकर जान दे दी है.अभी तक उनके इस फैसले के बारे में कुछ पता नहीं चल पाया है. सुशांत बॉलीवुड के बेहद लोकप्रिय एक्टर थे. उन्होंने अपने करियर की शुरुआत टीवी एक्टर के तौर पर की थी. उन्होंने सबसे पहले 'किस देश में है मेरा दिल' नाम के धारावाहिक में काम किया था पर उन्हें पहचान एकता कपूर के धारावाहिक पवित्र रिश्ता से मिली.इसके बाद उन्हें फिल्मों का सफर शुरु किया था. वे फिल्म काय पो छे में लीड एक्टर के तौर पर नजर आए थे, और उनके अभिनय की तारीफ भी हुई थी.इसके बाद वो शुद्ध देसी रोमांस में वाणी कपूर और परिणीति चोपड़ा के साथ दिखे थे. हालांकि उन्होंने सबसे ज्यादा चर्चा भारतीय टीम के पूर्व कप्तान एम एस धोनी का किरदार निभा कर बटोरी थी. ये सुशांत के करियर की पहली फिल्म थी जिसने सौ करोड़ का कलेक्शन किया था. सुशांत इसके अलावा फिल्म सोनचिड़िया और छिछोरे जैसी फिल्मों में नजर आ चुके थे. उनकी आखिरी फिल्म केदारनाथ थी जिसमें वे सारा अली खान के साथ दिखे थे.गौरतलब है कि पिछले कुछ समय में बॉलीवुड के कई दिग्गज कलाकारों ने इस दुनिया को अलविदा कहा है. अप्रैल के महीने में इरफान खान और ऋषि कपूर जैसे लेजेंडरी कलाकारों का निधन हुआ था. वही हाल ही में सिंगर और म्यूजिक कंपोजर वाजिद खान का 42 साल की उम्र में निधन हुआ था. इसके अलावा पिछले महीने वरिष्ठ गीतकार योगेश गौर भी इस दुनिया को अलविदा कह गए थे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Bollywood-actor-Sushant-Singh-Rajput-committed-suicide</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 13 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईच्या लोकल ट्रेनमधील गर्दी टाळण्यासाठी नवीन पर्याय वापरण्याची शक्यता! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Possibility-to-use-new-options-to-avoid-crowd-in-Mumbai-local-trains</link>
            <description>मुंबई : मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. देशात अनलॉक 1 सुरु आहे. राज्यात 'मिशन बिगिन अगेन' सुरु आहे. अशात मुंबईत जर पुन्हा आधीसारखे व्यवहार सुरू करायचे असतील तर मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यावाचून पर्याय नाही. मात्र कोरोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही. अशा परिस्थितीत मुंबईची लाईफ लाईन कशी सुरु करता येईल याबाबत विचारविनिमय सुरु आहे. गेल्या काही दिवसातसात</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-13/lokal.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. देशात अनलॉक 1 सुरु आहे. राज्यात 'मिशन बिगिन अगेन' सुरु आहे. अशात मुंबईत जर पुन्हा आधीसारखे व्यवहार सुरू करायचे असतील तर मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यावाचून पर्याय नाही. मात्र कोरोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही. अशा परिस्थितीत मुंबईची लाईफ लाईन कशी सुरु करता येईल याबाबत विचारविनिमय सुरु आहे. गेल्या काही दिवसातसातत्याने मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यात यावी अशी राज्याकडूनकेंद्राकडे मागणी करण्यात येतेय. सध्या मुंबईत अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कार्यालयांमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काहीविशेष लोकल सुरु आहेत. दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर अभ्यास करून मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेची लोकल सेवा सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचं समजतंय. एका नामांकित इंग्रजी माध्यमाने याबाबत माहिती दिलीये. 2020 च्या मार्च महिन्यापासून मुंबईची लाईफ लाईन, मुंबई लोकल बंद आहे. सध्या सोडण्यात येणाऱ्या विशेष लोकलमधून प्रवास करणाऱ्यांना विशेष पास देण्यात आलाय. याच पासच्या धर्तीवर ते ये-जा करू शकतात. अशाच काही बाबींचा अभ्यास करून पुन्हा लोकल सेवा सुरू करण्याबाबत विचार केला जात आहे.श्रमिक ट्रेनसाठी वापरण्यात आलेला पॅटर्न मुंबईतील लोकल ट्रेनसाठी सुरु करण्यात येऊ शकतो. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून तसा अभ्यास सुरु असल्याची बातमी एका इंग्रजी माध्यमाने दिली आहे. यामध्ये जे अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारी कर्मचारी लोकलमधून प्रवास करणार आहेतत्यांच्या नावांची यादी रेल्वेकडे देण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.या यादीतील कर्मचाऱ्यांना विशेष पास देण्यात येतील. दरम्यान ज्यांच्याकडे हा पास असेल त्यांनाच ट्रेनने प्रवास करता येऊ शकेल असंही समजतंय.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Possibility-to-use-new-options-to-avoid-crowd-in-Mumbai-local-trains</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 13 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजप नेते पुन्हा राज्यपालांच्या भेटीला; केला खळबळजनक दावा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-leader-meets-Governor-again-Made-a-sensational-claim</link>
            <description>मुंबई : भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत खळबळजनक दावा केला आहे. मुंबईतील रुग्णालयांमधून कोरोना बाधित रुग्णांचे मृतदेह गायब केले जात असल्याचे सोमय्या म्हणाले. यावेळी गृह व आरोग्य सचिवांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-13/kiritsommya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत खळबळजनक दावा केला आहे. मुंबईतील रुग्णालयांमधून कोरोना बाधित रुग्णांचे मृतदेह गायब केले जात असल्याचे सोमय्या म्हणाले. यावेळी गृह व आरोग्य सचिवांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगणार असल्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले.अर्धा डझन कोरोना बाधितांना हॉस्पीटलनी गायब घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर संबंधित रुग्णालयातच या रुग्णांचे मृतदेह आढळले. या रुग्णांवरील उपचाराचे बिलही नंतर नातेवाईकांना देण्यात आले. हा सारा प्रकार चिंताजनक असून याप्रकरणी आपण लक्ष घालावे व सरकारला योग्य त्या सूचना द्याव्या अशी मागणी सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली. याबाबत सोमय्या यांनी ट्विटरवर माहिती दिली.गेल्या आठवडाभरात मुंबईतील विविध रुग्णालयांमधून सहा मृतदेह गायब झाल्याचा आरोप करत सोमय्या यांनी त्याबाबत तपशील दिला आहे. मुंबईत करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली. यापूर्वी त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेव गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-leader-meets-Governor-again-Made-a-sensational-claim</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 12 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मक्यासह भरडधान्य खरेदीसाठी नाफेडकडे शिल्लक असणाऱ्या बारदानाची खरेदी: छगन भुजबळ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Purchase-of-remaining-bags-from-NAFED-for-purchase-of-coarse-grains-including-maize-Chhagan-Bhujbal</link>
            <description>मुंबई : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत जूट कमिशनर यांच्याकडून बारदाना उपलब्ध न झाल्याने भरड धान्य खरेदी करण्यासाठी नाफेडकडे शिल्लक असलेले 10 लाख बारदान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाफेडमार्फत भरडधान्य केंद्रावर सदर बारदाना तातडीने पाठविण्यात येत आहे. त्यामुळे बारदानाअभावी रखडलेली मकासह इतर भरडधान्य जलद गतीने खरेदी केले जाईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.रब्बीतील भरड धान्य </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-12/chaganb.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत जूट कमिशनर यांच्याकडून बारदाना उपलब्ध न झाल्याने भरड धान्य खरेदी करण्यासाठी नाफेडकडे शिल्लक असलेले 10 लाख बारदान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाफेडमार्फत भरडधान्य केंद्रावर सदर बारदाना तातडीने पाठविण्यात येत आहे. त्यामुळे बारदानाअभावी रखडलेली मकासह इतर भरडधान्य जलद गतीने खरेदी केले जाईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.रब्बीतील भरड धान्य खरेदीसाठी आवश्यक असणारे बारदान राज्य सरकार केंद्र शासनाच्या जुट कमिशनर कोलकाता यांच्याकडून घेत असते. त्यानुसार केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे बारदान खरेदीसाठी राज्य शासनाने आतापर्यंत 58.50 कोटी वेळोवेळी अदा केले आहेत. परंतु कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा बारदाना उत्पादनावर परिणाम झाला असून अद्याप जुट कमिशनर यांचेकडून राज्य शासनाला बारदानाचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे भरडधान्य खरेदीसाठी नाफेडकडे शिल्लक असलेला 10 लाख बारदाना खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नाफेडला 5.84 कोटी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनला अग्रीम देण्यात आले असून नाफेडकडून प्रत्यक्ष बरदान पुरवठा केला जात आहे. त्यामुळे भरड धान्य खरेदीसाठी लागणाऱ्या बारदानाचा प्रश्न सुटला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्यात मकासह भरड धान्य खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्याने भरड धान्य खरेदी अत्यंत धिम्या गतीने सुरु होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणात भरड धान्य शिल्लक राहिले आहे. तसेच केंद्र शासनाच्या जुट कमिशनर कोलकाता यांच्याकडून घेण्यात येत असलेले बारदाना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध न होऊ शकल्याने अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून प्रथमतः रेशन दुकारांकडे उपलब्ध असलेले जुने बारदान घेतले जात होते. मात्र तेही संपल्याने भरडधान्य खरेदीसाठी नाफेडकडे शिल्लक असलेला 10 लाख बारदान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नाफेड मार्फत भरड धान्य खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Purchase-of-remaining-bags-from-NAFED-for-purchase-of-coarse-grains-including-maize-Chhagan-Bhujbal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 12 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नागपूरमधील नद्यांचे झाले पुनरुज्जीवन; मुंढेंचे ट्विट आदित्य ठाकरेंकडून रिट्विट ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Rivers-in-Nagpur-were-revived-Mundhes-tweet-Retweet-from-Aditya-Thackeray</link>
            <description>नागपूर : नागनदीसह नागपूर शहरातील नद्यांची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी झाली. नद्यांना गतवैभव प्राप्त झाल्याचे ट्विट मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ते रिट्विट केले असून या कार्यात आपण पाठीशी असल्याचे म्हणत त्यांच्या कार्याची कौतुक केले आहे.नागपूरची जीवनरेखा आणि शहराची सांस्कृतिक परंपरा म्हणून ओखळल्या जाणाऱ्या नाग नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे. नद्या शहरातील चैतन्य आणि उत्साह जागा ठेवण्याचं काम करतात. नागपूर महानगरपालिकेने खोलीकरण, साफसफाई आणि डी-सिल्टिंग करून शहरातील नद्यांचे पुनरुज्जीवन केले आहे. या नद्यांचे जतन, संरक्षण आणि मजबुतीकरण करणे आपले काम आहे, असं ट्विट मुंढे यांनी केलं आहे. या ट्विटबरोबरच त्यांनी या प्रकल्पाची माहिती देणारा एक छोटा व्हिडिओही पोस्ट केला आहे.नागपूर शहराची संस्कृती नाग नदीशी जोडलेली आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये या नदीचे नाल्यामध्ये रुपांतर झाल्याचे पहायला मिळालं आहे. नागपूरमधील पिवळी नदी आणि पोरा नदीचीही हीच परिस्थिती आहे. त्यामुळेच आम्ही विचार केला की नागपूर शहर ज्या नदीवर वसले आहे ती नदी स्व</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-12/tukaramaditya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : नागनदीसह नागपूर शहरातील नद्यांची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी झाली. नद्यांना गतवैभव प्राप्त झाल्याचे ट्विट मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ते रिट्विट केले असून या कार्यात आपण पाठीशी असल्याचे म्हणत त्यांच्या कार्याची कौतुक केले आहे.नागपूरची जीवनरेखा आणि शहराची सांस्कृतिक परंपरा म्हणून ओखळल्या जाणाऱ्या नाग नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे. नद्या शहरातील चैतन्य आणि उत्साह जागा ठेवण्याचं काम करतात. नागपूर महानगरपालिकेने खोलीकरण, साफसफाई आणि डी-सिल्टिंग करून शहरातील नद्यांचे पुनरुज्जीवन केले आहे. या नद्यांचे जतन, संरक्षण आणि मजबुतीकरण करणे आपले काम आहे, असं ट्विट मुंढे यांनी केलं आहे. या ट्विटबरोबरच त्यांनी या प्रकल्पाची माहिती देणारा एक छोटा व्हिडिओही पोस्ट केला आहे.नागपूर शहराची संस्कृती नाग नदीशी जोडलेली आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये या नदीचे नाल्यामध्ये रुपांतर झाल्याचे पहायला मिळालं आहे. नागपूरमधील पिवळी नदी आणि पोरा नदीचीही हीच परिस्थिती आहे. त्यामुळेच आम्ही विचार केला की नागपूर शहर ज्या नदीवर वसले आहे ती नदी स्वच्छ केली पाहिजे. त्यामुळेच या वर्षी आम्ही नागपूरमध्ये केवळ नाग नदीची स्वच्छता मोहीम हाती घेतली नाही तर तिचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेतला. मार्चमध्ये आम्ही काम सुरु केलं आणि आज या तिन्ही नद्या नागपूरकरांना पुर्वीसारख्याच स्वच्छ स्वरुपात भेट म्हणून देण्यात येत आहेत. या नदीमध्ये मोठ्याप्रमाणात घनकचरा, द्रव्य आणि प्राण्यांची संख्या होती हे दिसून आलं. दरवर्षी केवळ गाळ काढून या नदीच्या किनारी ठेवला जायचा. मग पावसाळ्यामध्ये तोच गाळ पुन्हा नदीत जायचा. आम्ही या वर्षी नदीपात्रातून काढलेला गाळ आणि कचऱ्याची शहरातील इतर भागांमध्ये विल्हेवाट लावली. यामुळे दोन फायदे झाले. नदी पूर्णपणे स्वच्छ होऊन आधीसारखी दिसू लागली आणि दुसरी महत्वाची गोष्टी म्हणजे नदीचे पुनरूज्जीवन झालं आहे. तसेच या नदीमधील गाळ शहरातील सखल भागामध्ये टाकल्याने तिथेही पाणी साचण्याची शक्यता कमी झाली आहे. महानगरपालिकेने अवघ्या दोन महिन्यांमध्ये इतर संस्थाच्या मदतीने हे काम करुन दाखवलं आहे,” असं मुंढे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.आदित्य ठाकरे काय म्हणाले?मुंढेंनी आपल्या ट्विटमध्ये राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना म्हणजेच आदित्य ठाकरेंना टॅग केलं आहे. आदित्य यांनाही मुंढेंचे ट्विट रिट्विट करत या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. आम्ही नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी वचनबद्ध आहोत. या कायाकल्पला या वर्षाच्या सुरूवातीला पाठिंबा देत पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने मान्यता दिली होती, असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.लॉकडाउनच्या काळात सफाईमुंढे यांनी लॉकडाउनचा फायदा घेत मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नागपूर शहरातील नदी स्वच्छता अभियानाचा श्री गणेशा केला आहे. सामान्यपणे मे महिन्यात नागपूरमधील प्रमुख तीन नद्या स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली जाते. मात्र यंदा ही मोहिम मार्च महिन्यातच सुरु करण्यात आली. 28 मार्च रोजी पंचशील चौकात नागनदीमधून गाळ बाहेर काढत या मोहिमेला सुरुवात झाली. शहरातून जाणाऱ्या तीनही प्रमुख नद्यांची स्वच्छता करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. यासाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्रीची सोयही आयुक्तांनी करुन दिली.नागपूर शहरामधून नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी जाते. या तिन्ही नद्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. नाग नदी शहरामधून एकूण 17 किलोमीटरचा प्रवास करते. या 17 किलोमीटरच्या अंतराची पाच टप्प्यांमध्ये स्वच्छता करण्यात आली. पिवळी नदीची चार टप्प्यांमध्ये तर पोरा नदीची तीन टप्प्यांमध्ये स्वच्छता करण्यात आली. विशेष म्हणजे या साफसफाईच्या कामाची जबाबदारी एकाच अधिकाऱ्यावर देण्यात आली नव्हती. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळेच जलदगतीने काम करणे शक्य झालं. नागपूर शहरामध्ये एकूण 48 किलोमीटर लांबीच्या नद्या आहेत. नदीचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी नदी पात्रामधून घाण, कचरा आणि गाळ कढण्यात आला आहे. काढलेला गाळ आणि कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्याच्या सूचना देताना हा गाळ नदीच्या बाजूला पडून राहणार नाही यासंदर्भात काळजी घेण्यास मुंढे यांनी आधीच सांगितलं होतं.दरवर्षी, पावसाळ्याच्या काही दिवस आधी घाईघाईत नद्या साफ केल्या जायच्या. त्यानंतर काढलेला गाळ दुसऱ्या जागी हलवण्याआधीच पाऊस यायचा आणि गाळ पुन्हा नदीत जायचा. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्यास नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी साचायचे. याच गोष्टी टाळण्यासाठी मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने यंदा पावसाळ्या आधीच नद्या साफ केल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Rivers-in-Nagpur-were-revived-Mundhes-tweet-Retweet-from-Aditya-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 12 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एनएससीआय डोम सेंटरमध्ये कोविड बाधित 178 कर्करुग्णांवर उपचार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Treatment-of-Kovid-infected-178-cancer-patients-at-the-NSCI-Dome-Center</link>
            <description>मुंबई : कोविड बाधितांच्या सर्वतोपरी आरोग्य सेवेसाठी झटत असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविडसह इतर आजारांनीही ग्रासलेल्या रुग्णांसाठी सेवेमध्ये कोणतीही कसर ठेवलेली नसून त्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे वरळी येथे उभारण्यात आलेले एनएससीआय कोरोना केंद्र. परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयातून कर्करोग व कोरोना अशा दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या 178 रुग्णांना आतापर्यंत एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये उपचार देण्यात आले. त्यातून 126 रुग्ण बरे झाले आहेत. यामधील कोविड बाधित एकही कर्करुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे याचे कौतुक स्तरातून होत आहे.संपूर्ण जगाला कोविड 19 कोरोना विषाणूच्या संसर्गाने जेरीस आणले आहे. या विषाणूचा सामना करताना विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ती खालावते, त्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-12/rajyatcorona.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोविड बाधितांच्या सर्वतोपरी आरोग्य सेवेसाठी झटत असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविडसह इतर आजारांनीही ग्रासलेल्या रुग्णांसाठी सेवेमध्ये कोणतीही कसर ठेवलेली नसून त्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे वरळी येथे उभारण्यात आलेले एनएससीआय कोरोना केंद्र. परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयातून कर्करोग व कोरोना अशा दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या 178 रुग्णांना आतापर्यंत एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये उपचार देण्यात आले. त्यातून 126 रुग्ण बरे झाले आहेत. यामधील कोविड बाधित एकही कर्करुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे याचे कौतुक स्तरातून होत आहे.संपूर्ण जगाला कोविड 19 कोरोना विषाणूच्या संसर्गाने जेरीस आणले आहे. या विषाणूचा सामना करताना विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ती खालावते, त्यांना प्राणांतिक धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे अशा रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार याची खबरदारी बृहन्मुंबई महानगरपालिका घेत आहे. मागील 20 दिवसांत मुंबईमध्ये कोविड बाधित एकाही डायलिसिस रुग्णाचा मृत्यू झालेला नाही कारण अशा रुग्णांसाठी महानगरपालिकेने स्वतंत्र केंद्र, स्वतंत्र संयंत्रे नेमून दिलेली असून त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता कर्करुग्णांच्या बाबतीतही विशेष खबरदारी घेतली जात आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळी येथील नॅशनल स्पोर्टस्‌ क्लब ऑफ इंडिया येथे विकसित केलेल्या डोम कोरोना काळजी केंद्रात कर्करुग्णांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. मुंबईत परळ स्थित विश्वविख्यात टाटा स्मृती कर्करोग उपचार रुग्णालयात देशभरातून विविध कर्करोगांनी ग्रस्त नागरिक उपचारांसाठी येतात. कर्करुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती स्वाभाविकच खालावलेली असते. त्यात कोरोनाचीदेखील लागण झाल्यास त्यांच्या जीविताला धोका पोहोचू नये, यासाठी महापालिकेने टाटा रुग्णालयाला मदतीचा हात दिला आहे. तेथील कोविड बाधित कर्करुग्णांना डोम कोरोना केंद्रामध्ये आणून उपचार केले जात आहेत.टाटा रुग्णालयातून डोम कोरोना केंद्रामध्ये आलेल्या कोविड बाधित कर्करुग्णांमध्ये अवघ्या दोन वर्ष वयाच्या चिमुरड्यापासून ते 77 वर्ष वयापर्यंतच्या वृद्ध रुग्णाचा समावेश आहे. देशातील जवळपास सर्व भागातून आलेल्या रुग्णांसह एक विदेशी नागरिकही त्यात आहे. दाखल रुग्णांपैकी बहुतांश हे 50 वर्ष वयावरील आहेत. आतापर्यंत एकूण 178 कोरोना बाधित कर्करुग्ण डोम कोरोना केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल झाले. पैकी 126 जणांना यशस्वी उपचार देऊन, कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. यामध्ये एका विदेशी नागरिकाचाही समावेश आहे. तर 52 जणांवर उपचार सुरु आहेत. यातील लक्षणीय बाब अशी की, यातील एकही रुग्ण सुदैवाने दगावला नसून ही अत्यंत दुर्मिळ बाब ठरली आहे. एकीकडे जगातील विविध देशात कोरोना केंद्रांमध्ये कोविड बाधित कर्करुग्णांच्या प्राणांना धोका पोहोचत असल्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एनएससीआय कोरोना केंद्रातील ही कामगिरी वाखाणण्यासारखी ठरली आहे.दरम्यान, कोविड बाधित कर्करुग्णांच्या नातेवाईकांचा विचार करता, डोम कोरोना केंद्रामध्ये 10 नातेवाईकांवर देखील यशस्वी उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले असून चार नातेवाईकांवर सध्या उपचार सुरु आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Treatment-of-Kovid-infected-178-cancer-patients-at-the-NSCI-Dome-Center</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 12 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाउन पुन्हा जाहीर केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं गर्दी न करण्याचं आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdown-not-announced-againUddhav-Thackeray-appeal-not-to-crowd</link>
            <description>मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत सुरु असणार आहे. दरम्यान लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-12/cmreview15520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत सुरु असणार आहे. दरम्यान लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत हा खुलासा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला कुठेही गर्दी करू नका, तसंच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि काळजी घ्या असं आवाहन केल्याची माहितीही यावेळी देण्यात आलेली आहे.रुग्णांची वाढती संख्या आणि परिस्थिती बिघडता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला जाणार असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना गरज लागली तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असं सांगितलं होतं. पण या वक्तव्याचा काही ठिकाणी विपर्यास करत राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर होणार असल्याची अफवा पसरवली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdown-not-announced-againUddhav-Thackeray-appeal-not-to-crowd</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 12 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई पोलिस आता अधिक गतिमान; गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते पोलिसांसाठीच्या सेगवेचे उद्घाटन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Police-is-now-more-dynamic-Home-Minister-Anil-Deshmukh-inaugurates-Segway-for-Police</link>
            <description>मुंबई : पोलिस विभागासाठी उपयुक्त अशा सेगवेचे( सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर ) उद्घाटन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मरिन ड्राईव्ह येथे संपन्न झाले. यावेळी आ. रोहित पवार मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त दक्षिण विभाग निशिथ मिश्रा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-12/segway.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पोलिस विभागासाठी उपयुक्त अशा सेगवेचे( सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर ) उद्घाटन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मरिन ड्राईव्ह येथे संपन्न झाले. यावेळी आ. रोहित पवार मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त दक्षिण विभाग निशिथ मिश्रा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्राचे पोलिस दल हे जागतिक पोलिसिंग स्टॅंडर्ड नुसार अत्याधुनिक सुसज्ज अशा साधन सामुग्रीने भक्कम करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे. त्यानुसार या सेग वे चे उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी यावेळी दिली.सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारची यंत्रणा पोलिसांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पोलिसाच्या मास्कला माईक लावण्यात येणार असून ते त्याद्वारे लोकांना गर्दीच्या ठिकाणी सुरक्षिततेसंदर्भात सूचना देऊ शकतील, तसेच त्यांच्या मदतीला पब्लिक अड्रेस सिस्टीम असलेले अत्याधुनिक ड्रोन देखील आहेत. त्याचाही उपयोग होऊ शकेल, असे श्री. देशमुख म्हणाले.मरिन ड्राईव्ह येथे पन्नास सेगवेचे उद्घाटन करण्यात आले. यातील दहा सेग वे हे वरळी साठी तर पाच नरिमन पॉइंट साठी आहेत. त्याचप्रमाणे बांद्रा, जुहू, वर्सोवा या ठिकाणी देखील हे सेग वे देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-Police-is-now-more-dynamic-Home-Minister-Anil-Deshmukh-inaugurates-Segway-for-Police</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 12 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईमध्ये नव्याने ५०० आयसीयू बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/In-Mumbai500-new-ICU-beds-will-be-available-within-a-week</link>
            <description>मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. जळगाव येथील बाधीत वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्राध्यापक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, आज राज्यामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-12/rtope.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. जळगाव येथील बाधीत वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्राध्यापक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, आज राज्यामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल तसेच काही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी संवाद साधला.राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के असून मुंबईतील धारावी भागातून गेल्या काही दिवसांपासून रुग्ण येण्याची संख्या मंदावली आहे, असे श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले. अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना सेव्हन हिल, सेंट जॉर्ज येथे आठवडभरात सुमारे ५०० आयसीयू बेड उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र शासनाने कंटेनमेंट झोनसाठी जे निकष केले आहेत त्यात बदल करण्याबाबतची मागणी आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. कंटेनमेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर २८ दिवस त्या भागातील व्यवहार बंद ठेवले जातात. हा बंद काटेकोरपणे पाळला जावा यासाठी पोलिस तैनात केले जातात. त्यामुळे राज्यातील पोलिस मोठ्या संख्येने अशा कंटेनमेंट झोनच्या ड्युटीवर आहेत. त्यांना आराम मिळावा, हा पोलिस फोर्स अन्यत्र वापरता यावा यासाठी २८ दिवसांच्या निकषाऐवजी १४ दिवस कंटेनमेंट झोनमध्ये व्यवहार बंद ठेवण्याबाबत विचार व्हावा व त्यावर केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना पाठविण्यात याव्या, अशी मागणी श्री. टोपे यांनी केली.मुंबईमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलिस, महापालिका कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केली. कोरोना व्यतिरीक्त अन्य जे आजार आहेत क्षयरोग, पावसाळ्यात होणारे आजार, मलेरिया, डेंग्यू याच्या नियंत्रणासाठी राज्य शासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली दिली असली तरी लोकांनी स्वयंशिस्त पाळावी. मास्क वापरावे, सोशल डिस्टिंसिंग पाळावे, हात स्वच्छ धुवावेत आदी बाबी कटाक्षाने पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/In-Mumbai500-new-ICU-beds-will-be-available-within-a-week</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच! ‘गर्दी टाळा-शिस्त पाळा’ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Fight-against-Corona-continues-Avoid-crowds---follow-discipline</link>
            <description>मुंबई : कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही तो सुरुच आहे, त्यामुळे आपल्याला सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, लॉकडाऊन जसे टप्प्याटप्प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-11/uthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही तो सुरुच आहे, त्यामुळे आपल्याला सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, लॉकडाऊन जसे टप्प्याटप्प्याने लावले तसेच ते टप्प्याटप्प्याने आपण हटवत आहोत, कोरोनासोबत जगतांना आपल्याला सावधानता बाळगायची आहे. संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे मास्क लावणे, हात धुणे यासारख्या सवयी अंगी बाळगायच्या आहेत. गर्दी करायची नाही, झुंडीने फिरायचे नाही. कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही. सावध राहून अर्थचक्र सुरु करतांना सर्व नियमांचे पालन करूनच आपल्याला काम करावयाचे आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत आपण काही नियम शिथिल केले असता पहिल्या दिवशी गर्दी झाली. असे करू नका, सकाळी पाच ते सायंकाळी 7 पर्यंत फिरायला जाण्याची, व्यायाम करण्याची मुभा दिली ती आरोग्यासाठी, गर्दी करून आरोग्य बिघडवण्यासाठी नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील जनतेवर विश्वाससर्व सांगून आणि काळजी घेऊनही परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली, ती जीवघेणी होताना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल. पण राज्य सरकार जे काही निर्णय घेत आहे ते जनतेच्या हिताचेच आहेत. याची कल्पना जनतेला असल्याने राज्यातील नागरिक ती वेळ येऊ देणार नाहीत. शिस्त पाळून शासनाला सहकार्य करतील, त्याबद्दल मला विश्वास वाटतो असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अत्यावश्यक सेवेतील, जीवनावश्यक काम करणाऱ्या लोकांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी केंद्र शासनाकडे केल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Fight-against-Corona-continues-Avoid-crowds---follow-discipline</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कापूस खरेदी केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार : अजित पवार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Cotton-shopping-centers-will-continue-even-on-holidays-Ajit-Pawar</link>
            <description>मुंबई : राज्यात शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून राज्यातील कापूस खरेदीची सर्व केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक- सहकारी संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, पणन संचालकांचे कार्यालय, वखार महामंडळाची कार्यालये शनिवार, रविवारच्या सार्वजनिक सुटीसह पुढील आदेश होईपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत एफएक्यू दर्जाच्या कापसाची खऱेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.राज्यातील कापूस खरेदीचा आढावा तसेच शेतकऱ्यांकडील शिल्लक कापूस खरेदीला गती देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण नि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-11/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून राज्यातील कापूस खरेदीची सर्व केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक- सहकारी संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, पणन संचालकांचे कार्यालय, वखार महामंडळाची कार्यालये शनिवार, रविवारच्या सार्वजनिक सुटीसह पुढील आदेश होईपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत एफएक्यू दर्जाच्या कापसाची खऱेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.राज्यातील कापूस खरेदीचा आढावा तसेच शेतकऱ्यांकडील शिल्लक कापूस खरेदीला गती देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यासंदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी पूर्ण करण्यात येईल. त्यासाठीचे नियोजन झाले असून संबंधित कार्यालये सुट्टीच्या दिवशीही पूर्णवेळ खुली राहणार आहेत. चंद्रपूर व नांदेड जिल्ह्यांच्या काही तालुक्यात खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरी उपलब्ध नसल्याने या जिल्ह्यातील कापूस खरेदी शेजारच्या तेलंगणा राज्यातील सीमेलगतच्या जिनिंग फॅक्टरीमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्य सचिव तेलंगणाच्या मुख्य सचिवांशी संपर्क साधून व्यवस्था करणार आहेत.कापूस खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरीत जागा उपलब्ध होण्यासाठी जिनिंग प्रोसेस फॅक्टरीत सध्या असलेले कॉटन सीड्‌स्‌ व बेल्‌स्‌चा उठाव मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. जिनिंग प्रोसेस फॅक्टरीत असलेल्या कॉटन सीड्‌स्‌चा लिलाव तातडीने करण्याचे तसेच सीड्‌स्‌ उचलण्यासाठी असलेला 15 दिवसांचा कालावधी 10 दिवसांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिलाव झाल्यानंतर जिनिंग फॅक्टरीतून सीड्‌स्‌ची उचल विहित वेळेत न केल्यास दंडाच्या रकमेत वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.राज्यात 2019-20 मध्ये उत्पादित एकूण 410 लाख क्विंटल कापसापैकी केंद्रीय कापूस महामंडळ आणि त्यांच्या वतीनं कापूस पणन महासंघाने आतापर्यंत 188 लाख 17 हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे. खाजगी व्यापाऱ्यांनी सुमारे 198 लाख क्विंटल कापूस खरेदी केल्याने राज्यात एकूण 386 लाख 17 हजार क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे. 23 लाख 83 हजार क्विंटल कापसाची खरेदी शिल्लक असून एफएक्यु दर्जाच्या कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (व्हिसीद्वारे), गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, इतर मागासवर्ग तथा भुकंप पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, दूध व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसनमंत्री संजय राठोड (व्हिसीद्वारे), महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (व्हिसीद्वारे), मुख्य सचिव अजोय मेहता, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव मित्तल, वखार महामंडळाचे अध्यक्ष दीपक तावरे, पणन संचालक सुनील पवार, केंद्रीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष, राज्य कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आदींसह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Cotton-shopping-centers-will-continue-even-on-holidays-Ajit-Pawar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोकणवासीयांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे:  मुख्यमंत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-government-stands-firmly-behind-the-people-of-Konkan</link>
            <description>मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे दर बाजूला ठेवून वाढीव मदत करण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून निकषात बदल केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोकणातील नुकसानग्रस्तांच्या पाठिशी हे शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, वादळानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-11/cmreview15520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे दर बाजूला ठेवून वाढीव मदत करण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून निकषात बदल केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोकणातील नुकसानग्रस्तांच्या पाठिशी हे शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, वादळानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहेच. तत्पूर्वी रायगडसाठी 100 कोटी, रत्नागिरीला 75 कोटी आणि सिंधुदूर्गला 25 कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची गरज असल्याने तशा सूचना विभागाला देण्यात आल्या होत्या. या बदललेल्या निकषाप्रमाणे सर्वांना नुकसानभरपाई दिली जाईल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदललेल्या निकषांची सविस्तर माहिती दिली.पक्क्या- कच्च्या घराच्या नुकसानीसाठी पूर्वी 95 हजार 100 रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती ती आता दीड लाख इतकी वाढविण्यात आली आहे.बहुवार्षिक पिकाच्या नुकसानभरपाईसाठी पूर्वी हेक्टरी 18 हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली होती आता ती वाढवून 50 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. ही नुकसानभरपाई दोन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत मिळेल. अंशत: पडझड झालेल्या घरासाठी पूर्वी सहा हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती ती आता 15 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.कच्च्या घराच्या अंशत: नुकसानीपोटी पूर्वी सहा हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती ती आता 15 हजार रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.नष्ट झालेल्या झोपडीसाठी पूर्वी सहा हजार रुपये दिले जात असत, आता ही रक्कम वाढवून 15 हजार इतकी करण्यात आली आहे.गावात लहान मोठी दुकाने, टपरीचे व्यवसाय करणारे लोक असतात त्यांना नुकसानीच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात येणार आहे. ज्यांची घरे पूर्णत: क्षतीग्रस्त झाली आहेत त्यांना प्रतिकुटुंब कपड्यांसाठी पूर्वी 2500 रुपये तर 2500 रुपये भांडीकुंडी यासाठी दिले जात होते आता विशेष बाब म्हणून ही मदत वाढविण्यात आली आहे. ती कपडे व भांडी यासाठी प्रतिकुटुंब प्रत्येकी पाच हजार अशी करण्यात आली आहे.वीजपुरवठा सुरळीत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्नचक्रीवादळाने रायगड-रत्नागिरी मध्ये वीजेचे खांब कोसळले आहेत, ते उभारण्याचे काम सुरु आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी इतर जिल्ह्यातील तांत्रिक मनुष्यबळ तिथे नियुक्त करण्यात आले आहे. येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-government-stands-firmly-behind-the-people-of-Konkan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 3 ऑगस्टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन;  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-rainy-session-of-the-legislature-from-3-August-Information-of-Chief-Minister-Uddhav-Thackeray</link>
            <description>मुंबई : 22 जूनपासून नियोजित महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता 3 ऑगस्टपासून घेण्यात येणार आहे, बुधवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-11/vidhansabha12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 22 जूनपासून नियोजित महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता 3 ऑगस्टपासून घेण्यात येणार आहे, बुधवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.दरम्यानच्या काळात पुरवणी मागण्यासांठी आवश्यकता भासल्यास 3 ऑगस्टपूर्वी एक दिवसाच्या विशेष अधिवेशनाची गरज निर्माण झाल्यास वित्त विभागाकडून यासंदर्भातील माहिती घेऊन त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधानभवनात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-rainy-session-of-the-legislature-from-3-August-Information-of-Chief-Minister-Uddhav-Thackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 11 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई लोकल रेल्वे कधी सुरु होणार? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/When-will-Mumbai-Local-Railway-start</link>
            <description>मुंबई : करोनामुळे जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन शिथील करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. खासगी कार्यालयांनाही १० टक्के किंवा १० कर्मचाऱ्यांसोबत (यापैकी जे जास्त असेल) कामकाज सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे कामावर जाण्यासाठी लोक घराबाहेर पडत आहेत. पण लोकल सुरु नसल्याने सर्व ताण एसटीवर पडत आहे. दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाल्याप</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-11/lokal.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : करोनामुळे जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन शिथील करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. खासगी कार्यालयांनाही १० टक्के किंवा १० कर्मचाऱ्यांसोबत (यापैकी जे जास्त असेल) कामकाज सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे कामावर जाण्यासाठी लोक घराबाहेर पडत आहेत. पण लोकल सुरु नसल्याने सर्व ताण एसटीवर पडत आहे. दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून बंद असलेली लोकल रेल्वे सेवा सुरु कऱण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.एसटी आणि बेस्ट बसेसवर पडणारा ताण लक्षात घेता केंद्राने लोकल रेल्वे सुरू करावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे. "रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकार यांच्याशी आम्ही संपर्क साधत आहोत. किमान अत्यावश्यक सेवेत येणारे जे लोक आहेत, मग त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्स, वॉर्डबॉय आहेत सोबतच इतरांना आणण्यासाठी तरी आम्हाला रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे," अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्य़ा कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असून त्यांना एसटीने प्रवास करणं कठीण होत लोकल सुरु केल्यास त्यांच्यावरील ताण कमी होईल. त्यामुळे लोकल सेवा सुरू करावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं आहे.अत्यावश्यक सेवेत काम करणारा बराचसा कर्मचारी वर्ग कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार येथून मुंबईत कामावर येणारा आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईत कामावर येण्यासाठी ज्यादा एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याची माहितीही अनिल परब यांनी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/When-will-Mumbai-Local-Railway-start</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सरपंचांचे प्रलंबित मानधन लवकरच मिळणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Sarpanch-pending-honorarium-will-be-received-soon</link>
            <description>मुंबई : सरपंचांचे प्रलंबित मानधन लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.राज्यातील सरपंचांचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्यात यावे अशा सूचना नुकत्याच ग्रामविकास विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राज्य प्रकल्प संचालक कार्यालय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-10/hasanmushrif.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सरपंचांचे प्रलंबित मानधन लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.राज्यातील सरपंचांचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्यात यावे अशा सूचना नुकत्याच ग्रामविकास विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. सरपंचांचे मानधन तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याबाबत शासनाने नुकतेच शासन निर्णय निर्गमित केले आहेत. सरपंचांना सध्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार प्रतिमाह 3 ते 5 हजार रुपये इतके मानधन देण्यात येते. सरपंचांचे काही महिन्यांचे मानधन प्रलंबित असून ते तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतनकर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट चालू आर्थिक वर्षासाठी शिथिल करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने केलेले चांगले काम तसेच लॉकडाऊनच्या काळात घटलेली करवसुली पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांनाही त्यांचे संपूर्ण वेतन देण्याची कार्यवाही राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून करण्यात आली आहे. प्रस्तुत वेतन हे संबंधित ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Sarpanch-pending-honorarium-will-be-received-soon</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ई- संजीवनी ओपीडीचे लवकरच मोबाईल ॲप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/E-Sanjeevani-OPD-mobile-app-coming-soon</link>
            <description>मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचा महिन्याभरात 1403 रुग्णांनी लाभ घेतला आहे. या सेवेसाठी मोबाईल ॲप तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात ते कार्यान्वित झाल्यानंतर या सेवेच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना लाभ घेता येणार आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत उपलब्ध असून त्यासाठी रुग्ण</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-10/esanjeevani.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचा महिन्याभरात 1403 रुग्णांनी लाभ घेतला आहे. या सेवेसाठी मोबाईल ॲप तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात ते कार्यान्वित झाल्यानंतर या सेवेच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना लाभ घेता येणार आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत उपलब्ध असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जात नाही. रविवारी ही सेवा उपलब्ध नसते. राज्यातील विविध ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयातील 16 वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महानगरांमधून या ऑनलाईन ओपीडी सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे मध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप यांचा वापर करून कुठल्याही आजारावर सल्ला मसलत करू शकतो. या सेवेचे मोबाईल ॲप तयार झाल्यावर त्याचा सामान्यांकडून वापर अधिक प्रमाणात वाढेल. त्यावेळेस आवश्यकता भासल्यास डॉक्टरांची संख्या देखील वाढविण्यात येणार आहे. तसेच विशेषज्ञांच्या सेवांसाठी विशिष्ट वेळ देखील दिली जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.अशी आहे ई-संजीवनी ओपीडीची सेवा- मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळख क्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो.- लॉगिनसाठी एसएमएसद्वारे नोटिफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळख क्रमांकाच्या आधारे लॉगिन करता येते.- वेटिंग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच ‘कॉल नाऊ’ हे बटन कार्यान्वित (ॲक्टिव्हेट) होते. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांशी चर्चा केली जाते.- चर्चेनंतर लगेच ई- प्रिस्क्रिप्शन प्राप्त होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/E-Sanjeevani-OPD-mobile-app-coming-soon</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जिल्हा पालक सचिवांची नेमणूक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Appointment-of-District-Guardian-Secretary</link>
            <description>मुंबई : राज्यातील रिक्त झालेल्या जिल्हा पालक सचिव पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव (उद्योग) बी.वेणूगोपाल, जालना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-10/mantralay.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील रिक्त झालेल्या जिल्हा पालक सचिव पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव (उद्योग) बी.वेणूगोपाल, जालना जिल्ह्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव पराग जैन-नैनुटिया, परभणी जिल्ह्यासाठी महसूल व वन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, अमरावती जिल्ह्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती आय.ए.कुंदन; मुंबई उपनगरासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव श्रीमती अंशु सिन्हा; गडचिरोली जिल्ह्यासाठी महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि धुळे जिल्ह्यासाठी मराठी भाषा विभागाच्या सचिव श्रीमती प्राजक्ता वर्मा यांचा पालक सचिव म्हणून समावेश आहे.  या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Appointment-of-District-Guardian-Secretary</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद गरजू नाट्यकर्मीना करणार एक कोटी 20 लाखांची मदत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Akhil-Bharatiya-Marathi-Natya-Parishad-will-provide-Rs-1-crore-20-lakh-to-needy-playwrights</link>
            <description>मुंबई : कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी गरजू नाट्यकर्मींना जून ते ऑगस्ट या काळासाठी अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या वतीने सुमारे एक कोटी वीस लाख रुपयांच्या मदतीचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी नुकतीच केली आहे.नाट्यपरिषदेच्या यशवंत नाट्यमंदिरमध्ये सोशल डिस्टन्सचे नियम पाळून आयोजिलेल्या बैठकीला नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष डाॅ. गिरीश ओक, प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे, प्रवक्ते मंगेश कदम तसेच प्रत्येक घटक संस्थेचे पदाधि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-10/natyaparishad.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी गरजू नाट्यकर्मींना जून ते ऑगस्ट या काळासाठी अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या वतीने सुमारे एक कोटी वीस लाख रुपयांच्या मदतीचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी नुकतीच केली आहे.नाट्यपरिषदेच्या यशवंत नाट्यमंदिरमध्ये सोशल डिस्टन्सचे नियम पाळून आयोजिलेल्या बैठकीला नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष डाॅ. गिरीश ओक, प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे, प्रवक्ते मंगेश कदम तसेच प्रत्येक घटक संस्थेचे पदाधिकारी आणि नियामक मंडळ सदस्य राजन भिसे, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, सुकन्या कुलकर्णी - मोने, सविता मालपेकर, विजय गोखले, प्रदीप कबरे, सुशांत शेलार, संतोष काणेकर, दिगंबर प्रभू, रत्नकांत जगताप, गोट्या सावंत आदी उपस्थित होते. या मदतीचा लाभ 50 व्यवस्थापक, 30 बुकिंग क्लार्क, 150 कलाकार, 30 निर्माते तसेच आठशेहून अधिक रंगमंच कामगार, डोअर किपर, बुकींग क्लार्क यांना होणार आहे. मदतीची रक्कम प्रत्येक गरजू नाट्यकर्मीच्या थेट बॅंक खात्यावर जमा केली जाणार आहे. तसेच अन्य मदतही घरपोच करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.नाट्यपरिषदेने खा.शरद पवार, आमदार हेमंत टकले यांच्यावतीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट यांच्या माध्यमातून एक कोटी 20 लाखांच्या रक्कमेतील 50 लाख रुपये 1500 जणांना शैक्षणिक मदत म्हणून प्रत्येकी २५०० रूपये केली जाणार आहे. ही रक्कम समाजातील विविध घटकांमधून आणि नाट्य परिषदेने केलेल्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादामुळे उभी राहिल्याचे कांबळी म्हणाले. या महामारीत परिषदेच्या विविध जिल्ह्यातील विस्तारलेल्या शाखांमधून त्या-त्या ठिकाणच्या नाट्यकर्मीना अन्न धान्य, आर्थिक सहाय्य करण्यात आले. नाट्य परिषदेच्या काही शाखा रक्तदान शिबिर देखील घेणार आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अन्न धान्य व आर्थिक मदत रंगमंच कामगार संघटनेच्यावतीने केली. अनेक संस्थांनी यासाठी हातभार लावला आहे. मार्चपासून नाट्यव्यवसाय ठप्प आहे म्हणून मार्ग काढण्यासाठी नाट्यकर्मी मदत निधी उभा करण्याचा निर्णय 22 एप्रिल रोजी घेतला. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि हा निधी संकल्प पुढेही चालू राहणार असून आपत्कालीन बाबीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे असेही कांबळी यांनी यावेळी स्पष्ट केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Akhil-Bharatiya-Marathi-Natya-Parishad-will-provide-Rs-1-crore-20-lakh-to-needy-playwrights</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राष्ट्रवादीचा २१ वा वर्धापन दिन आज;राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Today-is-the-21st-anniversary-of-NCP</link>
            <description>मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वा स्थापना दिवस आणि २१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती व संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त सकाळी १०.१० वाजत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-10/ncp.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वा स्थापना दिवस आणि २१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती व संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त सकाळी १०.१० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व जिल्हा मुख्यालयातील कार्यालयात जेवढे आवश्यक असतील तेवढ्याच लोकप्रतिनिधींनी / पदाधिकारी/ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फिझिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून ध्वजारोहण करावे असे आवाहनही या परिपत्रकात करण्यात आले आहे.यावर्षी आलेल्या कोरोना संकटामुळे सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन न करता प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४ जून रोजीच्या जारी केलेल्या परिपत्रकातील आवाहनानुसार जिल्हा व तालुका स्तरावर सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे म्हटले आहे. या रक्तदान शिबीर कार्यक्रमात पक्षाचे लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी, फ्रंटल व सेलचे प्रमुख व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असेही या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे.१० जून रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दुपारी २ वाजता फेसबुक लाईव्ह माध्यमांतून सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Today-is-the-21st-anniversary-of-NCP</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 09 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचा मृत्यू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Shiv-Sena-corporator-dies-due-to-corona</link>
            <description>मुंबई : कोरोना विषाणूमुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेतील ५५ वर्षीय शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू झाला. खाजगी रुग्णालयात उपचार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-09/shivsenacarporetor.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना विषाणूमुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेतील ५५ वर्षीय शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू झाला. खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. दोन आठवड्यापूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचेवर दोन आठवड्यापासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांनी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. मृत पावलेल्या नगरसेवकाच्या पत्नी आणि आईलाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Shiv-Sena-corporator-dies-due-to-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 09 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते डबेवाल्यांना अडीच हजार रेशन किटचे वितरण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-City-Guardian-Minister-Aslam-Sheikh-distributes-2,500-ration-kits-to-boxers</link>
            <description>मुंबई : मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते सोमवारी डबेवाल्यांना 2500 रेशन किटचे वितरण करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या पी- उत्तर विभागाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष रमेश करोंदे, सहाय्यक प्रवक्ता विनोद शेटे , मेक अर्थ ग्रीन अगेन मेगा फाऊंडेशनच्या श्रीमती अनुशा श्रीनिवासन अय्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-09/dabewale.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते सोमवारी डबेवाल्यांना 2500 रेशन किटचे वितरण करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या पी- उत्तर विभागाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष रमेश करोंदे, सहाय्यक प्रवक्ता विनोद शेटे , मेक अर्थ ग्रीन अगेन मेगा फाऊंडेशनच्या श्रीमती अनुशा श्रीनिवासन अय्यर व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मंत्री शेख म्हणाले, डबेवाले हे मुंबईची दुसरी जीवनवाहिनी आहेत. डबेवाले 130 वर्षांपासून प्रामाणिकपणे व सचोटीने कार्यालयांमध्ये वेळेवर जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करीत आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत डबेवाल्यांच्या रेशनची व्यवस्था करण्याची व डबेवाल्यांचे सर्व प्रश्न येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याची ग्वाही शेख यांनी यावेळी दिली. तसेच चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुण्यातील डबेवाल्यांच्या घरांचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली.टाळेबंदीमुळे डबेवाल्यांसमोर उभे राहिलेले आर्थिक संकट, भविष्यातील या व्यवसायाशी निगडित आव्हाने व प्रश्न आदींविषयी मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष रामदास करोंदे यांनी मंत्री शेख यांच्यासमोर मांडले. बांधकाम मजुरांना केल्या जाणाऱ्या मदतीच्या धर्तीवर डबेवाल्यांनाही दोन हजार रुपयांची मदत करण्याची व चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्याचे मूळ निवासी असणाऱ्या डबेवाल्यांना त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी संघटनेचे प्रवक्ते विनोद शेटे यांनी यावेळी केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-City-Guardian-Minister-Aslam-Sheikh-distributes-2,500-ration-kits-to-boxers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोकणच्या मदतीला भाजपा : 14 ट्रक मदतसामुग्री रवाना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-to-help-Konkan14-trucks-send-relief-goods</link>
            <description>मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासियांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘कोकणच्या मदतीला भाजपा’ या अभियानांतर्गत 14 ट्रक मदतसामुग्री आज महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यालय, मुंबईहून कोकणात रवाना करण्यात आली.मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, सुनील रा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-08/dfadnvis.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासियांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘कोकणच्या मदतीला भाजपा’ या अभियानांतर्गत 14 ट्रक मदतसामुग्री आज महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यालय, मुंबईहून कोकणात रवाना करण्यात आली.मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, सुनील राणे, राहुल नार्वेकर आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. या मदतसामुग्रीत अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेल, कोळसा, सिमेंटचे पत्रे, ताडपत्री, सोलर कंदिल, मेणबत्ती, माचिस आदी सामुग्रीचा समावेश आहे. मुंबई भाजपाच्या वतीने गेली दोन दिवस एक अभियान राबविण्यात आले आणि त्या अभियानातून जनसहभागातून ही मदतसामुग्री गोळा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात जी मदत गोळा झाली, ती 14 ट्रक सामुग्री आज रवाना करण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि कोकण विभागाच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्‍यांची एक बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली होती आणि त्यात मदतसामुग्री तातडीने रवाना करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनानुसार, ‘कोकणच्या मदतीला भाजपा’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे.कोेकणावर आलेले हे संकट मोठे आहे आणि या संकटात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कोकणवासियांच्या पाठिशी उभी राहील. तातडीच्या स्वरूपात जी काय मदत लागेल, ही त्यांना देण्यासाठी पक्ष काम करेल. आज पहिल्या टप्प्यात 14 ट्रक मदतसामुग्री रवाना करण्यात येत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाला तर आहेच. पण, वीजेची आवश्यकता लक्षात घेता सोलर कंदिल आणि निवार्‍याच्या सुविधा लक्षात घेता सिमेंटचे पत्रे आणि ताडपत्री यांचा समावेश यात करण्यात आला आहे. यापुढे सुद्धा हा उपक्रम असाच सुरू राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-to-help-Konkan14-trucks-send-relief-goods</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राकाँ अध्यक्ष शरद पवार उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Sharad-Pawar-to-visit-Konkan-for-two-days-from-tomorrow</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्रात 3 जूनला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे फार मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. खासकरुन रायगड जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसला असून तेथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. अशीच परिस्थिती पुणे, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग येथेसुद्धा उद्भवली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील नागरिकांना तातडीची मदत सुद्धा राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-08/spawar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्रात 3 जूनला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे फार मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. खासकरुन रायगड जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसला असून तेथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. अशीच परिस्थिती पुणे, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग येथेसुद्धा उद्भवली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील नागरिकांना तातडीची मदत सुद्धा राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्यापासून (9 जून) पुढील दोन दिवस कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा शरद पवार यांच्याकडून घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.शरद पवार हे उद्या प्रथम रायगड जिल्ह्याला भेट देणार असून तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्याचसोबत रायगड मध्ये प्रशासनाकडून सुरु करण्यात आलेल्या कामांबाबत सुद्धा शरद पवार माहिती घेणार आहे. त्यानंतर 10 जूनला रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून निसर्ग चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या ठिकाणी भेट देणार आहेत. तर शरद पवार यांचा दोन दिवसांचा कोकण दौरा संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांत्यासोबत सुद्धा निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती संदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचसोबत नुकसान बसलेल्या क्षेत्रांना कशा पद्धतीने मदत करण्यात येईल याबाबत सुद्धा निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे.तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याला भेट दिली होती. तेथे निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानी बाबत दीड हजार कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली होती. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याला 75 कोटी आणि सिंधुदुर्गला 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचसोबत अन्य ज्या ठिकाणी चक्रीवादळामुळे फटका बसला आहे तेथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मदत जाहीर करण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Sharad-Pawar-to-visit-Konkan-for-two-days-from-tomorrow</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोविड 19 : मृत कर्मचाऱयांच्या वारसांना मिळणार ५० लाखांचे सानुग्रह सहाय्य ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Rs-50-lakh-to-the-heirs-of-deceased-employees</link>
            <description>मुंबई: कोविड 19 संबंधित कर्तव्य बजावताना कोरोना बाधा होऊन मृत्यू पावणाऱ्या कर्मचाऱयांच्या वारसांना 50 लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याची योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही योजना घोषित केली आहे. 1 मार्च ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारची योजना राबवणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशा या योजनेमध्ये महानगरपालिकेच्या निधीमधूनच सहाय्य देण्यात येणार आहे. कोरोना साथ आजाराच्या प्रतिबंधाशी निगडित कर्तव्य बजावताना मृत्यू होणाऱया कर्मचाऱयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी दिले होते. तथापि, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने सानुग्रह सहाय्याची योजना राबविण्याचे निर्देश सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासकीय उपक्रम यांना दिनांक 29 मे रोजी दिले. त्यानंतर अवघ्या 10 दिवसांत ही योजना तयार करुन ती लागू करण्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-08/coronaupdate.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: कोविड 19 संबंधित कर्तव्य बजावताना कोरोना बाधा होऊन मृत्यू पावणाऱ्या कर्मचाऱयांच्या वारसांना 50 लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याची योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही योजना घोषित केली आहे. 1 मार्च ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारची योजना राबवणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशा या योजनेमध्ये महानगरपालिकेच्या निधीमधूनच सहाय्य देण्यात येणार आहे. कोरोना साथ आजाराच्या प्रतिबंधाशी निगडित कर्तव्य बजावताना मृत्यू होणाऱया कर्मचाऱयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी दिले होते. तथापि, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने सानुग्रह सहाय्याची योजना राबविण्याचे निर्देश सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासकीय उपक्रम यांना दिनांक 29 मे रोजी दिले. त्यानंतर अवघ्या 10 दिवसांत ही योजना तयार करुन ती लागू करण्यात आल्याचे महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. कोविड 19 च्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदत कार्ये या कार्यवाहीशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत महानगरपालिकेतील विविध प्रवर्गातील कामगार , कर्मचारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंत्राटी कामगार, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले रोजंदारी/तदर्थ/मानसेवी कर्मचारी यांचा कोविड 19 संबंधित कर्तव्य बजावताना, कोविड 19 मुळे मृत्यू झाल्यास अशा प्रकरणांमध्ये 50 लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य लागू असणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत, कोविड 19 शी सामना करणारे आरोग्य कर्मचारी यांचा विमा योजनेत यापूर्वीच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे असे कर्मचारी वगळून इतरांसाठी हे सानुग्रह सहाय्य योजना लागू असणार आहे.  सानुग्रह सहाय्यासाठी निकष देखील निश्चित करण्यात आले आहेत. कामगार, कर्मचारी हे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किंवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी 14 दिवसांच्या कालावधीमध्ये कर्तव्यावर हजर असणे आवश्यक असेल. ज्या प्रकरणांमध्ये कोविडची चाचणी झालेली नसेल किंवा चुकीच्या निगेटिव्ह अहवालाची शक्यता वाटत असेल, त्या प्रकरणांमध्ये महानगरपालिकेची सर्व अधिष्ठातांची समिती सर्व पडताळणी करुन अंतिम निर्णय घेईल. संबंधित कामगार, कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या वारसांना विविध दस्ताऐवजांसह अर्ज करावा लागणार आहे. अर्जासोबत मृत कामगार, कर्मचारी यांचे ओळखपत्र, दावा कर्त्याचा ओळख पुरावा, मृत व दावाकर्ता यांच्यातील नातेसंबंधांचा पुरावा यांची प्रमाणित प्रत, कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचा प्रयोगशाळेचा अहवालाची प्रमाणित प्रत, चाचणी झाली नसल्यास किंवा चाचणी चुकीचा निगेटिव्ह असल्याची शक्यता असल्यास त्या प्रकरणामध्ये अधिष्ठाता समितीचा अहवाल, संबंधित रुग्णालयाचा मृत सारांश, मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत आदी सादर करावे लागतील. कंत्राटी, बाह्य स्त्रोतांद्वारे, रोजंदारी, तदर्थ, मानसेवी तत्त्वावर कार्यरत कर्मचारी, कामगार यांच्या प्रकरणांमध्ये संबंधित खाते प्रमुखाचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. सामाजिक संस्था, ठेकेदार यांच्यामार्फत नियुक्ती झाली असल्यास त्या कामाच्या अनुषंगाने महापालिकेकडे जमा केलेली वर्कमॅन कॉम्पेनसेशन पॉलिसी, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, ईएसआय योजना आदींची प्रमाणित प्रत द्यावी लागणार आहेत.  दावेदाराने अर्जासह आवश्यक सर्व कागदपत्रे संबंधित खात्याकडे सादर केल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. संबंधित खात्याने दावा तयार करुन तो प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालयाकडे सादर करणार आहे. प्रमुख कर्मचारी अधिकारी खात्यामार्फत त्याची छाननी करुन ते प्रकरण प्रमुख लेखापाल (वित्त) खात्याकडे अधिदानासाठी देणार आहेत.•स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही योजना लागू करणारी बृहन्मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका• दिनांक 1 मार्च ते 30 सप्टेंबर 2020 कालावधीसाठी योजना लागू. वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा समावेश.• महानगरपालिकेच्या निधीतूनच केली जाणार मदत.• नियमित कामगार/कर्मचारी यांच्यासह कंत्राटी, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले, मानसेवी, रोजंदारी, तदर्थ तत्त्वावरील कर्मचाऱ्यानाही मिळणार सहाय्य• कोविड बाधित कामगार/कर्मचाऱयांवर महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये होणार मोफत उपचार ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Rs-50-lakh-to-the-heirs-of-deceased-employees</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दहिसर पूर्व व पश्चिमसह मुलुंड येथील निर्माणाधीन 'जम्बो फॅसिलिटी'ची आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Aditya-Thackeray-inspects-Jumbo-Facility-under-construction-at-Mulund-including-Dahisar-East-and-West</link>
            <description>मुंबई : 'कोविड कोरोना-१९' बाधीत रुग्णांसाठी दहिसर, मुलुंड याठिकाणी उभारण्यात येत असलेल्या 'जम्बो फॅसिलिटी' जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून कार्यान्वित होणार आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मुंबई उपनगर जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येत असलेल्या या तिन्ही उपचार केंद्राची पाहणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली. 'कोविड- १९' बाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी 'जम्बो फॅसिलिटी' अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे यापूर्वीच रुग्ण सेवेत रुजू झाली आहेत. याच शृंखलेत प्रस्तावित दहिसर पूर्व, दहिसर पश्चिमेकडे कांदरपाडा, मुलुंड परिसरात लालबहादूर शास्त्री मार्गालगत ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या तीनही ठिकाणांची पाहणी केल्यानंतर या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-08/dahisar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : 'कोविड कोरोना-१९' बाधीत रुग्णांसाठी दहिसर, मुलुंड याठिकाणी उभारण्यात येत असलेल्या 'जम्बो फॅसिलिटी' जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून कार्यान्वित होणार आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मुंबई उपनगर जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येत असलेल्या या तिन्ही उपचार केंद्राची पाहणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली. 'कोविड- १९' बाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी 'जम्बो फॅसिलिटी' अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे यापूर्वीच रुग्ण सेवेत रुजू झाली आहेत. याच शृंखलेत प्रस्तावित दहिसर पूर्व, दहिसर पश्चिमेकडे कांदरपाडा, मुलुंड परिसरात लालबहादूर शास्त्री मार्गालगत ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या तीनही ठिकाणांची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी दिवस-रात्र पद्धतीने अव्याहतपणे सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. ही तिन्ही उपचार केंद्रे या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहेत.नुकत्याच झालेल्या पाहणी दौऱ्याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्‍वाल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त विजय बालमवार, तिन्ही ठिकाणांशी संबंधित सहाय्यक आयुक्त आणि ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच 'मुंबई मेट्रो'चे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल व 'सिडको'चे अश्विन मुद्गल आणि सदर संस्थांचेही संबंधित अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे देण्यात आली आहे. तर ही तिन्ही उपचार केंद्रे येत्या पावसाळ्यातील कमाल पर्जन्यमानाचा अंदाज बांधून त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेत उभारण्यात येत असल्याचीही माहिती संबंधित संस्थांच्या अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आली आहे...दहिसर पूर्व येथील जम्बो फॅसिलिटीपाहणी दौऱ्यादरम्यान सर्वप्रथम दहिसर पूर्व येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येत असलेल्या 'जम्बो फॅसिलिटी'ची पाहणी केली. या अनुषंगाने 'मुंबई मेट्रो'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार याठिकाणी 955 खाटांचे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. या ठिकाणी असणाऱ्या 955 खाटांपैकी 640 खाटांना प्राणवायू (Oxygen Bed) सुविधा उपलब्ध असणार आहे...दहिसर पश्चिम : 110 खाटांचा दक्षता कक्षपाहणी दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात दहिसर पश्चिमेला असणाऱ्या कांदरपाडा परिसरात उभारण्यात येत असलेल्या 110 खाटांच्या प्रस्तावित दक्षता कक्षाची पाहणी केली. याठिकाणी प्रस्तावित असणाऱ्या 110 खाटांपैकी 77 खाटा ह्या 'हाय डिपेंडन्सी युनिट' अंतर्गत असणार आहेत. तर 33 खाटा या अतिदक्षता कक्षाचा भाग असणार आहेत. तर उर्वरित 10 खाटा या कोविड बाधित रुग्णांच्या डायलिसिस करिता राखीव असणार असून त्यांचा गरजेनुसार वापर केला जाणार आहे, अशी माहिती प्रस्तावित 'मुंबई मेट्रो'च्या अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आली आहे ...मुलुंड : एक हजार 915 खाटांचे उपचार केंद्रमुलुंड परिसरातील लालबहादूर शास्त्री मार्गालगत असणाऱ्या संशोधन समूहाच्या जागेत एक हजार 915 खाटांचे तात्पुरत्या स्वरूपातील परंतु मजबूत बांधणी असणारे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राची पाहणी करून तिथे सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. या ठिकाणी सुरुवातीच्या टप्प्यात एकूण खाटांपैकी 50 खाटा या अतिदक्षता कक्षाचा भाग असणार आहेत. त्यानंतर त्या ठिकाणची गरज लक्षात घेऊन अतिदक्षता कक्षाची क्षमता वाढविली जाणार आहे. उर्वरित एक हजार 865 खाटांपैकी किमान एक हजार खाटांना प्राणवायू सुविधा असणार आहे, अशीही माहिती यानिमित्ताने महापालिकेच्या 'परिमंडळ 6'चे उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Aditya-Thackeray-inspects-Jumbo-Facility-under-construction-at-Mulund-including-Dahisar-East-and-West</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मालेगाव पॅटर्न’ ठरतोय ‘कोरोनामुक्ती’चं मॉडेल : बाळासाहेब थोरात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Malegaon-pattern-is-becoming-a-model-of-Coronamukti</link>
            <description>नाशिक: मालेगावच्या कोरोनामुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेले प्रयत्न राज्यातील एक यशस्वी मॉडेल म्हणून समोर येताना दिसत आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण व निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृहात आयोजित प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना मंत्री थोरात म्हणाले, नाशिक शहर व जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-08/bthorat.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नाशिक: मालेगावच्या कोरोनामुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेले प्रयत्न राज्यातील एक यशस्वी मॉडेल म्हणून समोर येताना दिसत आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण व निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृहात आयोजित प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना मंत्री थोरात म्हणाले, नाशिक शहर व जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेल्या लोकांमुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढलेली दिसून येते. परंतु प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्यावर तात्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. बाहेरून आलेल्या नागरिकांना थेट घरी न पाठवता त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. अशा प्रकारे प्रशासकीय पातळीवरील प्रयत्नांनुळे आज परिस्थिती नियंत्रणात आहे. त्याचे दृश्य परिणाम मालेगांवात दिसून येत आहेत मालेगावात आज रूग्ण संख्या व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाणही कमी होताना दिसतेय, असेही यावेळी मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले.नाशिक शहर, ग्रामीण व मालेगावातील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अतिशय जबाबदारीने हा कालखंड हाताळला आहे. संकट अजून संपलेले नाही; अजूनही काळजीचा मोठा कालखंड समोर दिसतोय, सतर्क राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ही सतर्कता कायम ठेवण्यात यावी. हे संकट लगेचच दूर होईल असे नाही, त्यासाठी लोकजागृती व स्वयंशिस्त आपल्याला कायम ठेवावी लागणार आहे. अशा परिस्थितीत जनतेतल्या प्रत्येकाने आपण काय करायला हवे, याची जाणीव ठेवायला हवी. गेल्या अडीच महिन्यात लोकांना बरीच समज आलेली दिसून येते, लोकांनीही आता स्वत:साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी काळजीने वागण्याचे आवाहन यावेळी करताना शासन, प्रशासन कोरोनाच्या या युद्धात जनतेसोबत आहे, असेही मंत्री थोरात यांनी सांगितले.निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीचे तत्काळ पंचनामे व मदतकोरोना सोबतच निसर्ग चक्रीवादळाचे नवे संकट राज्यात आले. हे वादळ कोकणातून नाशिक, नगर व उत्तर महाराष्ट्रातून जाणार याची जाणीव तीन ते चार दिवस अगोदर होती, त्यामुळे शासन-प्रशासन सावध होते. संकट अगदी जवळून गेले असे म्हणावे लागेल. मुंबईत त्याचा फारसा परिणाम दिसला नाही हे अतिशय महत्त्वाचे आहे. या चक्रीवादळात जिल्ह्यातील व उत्तर महाराष्ट्रातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत; ते दोन दिवसात ओटोपून नुकसानग्रस्तांना मदत देण्याच्या दृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच शासनस्तरावर मदतीची घोषणा करण्यात येईल, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे व केलेल्या पूर्वतयारीमुळे आपण निसर्ग चक्रीवादळाचा सामना करू शकलो, असेही मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना व निसर्ग चक्रीवादळासंदर्भातील वस्तुस्थितीशी मंत्री थोरात यांना अवगत केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Malegaon-pattern-is-becoming-a-model-of-Coronamukti</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना गृह विलगीकरणाचा पर्याय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Home-separation-option-for-coronary-positive-individuals-with-mild-or-asymptomatic</link>
            <description>मुंबई : कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल. त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक असून विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणीची आवश्यकता नसल्याच्या मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणानुसार त्रिस्तरीय उपचार पद्धतीतील रुग्णालयांमध्ये दखल केले जाते. तथापि, अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना जर त्यांच्या घरात योग्य सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येई</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-08/corona15220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल. त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक असून विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणीची आवश्यकता नसल्याच्या मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणानुसार त्रिस्तरीय उपचार पद्धतीतील रुग्णालयांमध्ये दखल केले जाते. तथापि, अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना जर त्यांच्या घरात योग्य सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे. विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या सूचनांचे पत्र सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविले आहे.गृह विलगीकरणासाठी काय करावे लागेल1. संबंधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या रुग्णाला अति सौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित करणे आवश्यक आहे.2. ज्या रुग्णाला घरी विलगीकरण (आयसोलेशन) करायचे आहे, त्याच्यासाठी तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी गृह अलगीकरणाची (होम क्वारंटाईन) सोय असणे आवश्यक आहे.3. या रुग्णाची घरी रात्रं-दिवस काळजी घेणारी व्यक्ती असणे आवश्यक आहे. काळजी घेणारी व्यक्ती आणि उपचार करणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दूरध्वनी, मोबाईल) असावी.4. काळजी घेणारी व्यक्ती आणि त्या कुटुंबातील सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मात्रा घ्यावी.5. मोबाईलवर आरोग्य सेतू कार्यान्वित असणे आवश्यक आहे.6. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकास रुग्णाबाबत माहिती देणे अनिवार्य आहे.7. गृह विलगीकरणाविषयी प्रतिज्ञापत्र भरून दिल्यानंतर त्या व्यक्तीस गृह विलगीकरणासाठी पात्र ठरविण्यात येईल.8. वैद्यकीय मदत कधी घ्यावी.काळजी घेणाऱ्या व्यक्तीने रुग्णाच्या तब्येतीकडे सतत लक्ष द्यावे.रुग्णाला धाप लागली, श्वासोच्छावासास अडथळा निर्माण होत असेल, छातीमध्ये सतत दुखत असेल, शुद्ध हरपत असेल, ओठ, चेहरा निळसर पडला असेल असे लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.गृह विलगीकरण कधीपर्यंत.?गृह विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर 17 दिवसानंतर किंवा रुग्णाला लक्षणे नसेल तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला असेल तेथून 17 दिवसानंतर. मागील 10 दिवसांपासून ताप येत नसेल तर त्या व्यक्तीला गृह विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. त्याचा हा गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे या सूचनांमध्ये नमूद केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Home-separation-option-for-coronary-positive-individuals-with-mild-or-asymptomatic</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 07 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘निसर्ग’चा कोप : रत्नागिरीला ७५, सिंधुदुर्गला २५ कोटी, उद्धव ठाकरेंची घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Anger-of-Nisarga</link>
            <description>मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठिशी उभे राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीला 75 कोटी रुपये आणि सिंधुदुर्गला 25 कोटी रुपये जाहीर केले. हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे. मात्र तिथलाही आढावा घेतला जाईल, त्यानंतर निर्णय घेतला घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी. म्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-07/lokdwnextend.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठिशी उभे राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीला 75 कोटी रुपये आणि सिंधुदुर्गला 25 कोटी रुपये जाहीर केले. हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे. मात्र तिथलाही आढावा घेतला जाईल, त्यानंतर निर्णय घेतला घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी. म्हणजे त्यानुसार निर्णय घेता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आणि लोकप्रतिनिधीच्या सूचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यास नुकतीच भेट देऊन पाहणी केली होती.मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, साहजिकच आहे की संकट किती गंभीर आहे यावर मी बोलणार नाही. कारण कोकणवासियांनी ते अनुभवले आहे, सरकार तुमच्या सोबत आहे. लवकरात लवकर मी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागालाही भेट देईल. या संकटातून आपण काय शिकलो आहोत ते पाहिले पाहिजे. कोकण भागात भूमिगत विद्युत तारांची व्यवस्था करू शकतो का याचा विचार करावा लागेल. त्याचप्रमणे सिमेंटच्या पत्र्याला काही पर्याय आहे का किंवा कोकण किनारपट्टीवर कायमस्वरूपी सुरक्षितरित्या निवारे उभारता येतील का? याचा विचार करणे गरजेचे आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.मदत कार्य करताना तुम्ही प्राधान्य ठरवा, लोकांना विश्वासात घ्या. कुठलाही गैरसमज पसरू देऊ नका. प्रशासनातले अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा माणसेच आहेत, मनुष्यबळाचे योग्य नियोजन करा,पंचनामे तातडीने करून पाठवा. जिथे ठप्प झालेले असेल तिथे दळणवळण तातडीने सुरु करा, मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून तातडीने वीज पुरवठा सुरु करावा. अंतर्गत रस्ते दुरुस्त करून घ्या. आता पाऊस सुरु होईल, त्यामुळे अधिक मोठे आव्हान असेल. लहान लहान दुकानदार, व्यावसायिक, मूर्तिकार , मच्छीमार यांना तातडीने मदत करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले.कोरोनाच्या संकटाचे आव्हान असताना आपण ज्या धैर्याने या वादळाचा सामना केला त्याला तोड नाही. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, कोळी बांधव, इतर संघटना या सर्वांनी धीराने मुकाबला केला या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे कौतुक केले.सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गाचे कमी नुकसान झाले असले तरी बऱ्याच ठिकाणी वीज यंत्रणेत बिघाड झालेला आहे आणि तो दुरुस्त करून पुरवठा सुरळीत व्हावा. गावांचे संपर्क रस्ते दुरुस्त करणे गरजेचे आहे. जिल्ह्याला कमीतकमी 25 ते 30 कोटी रुपये देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Anger-of-Nisarga</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 06 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सोमवारपासून मुंबईच्या रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-best-buses-will-run-on-the-roads-of-Mumbai-from-Monday</link>
            <description>मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर 8 जून पासून बेस्ट बसेस पुन्हा धावणार आहेत. 'मिशन बिगिन अगेन' अर्थात 'पुनःश्च हरीओम' हा नारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. त्या अंतर्गत या बसेस सु</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-06/best-bus.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर 8 जून पासून बेस्ट बसेस पुन्हा धावणार आहेत. 'मिशन बिगिन अगेन' अर्थात 'पुनःश्च हरीओम' हा नारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. त्या अंतर्गत या बसेस सुरु करण्यात येणार आहेत. मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला तेव्हापासून ही बससेवा बंद करण्यात आली होती. आता 8 जूनपासून मुंबईतल्या रस्त्यांवर बेस्ट बसेस धावताना दिसणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला जायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही बससेवा सोमवारपासून सुरु करतो आहोत असं बेस्टचे वरिष्ठ अधिकारी व्हिक्टर नागावकर यांनी स्पष्ट केलं. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातले वृत्त दिले आहे.आम्ही आमची सेवा सोमवारपासून सुरु करतो आहोत. ऑफिसला जाणारे कर्मचारी बेस्टने प्रवेश करु शकतात. त्यांना ओळखपत्र दाखवणे मात्र अनिवार्य असेल असंही स्पष्ट करण्यात आलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-best-buses-will-run-on-the-roads-of-Mumbai-from-Monday</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 06 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आदिवासी मुलांच्या लसीसाठी सिध्दीविनायक मंदिराकडून 10 कोटी रूपये ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/10-crore-from-Siddhivinayak-Mandir-for-vaccination-of-tribal-children</link>
            <description>मुंबई : राज्यातील आदिवासी भागातील मुलांना देण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी सिध्दीविनायक मंदीर न्यासाने 10 कोटीचा निधी विशेष दिला आहे. ही माहिती राज्य सरकारने प्रसिध्दी पत्रकाद्वारे नुकतीच जाहीर केली आहे.राज्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-06/siddhivinayak.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील आदिवासी भागातील मुलांना देण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी सिध्दीविनायक मंदीर न्यासाने 10 कोटीचा निधी विशेष दिला आहे. ही माहिती राज्य सरकारने प्रसिध्दी पत्रकाद्वारे नुकतीच जाहीर केली आहे.राज्यातील आदीवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली, नाशिक, पालघर, नंदूरबार आणि अमरावती या जिल्ह्यातील आदीवासी मुलांचे न्यूमोनिया मुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने या भागातील एक लाख 40 हजार 287 बालकांना न्युमोनियाचा प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. या न्युमोनिया लससाठी प्रति लस 200 रूपये या दराने आकारण्यात येणार आहे. 46 हजार लसींसाठी नऊ कोटी 26 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. तसेच प्रसिध्दीसाठी 10 लाख तर प्रशिक्षणासाठी 26.32 लाख रूपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी सिध्दीविनायक मंदिराकडून 10 कोटी रूपयांचा विशेष निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी न्युमोकोकल ही लस खरेदी करून ती देण्यात येणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/10-crore-from-Siddhivinayak-Mandir-for-vaccination-of-tribal-children</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 06 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ निर्माते अनिल सुरी यांचे कोरोनामुळे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Producer-Anil-Suri-dies-due-to-corona</link>
            <description>मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्माते अनिल सुरी यांचे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. कोरोना व्हायरसमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती भाऊ राजीव सुरी यांनी दिली आहे. शुक्रवारी संध्याका</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-06/anilsuri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्माते अनिल सुरी यांचे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. कोरोना व्हायरसमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती भाऊ राजीव सुरी यांनी दिली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.राजीव यांनी माहिती दिली की, ‘प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सर्वात प्रथम लिलावती त्यानंतर हिंदुजा रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. या दोन्ही रुग्णालयांनी त्यांना खाट नसल्याचे कारण देऊन नकार दिला. अखेर त्यांना एडव्हांस मल्टीस्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी त्यांना व्हेंटिलेटरवरदेखिल ठेवले होते. मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नसल्याचे त्यांनी सांगितले.अनिल सूरी यांनी ‘कर्मयोगी’ , ‘राज तिलक’ ,'बेगुनाह' यासारख्या चित्रपटाचे ते निर्माते होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Producer-Anil-Suri-dies-due-to-corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 06 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पर्यावरण विभागाचे नाव ‘पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग’ करण्याचा प्रस्ताव ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Proposal-to-rename-the-Department-of-Environment-as-Department-of-Environment-and-Climate-Change</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे नाव आता ‘पर्यावरण व वातावरणीय बदल’ विभाग असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हा बदल करण्यात येईल. तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर कार्य करेल, अशी घोषणा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केली.विभागातील नावाच्या बदलासह विभागाचे ध्येय व उद्दिष्टे अधिक व्यापक करत त्यात सध्याच्या वातावरणातील बदल व त्या अनुषंगाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांचा अंतर्भाव करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. ठाकरे व राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी दिली. युनायटेड नेशन्स एनव्हायरमेंट </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-06/atkre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे नाव आता ‘पर्यावरण व वातावरणीय बदल’ विभाग असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हा बदल करण्यात येईल. तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर कार्य करेल, अशी घोषणा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केली.विभागातील नावाच्या बदलासह विभागाचे ध्येय व उद्दिष्टे अधिक व्यापक करत त्यात सध्याच्या वातावरणातील बदल व त्या अनुषंगाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांचा अंतर्भाव करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. ठाकरे व राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी दिली. युनायटेड नेशन्स एनव्हायरमेंट प्रोग्रामने “जागतिक पर्यावरण दिन 2020” ची संकल्पना “टाईम फॉर नेचर” अशी निश्चित केली असून त्या अनुषंगाने विभागाने राज्य शासनाच्या इतर संबंधित विभागांसह वातावरणीय बदलांबाबत उपाययोजना करत निसर्गपूरक जीवनपध्दतीसाठी कृती आराखडे तयार केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.राज्य शासनाची निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी यावर्षी या विभागामार्फत 100 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मंत्री श्री. ठाकरे व राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी जाहीर केले.पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश पंचतत्वांवर कार्य करेल.पृथ्वीतत्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर हा विभाग कार्य करेल. तसेच हवेच्या गुणवत्तेसाठी हा विभाग उद्योग, परिवहन व इतर विभागांना सहकार्य करुन वायूप्रदूषण कमी करुन महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता सुधारेल ववायूतत्वाचे संरक्षण करेल. तसेचजलतत्वाशी संबंधित नदी संवर्धनाच्या सद्य:स्थितील चालू कामांसह सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.अग्नीतत्वाशी संबंधित उर्जा स्त्रोत म्हणून अन्य विभागांसह कार्य करीत ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देत, अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडिक जमिनी, शेतांचे बांध या सारख्या जागांवर राबविल. आकाशाच्या विविध संकल्पनांपैकी हा विभागआकाशया तत्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करुन मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात आपल्या कृतीद्वारे आपला भवताल अधिक समृद्ध करण्यासाठी प्रवृत्त करेल.निसर्गाच्या पंचतत्वासंगत जीवन पद्धती अंगिकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. जागतिक पर्यावरण दिनाचे सर्व कार्यक्रम आपण करीत नसलो तरी सद्य:स्थितीत हीच निसर्गास वेळ देण्याची “टाईम फॉर नेचर” ची आहे. यासाठी राज्यातील इतर विभाग, इतर राज्ये, केंद्र, अशासकीय संस्था, पर्यावरणवादी आणि राज्यातील प्रत्येक नागरिक यांसह एकत्रितपणे कार्य करण्याची आमची इच्छा आहे. आपल्यापासूनच बदल सुरु होतो, असे आवाहनही मंत्री श्री. ठाकरे व राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Proposal-to-rename-the-Department-of-Environment-as-Department-of-Environment-and-Climate-Change</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 06 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कांदिवली में शुरू हुआ कोरोना केअर सेंटर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-Care-Center-started-in-Kandivali</link>
            <description>मुंबई: वैश्विक महामारी कोरोना से बचाव के लिए उत्तर मुंबई में एक सराहनीय कार्य हुआ है। कांदिवली पश्चिम में महावीर नगर इलाके में पावन धाम मंदिर में 75 बेड की कोरोना हॉस्पिटल जनता के लिए बनाई गई है । इस अस्पताल की खासियत यह है की हर बेड के साथ ऑक्सीजन व अन्य अत्याधुनिक सुविधा उपलब्ध है। इस अस्पताल को रिकॉर्ड समय यानी महज 3 दिन में बनाकर तैयार किया गया है। इतना ही नहीं यह असप्ताल स्थानिक संस्था </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-06/coronacenter.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: वैश्विक महामारी कोरोना से बचाव के लिए उत्तर मुंबई में एक सराहनीय कार्य हुआ है। कांदिवली पश्चिम में महावीर नगर इलाके में पावन धाम मंदिर में 75 बेड की कोरोना हॉस्पिटल जनता के लिए बनाई गई है । इस अस्पताल की खासियत यह है की हर बेड के साथ ऑक्सीजन व अन्य अत्याधुनिक सुविधा उपलब्ध है। इस अस्पताल को रिकॉर्ड समय यानी महज 3 दिन में बनाकर तैयार किया गया है। इतना ही नहीं यह असप्ताल स्थानिक संस्था पोइसर जिमखाना के सहयोग से तैयार किया गया है। जैन मुनि नम्रमुनि महाराज के आशीर्वाद से यह अस्पताल पावन धाम में बना है। इस अस्पताल के उद्घाटन के लिए महाराष्ट्र के पूर्व स्वास्थ्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत और उत्तर मुंबई के सांसद गोपाल शेट्टी पहुंचे। उत्तर मुंबई के सांसद गोपाल शेट्टी के अथक प्रयत्नों से यह अस्पताल बन पाया है।इस अस्पताल में लोगों का कम दरों से इलाज किया जाएगा। इस मौके पर सांसद गोपाल शेट्टी ने बताया कि, हमें इस बात की खुशी है कि इस अस्पताल के माध्यम से उत्तर मुंबई के लोग इस विकट समय में बेहतरीन चिकित्सा पाएंगे। जहां एक और कोरोना के कहर से पूरे मुंबई में लोग डरे हुए हैं। वहीं दूसरी ओर लोगों की सुविधा और स्वास्थ्य का ध्यान यह अस्पताल रखेगा। इस मौके पर उपस्थित डॉक्टर दीपक सावंत ने बताया कि, यह अस्पताल जितने कम समय में बना है वह अपने आप में एक सुखद आश्चर्य है, मुझे उम्मीद है कि लोग इस अस्पताल से सुविधा पाएंगे, यदि सरकार की ओर से किसी मदद की जरूरत पड़ी तो हम उसके लिए हर वक्त तैयार हैं।इस अवसर पर सांसद गोपाल शेट्टी के साथ विधायक पराग शाह ,भाई गिरकर, प्रवीण दरेकर ,विलास पोतनिस ,सुनील राणे ,मनीषा चौधरी उपस्थित रहे। पावन धाम के ट्रस्टी दिनेश मोदी व नीरव भाई साथ ही अन्य गणमान्य व्यक्तियों में डॉ. वाड़ी वाला ,डॉ. बिपिन दोषी ,डॉ. व्रजेश शाह भी प्रमुख रूप से उपस्थित थे। ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-Care-Center-started-in-Kandivali</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 06 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात 10 जूनपासून मान्सून सक्रीय होण्याची शक्यता ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-monsoon-is-expected-to-be-active-in-the-state-from-June-10</link>
            <description>मुंबई : राज्यात चक्रीवादळानंतर गेले दोन दिवस थांबून थांबून पाऊस पडत आहे. मात्र, संपूर्ण राज्यात मान्सून 10 जूननंतर सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविलाआहे. दरम्यान, चक्रीवादळानंतर केरळमधील मान्सूनची वाटचाल थांबली होती. ती आता पुन्हा सुरु झाली आहे. मान्सून पुढे सरकत आहे. गोव्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच पुढील 24 तास</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-06/mansoonskriya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात चक्रीवादळानंतर गेले दोन दिवस थांबून थांबून पाऊस पडत आहे. मात्र, संपूर्ण राज्यात मान्सून 10 जूननंतर सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविलाआहे. दरम्यान, चक्रीवादळानंतर केरळमधील मान्सूनची वाटचाल थांबली होती. ती आता पुन्हा सुरु झाली आहे. मान्सून पुढे सरकत आहे. गोव्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच पुढील 24 तासात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यास थोडासा उशीर होईल, असे सध्याच्या वाटचालीवरुन दिसून येत आहे.गोवा राज्यात आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. दरम्यान, याचवेळी समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मासेमारीसाठी कोणीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. गोव्यात पाऊस 10 जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.निसर्ग चक्रीवादळानंतर केरळमधील मान्सून रखडला होता. आता केरळातील मान्सूनची प्रगती दिसून येत आहे. हा मान्सून पुढे सरकत आहे. पुढील तीन दिवसात मान्सून हा कर्नाटक, तामिळनाडू, पद्दुचेरी, बंगालच्या दिशेने वाटचाल करतआहे. आग्नेय तसेच मध्य-पश्चिम बंगालच्या खाडी किनाऱ्याचा भाग मान्सून व्यापून टाकेल, असा अंदाज आहे.त्यानंतर गोव्यातून मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. गोव्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील 24 तासात मान्सून सक्रीय होईल आणि मान्सून महाराष्ट्राकडे वाटचाल करेल, असा अंदाज आहे. हा मान्सून 10 जूननंतर संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय होईल. कोकण, कोल्हापूर, सातारा, पुणे, बारामती, औरंगाबाद, मालेगाव, जळगाव, अहमदनगर, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर आदी ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-monsoon-is-expected-to-be-active-in-the-state-from-June-10</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 05 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-Uddhav-Thackeray-on-a-visit-to-Alibag-today</link>
            <description>मुंबई : चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या रायगडमध्ये मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात चक्रीवादळात नुकसान झालेल्यांसाठी मोठ्या घोषणेची शक्यता होण्याची शक्यता आहे.निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर त्याठिकाणी किती मोठं नुकसान झालंय हे हळूहळू समोर येत आहे. अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज अलिबागच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री सकाळी अकरा वाजता रोरो पॅसेंजर फेरी सेवेतून रायगडला जाण्यासाठी निघतील. मांडवापर्यंत त्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-05/uthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या रायगडमध्ये मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात चक्रीवादळात नुकसान झालेल्यांसाठी मोठ्या घोषणेची शक्यता होण्याची शक्यता आहे.निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर त्याठिकाणी किती मोठं नुकसान झालंय हे हळूहळू समोर येत आहे. अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज अलिबागच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री सकाळी अकरा वाजता रोरो पॅसेंजर फेरी सेवेतून रायगडला जाण्यासाठी निघतील. मांडवापर्यंत त्यांचा रोरो फेरी बोटीतून प्रवास असेल. त्यानंतर चक्रीवादळाने नुकसान झालेल्या गावांना रस्ते मार्गाने जाऊन भेट देतील.महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेखही असतील. याशिवाय राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे रायगड जिल्हा तसेच इतर नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी करणार आहेत.निसर्ग चक्रीवादळ मागे अनेक पाऊलखुणा सोडून गेलं आहे. अनेकांचे संसार काही क्षणात उद्ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी, पालकमंत्री आणि आमदारांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. उद्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.कसा असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अलिबाग दौरा?दुपारी 12.30 वाजता - मांडवा जेट्टी, येथे आगमनदुपारी 12.35 वाजता - मांडवा जेट्टी येथून अलिबाग येथे रवानादुपारी 12.50 वाजता - थळ (अलिबाग) येथे पोहोचणार. चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणीकरणारदुपारी 1.20 वाजता - थळ येथून अलिबाग येथे रवानादुपारी 1.35 वाजता - अलिबाग चुंबकीय वेधशाळा येथील नुकसानीची पाहणी करणारदुपारी 1.40 वाजता - मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयकडे रवानादुपारी 1.50 वाजता - निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीबाबत आढावा बेठक (जिल्हाधिकारीकार्यालय रायगड)दुपारी 2.50 वाजता - मांडवा जेट्टीकडे रवानाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा उद्या रायगड दौराराज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे रायगड जिल्हा तसेच इतर नुकसानग्रस्त भागांना भेट देणार आहेत आणि झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. आज (5 जून) अलिबाग इथे निसर्ग चक्रीवादळ आणि कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली जाईल. या बैठकीला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि पोलीस अधिक्षक यांच्याशी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चर्चा करणार आहेत. दुपारी 12 वाजता. महावितरणबाबत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली जाईल. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांना राज्यमंत्री भेट देणार आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-Uddhav-Thackeray-on-a-visit-to-Alibag-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 05 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाउनमधून शिथिलता देण्यास राज्य सरकारकडून सुरुवात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-state-government-started-giving-relief-from-the-lockdown</link>
            <description>मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमधून शिथिलता देण्यास राज्य सरकारकडून सुरुवात करण्यात आली आहे. राज्य सरकारने खासगी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यासंबंधीचा आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. आदेशात खासगी कार्यालयं 10 टक्के कर्मचारी किंवा 10 कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल) त्यांच्यासोबत कामकाज सुरु करु शकता असं सांगण्यात आलं आहे. 8 जूनपासून</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-05/mantralay.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमधून शिथिलता देण्यास राज्य सरकारकडून सुरुवात करण्यात आली आहे. राज्य सरकारने खासगी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यासंबंधीचा आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. आदेशात खासगी कार्यालयं 10 टक्के कर्मचारी किंवा 10 कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल) त्यांच्यासोबत कामकाज सुरु करु शकता असं सांगण्यात आलं आहे. 8 जूनपासून ही परवानगी देण्यात आली आहे.काय म्हटलं आहे आदेशातसर्व खासगी कार्यालयं क्षमतेच्या 10 टक्के कर्मचारी किंवा 10 कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल) यांच्यासोबत कामकाज सुरु करु शकतात. इतर कर्मचाऱ्यांना घरुन काम करावं लागेल. यावेळी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेईल. जेणेकरुन कर्मचारी घरी परतल्यानंतर ज्यांना सहजपण लागण होऊ शकते त्यातही खासकरुन वृद्धांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाईल. 8 जून 2020 पासून हा निर्णय लागू होईल.याशिवाय बाहेर व्यायाम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी व्यायामाचं कोणतंही साहित्य, गार्डनमधील जीम, ओपन एअर जीम वापरता येणार नाही. दुकान सम-विषम पद्धतीने पूर्ण दिवस सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून याची जबाबदारी पोलिस आणि महापालिका आयुक्तांवर असणार आहे. एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं सुरु राहतील असं आदेशात सांगण्यात आलं आहे.रविवारपासून वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी स्वच्छतेच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी इतर गोष्टींसाठी कामकाज सुरु ठेवू शकतात. ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची कामं यांचा यामध्ये उल्लेख आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-state-government-started-giving-relief-from-the-lockdown</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बासू यांच्या जाण्याने बॉलिवुडला आणखी एक धक्का    ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Basus-departure-is-another-blow-to-Bollywood</link>
            <description>मुंबई : बॉलिवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. सांताक्रुझ येथील राहत्या घरात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सिनेजगतमध्ये त्यांना लोक प्रेमाने बासू दा म्हणून ओळखत. वृद्धापकाळामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती.इंडियन फिल्म टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-04/basuchatarjee.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बॉलिवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. सांताक्रुझ येथील राहत्या घरात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सिनेजगतमध्ये त्यांना लोक प्रेमाने बासू दा म्हणून ओळखत. वृद्धापकाळामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती.इंडियन फिल्म टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित म्हणाले, बासू चॅटर्जी यांनी सकाळच्या वेळेस झोपेतच अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून वृद्धापकाळामुळे त्यांची तब्येत ठीक नव्हती. बॉलिवूड जगतासाठी हा खरंच मोठा धक्का असल्याचे ते म्हणाले.सिने जगतात गेल्या काही दिवसांपासून मृत्यूच्या बातम्या येत आहेत. बासू यांच्या जाण्याने बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. बासूदांच्या निधनाची बातमी प्रसिद्ध दिग्गर्शक अशोक पंडित यांनी दिली. त्यांच्या निधनाने बॉलिवुडवर शोककळा पसरली आहे. अनेकांनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली.बासू चॅटर्जी यांचा जन्म अजमेरमध्ये झाला होता. बासू चॅटर्जी यांनी सिनेसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सात वेळा फिल्मफेअर अवॉर्ड आणि दुर्गासाठी 1992 मध्ये नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला होता. 2007 मध्ये त्यांना आयफा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 1969 ते 2011 पर्यंत ते सक्रिय होते. बासू यांना छोटी सी बात, रजनीगंधा या सिनेमांशिवाय उस पार, चितचोर, पिया का घर, ब्योमकेश बख्शी, खट्टा मीठा आणि बातों बातों मे या सिनेमांसाठी त्यांना विशेष ओळखले जाते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Basus-departure-is-another-blow-to-Bollywood</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-Blood-donation-camp-organized-by-Nanasaheb-Dharmadhikari-Pratishthan</link>
            <description>मुंबई: महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संस्थापक पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने व श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने 1 जून व 2 जून रोजी जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील वरळी येथील जांबोरी मैदान येथे रक्तदान श</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-04/raktadan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संस्थापक पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने व श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने 1 जून व 2 जून रोजी जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील वरळी येथील जांबोरी मैदान येथे रक्तदान शिबिर झाले.शासन नियमांचे पालनकरीत राज्य रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने सर जे.जे. महानगर रक्तपेढी यांचेमार्फत ललित कला भवन, जांबोरी मैदान, वरळी येथे झालेल्या रक्तदान शिबिरात प्रतिष्ठानच्या 700 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या उपक्रमाला महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेचे विभागीय अधिकारी अनिल घरे यांनी सहकार्य केले.प्रतिकूल परिस्थितीत रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे व प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांच्या शिस्तबद्धतेचे पालन पाहून राज्य रक्त संक्रमण परिषदेचे विभागीय अधिकारी अनिल घरे यांनी कौतुक केले.संपूर्ण मुंबईतून साधारण सहा ते सात हजार बाटल्या रक्त गोळा करण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प आहे. येत्या सप्ताहात मुंबईतील गोरेगाव, बोरिवली, वरळी, वडाळा, कुर्ला इ. ठिकाणी क्रमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान , रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड यांच्या मार्फत अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवले जात आहेत. वृक्षारोपण व संवर्धन, गरजू विद्यार्थ्यांकरिता मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप, कर्णबधिर मुलांसाठी श्रवणयंत्र, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, विहिरी व धरणातील गाळ काढणे, सार्वजनिक पाणपोईची निर्मिती, प्रवाशांकरिता बसथांबे इ. समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-Blood-donation-camp-organized-by-Nanasaheb-Dharmadhikari-Pratishthan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अमिताभ बच्चन यांना सेटवर नो एन्ट्री!  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/No-entry-for-Amitabh-Bachchan-on-set</link>
            <description>मुंबई : बातमीचं शीर्षक वाचून धक्का बसला का? अर्थात धक्कादायकचअसा हा मथळा आहे. होय, राज्य सरकारने चित्रिकरणाला सशर्त परवानगी दिली असली तरी अमिताभ बच्चन यांना तूर्त चित्रिकरण करता येणार नाही. कौन बनेगा करोडपतीचे सध्या प्रोमो टीव्हीवर येतायत. अमिताभ बच्चन यांनी घरातून हे प्रोमो शूट केले आणि ते टीव्हीवर चालले. राज्य सरकारने चित्रिकरणाला परवानगी दिल्यानंतर कौन बनेगा करोडपती सहअनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या. पण या नियम अटींमधल्या एका अटीने मात्र अमिताभ बच्चन यांची गोची केली आहे. म्हणूनच चित्रिकरण करायचं असेल तर बच्चन साहेबांना अजून किमान दोन महिने थांबावं लागणार आहे.झालंय असं की राज्य सरकारने ज्या नियम अटी घालून दिल्यात त्यात सर्वांसाठीचे नियम आह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-04/noentry-to-amitabah.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बातमीचं शीर्षक वाचून धक्का बसला का? अर्थात धक्कादायकचअसा हा मथळा आहे. होय, राज्य सरकारने चित्रिकरणाला सशर्त परवानगी दिली असली तरी अमिताभ बच्चन यांना तूर्त चित्रिकरण करता येणार नाही. कौन बनेगा करोडपतीचे सध्या प्रोमो टीव्हीवर येतायत. अमिताभ बच्चन यांनी घरातून हे प्रोमो शूट केले आणि ते टीव्हीवर चालले. राज्य सरकारने चित्रिकरणाला परवानगी दिल्यानंतर कौन बनेगा करोडपती सहअनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या. पण या नियम अटींमधल्या एका अटीने मात्र अमिताभ बच्चन यांची गोची केली आहे. म्हणूनच चित्रिकरण करायचं असेल तर बच्चन साहेबांना अजून किमान दोन महिने थांबावं लागणार आहे.झालंय असं की राज्य सरकारने ज्या नियम अटी घालून दिल्यात त्यात सर्वांसाठीचे नियम आहेत. म्हणजे सर्व विभागांसाठीचे. त्यातल्या सेट आणि लोकेशनबद्दलच्या तिसऱ्या मुद्द्यातल्या 16 व्या नियमाने अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञांनाचित्रिकरणापासून दूर राहायला सांगितलं आहे. कारण हा नियम सांगतो, 65 वर्षावरचेकोणीही तंत्रज्ञ, कलाकार यांना सेटवर मज्जाव असणार आहे. कोरोनाचा संसर्ग ज्येष्ठ व्यक्तींना होण्याचं प्रमाण जास्त आहे. हे लक्षात घेऊन हा नियम बनवण्यात आला आहे. त्याचमुळे अमिताभ बच्चन यांना कौन बनेगा करोडपतीचे चित्रिकरण सध्या करता येणार नाही. केवळ अमिताभ बच्चन नव्हे, तर अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अन्नू कपूर, नसिरूद्दीन शाह, धर्मेंद्र, शक्ती कपूर, मिथून, पंकज कपूर, जॅकी श्रॉफ, डॅनी, दिलीप ताहिल, राकेश बेदी, कबीर बेदीया कलाकारांना चित्रिकरणापासून वंचित राहावं लागेल.हिंदीसोबत मराठी कलाकारांचाही यात समावेश आहे. यात समावेश होतो दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, रवी पटवर्धन, अरूण नलावडे, शिवाजी साटम, सतीश आळेकर आदी मान्यवरांचा. अर्थात ही बात केवळ कलाकारांची नाही. तर यात दिग्दर्शक, लेखकहीसमील आहेत,.दिग्दर्शक डेव्हिड धवन, अनिल शर्मा, सुभाष घई, महेश भट्ट, मणिरत्नम, प्रकाश झा, श्याम बेनेगल, विधूविनोद चोप्रा, प्रियदर्शन, गुलजार, शेखर कपूर, जावेद अख्तर आदींनाचित्रिकरण करता येणारं नाही.नियमाचा फेरविचार करण्याची विनंतीया एका नियमाचा फेरविचार करा अशा आशयाचं पत्र हिंदीतल्या दिग्दर्शकांच्या असोसिएशनने दिलं आहे. तर मराठी चित्रपट महामंडळामध्येही याबाबत लवकरच बैठक होणार आहे. हे नियम कलाकारांच्या काळजीपोटीच घेण्यात आले असून, आणखी थोडे दिवस थांबायला हरकत नाही असं काहींचं म्हणणं आहे. तर जे मोठे कलाकार अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये आहेत त्यांच्याबद्दल काही निर्णय घेता येतो का यावर चित्रपट महामंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे.थोडी वाट पाहावी..सर्व नियम कलाकारांच्या काळजीपोटीच घेण्यात आले आहेत. 65 वर्षावरची अट ही केंद्राचीच आहे कारण, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सिनिअर सिटीझन्स हे कोरोनासाठी हायरिस्कवर असतात. त्यामुळेच हा नियम केला आहे. शिवाय प्रश्न फक्त पुढच्या काही महिन्यांचा आहे. त्यामुळे सर्वांनीच धीरानं घ्यायला हरकत नाही, असं मतसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या एका कर्मचाऱ्याने नोंदवलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/No-entry-for-Amitabh-Bachchan-on-set</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ज्येष्ठ गीतकार अनवर सागर यांचे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Veteran-lyricist-Anwar-Sagar-passes-away</link>
            <description>मुंबई : बॉलिवुडचे दिग्गज ज्येष्ठ गीतकार अनवर सागर यांचे बुधवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. 80 आणि 90 च्या दशकामध्ये अनेक चर्चित बॉलिवुड चित्रपटासाठी त्यांनी गीते लिहिली होती त्यातील नव्वदीच्या काळात त्यांनी अनेक हिट गाणी दिली. मुंबई</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-04/anwar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बॉलिवुडचे दिग्गज ज्येष्ठ गीतकार अनवर सागर यांचे बुधवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. 80 आणि 90 च्या दशकामध्ये अनेक चर्चित बॉलिवुड चित्रपटासाठी त्यांनी गीते लिहिली होती त्यातील नव्वदीच्या काळात त्यांनी अनेक हिट गाणी दिली. मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना रुग्णालयात आणेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सुलतान सागर या त्यांचा मुलाने सांगितले की, बुधवारी सकाळी त्यांची तब्येत खराब झाल्यानंतर त्यांना अंधेरीच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथे पोहोचताच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांना यश मिळू शकले नाही. दुपारी 12 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.अक्षय कुमार आणि आयशा झुलका यांच्या खिलाडी चित्रपटातील "वादा रहा सनम" 'मैं खिलाडी तू अनाडी', डेव्हिड धवन यांच्या याराना, जॅकी श्रॉफच्या सपने साजन के, अजय देवगणचा विजयपथ यासारख्या अनेक चित्रपटांची गीते त्यांनी लिहिली आहेत. इंडियन परफॉमिंग राईट्स सोसायटीने त्यांच्या निधनानंतर प्रथम ट्विट केले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Veteran-lyricist-Anwar-Sagar-passes-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मंत्री अशोक चव्हाण यांनी केली कोरोनावर मात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Minister-Ashok-Chavan-defeated-Corona</link>
            <description>मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली आहे. चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील एका खासगी रुग्णालयात 25 मे रोजी दाखल करण्यात आले होते.मागील 10 दिवसाच्या उपचारानंतर त्यांची </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-04/achavahan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली आहे. चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील एका खासगी रुग्णालयात 25 मे रोजी दाखल करण्यात आले होते.मागील 10 दिवसाच्या उपचारानंतर त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर चव्हाण यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. मात्र ते मुंबईतील त्यांचे घरी 14 दिवस क्वारंटाईन असणार आहेत.नुकतेच मुंबईहून नांदेडला गेलेल्या चव्हाण यांची कोरोनाची चाचणी केली तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. दोन महिने नांदेडमध्ये राहिल्यानंतर विधानपरिषद निवडणुकीसाठी ते नुकतेच मुंबईला गेले होते. निवडणुकीनंतर नांदेडला आल्यानंतर त्यांनी स्वत: होम क्वारंटाईन करून घेतले होते. नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रिपोर्टनंतर अशोक चव्हाण यांनी प्राथमिक उपचार नांदेडमध्ये घेतले. मात्र पुढील उपचारासाठी ते नांदेडहून मुंबईकडे आले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Minister-Ashok-Chavan-defeated-Corona</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 04 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनाची भयंकर स्थिती : दिवसभरात नऊ हजारांवर रुग्णसंख्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Horrible-condition-of-corona-over-nine-thousand-patients-per-day</link>
            <description>मुंबई: देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग अद्यापही थांबलेला नाही. किंबहुना याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. आतापर्यंत कोरोनाचे दोन लाखांहून अधिक रुग्ण देशभरात सापडले आहेत. तर या प्राणघातक संसर्गामुळे आतापर्यंत सहा हजाराहून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. झाली आहे. आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-04/coronagoa14520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग अद्यापही थांबलेला नाही. किंबहुना याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. आतापर्यंत कोरोनाचे दोन लाखांहून अधिक रुग्ण देशभरात सापडले आहेत. तर या प्राणघातक संसर्गामुळे आतापर्यंत सहा हजाराहून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. झाली आहे. आतपर्यंत जास्त संसर्ग महाराष्ट्रात झाला असून मुंबईत सर्वात वाईट स्थिती आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्येही रुग्ण वाढत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नऊ हजाराहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 260 लोकांचे प्राण गेले आहेत. भारतात आतापर्यंत 6075 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार देशभरात गेल्या 24 तासात तब्बल 9304 नवे रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 260 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच आता देशात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा दोन लाख 16 हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण 216919 रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी 6075 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णांचा आकडा हा वाढतानाच दिसतो आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत 104107 जण बरेही झाले आहेत. सध्या 106737 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Horrible-condition-of-corona-over-nine-thousand-patients-per-day</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आम आदमी पार्टीचे राज्यभरात 'वीजबिल माफ करा' आंदोलन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Aam-Aadmi-Partys-Forgive-Electricity-Bill-agitation-across-the-state</link>
            <description>मुंबई : कोरोना साथीच्या या भीषण संकटाच्या काळात सर्वत्र रोजगार बंद झाले आहेत. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, त्यामुळे लॉकडाऊन काळातील नागरिकांचे 200 युनीटपर्यंतचे मागील चार महिन्याचे वीजबिल पूर्णपणे माफ करावे या मागणीसाठी आम आदमी पक्ष महाराष्ट्राच्यावतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वीज मंत्री नितीन राऊत यांना ईमेलने निवेदन देऊन कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वीज बिल माफ करण्याची मागणी के</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-03/aapagitation.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना साथीच्या या भीषण संकटाच्या काळात सर्वत्र रोजगार बंद झाले आहेत. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, त्यामुळे लॉकडाऊन काळातील नागरिकांचे 200 युनीटपर्यंतचे मागील चार महिन्याचे वीजबिल पूर्णपणे माफ करावे या मागणीसाठी आम आदमी पक्ष महाराष्ट्राच्यावतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वीज मंत्री नितीन राऊत यांना ईमेलने निवेदन देऊन कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वीज बिल माफ करण्याची मागणी केली. तसेच याबाबत चर्चा करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या राज्यस्तरीय शिष्टमंडळाची मुख्यमंत्री व वीज मंत्री यांच्यासोबत बैठकीची मागणी करण्यात आली. तसेच राज्यात लॉकडाऊन असलेल्या भागात ईमेलने तर शिथिल केलेल्या तालुका व जिल्ह्यांत आम आदमी पक्षाच्या स्थानिक शिष्टमंडळाने 200 युनीट वीजबिल माफीचे निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयात दिले.राज्याच्या सर्व भागातील शेतकरी, श्रमिक, रिक्षा चालक, घरकामगार महिला, विद्यार्थी, कनिष्ठ मध्यम वर्गीय असे समाजाच्या विविध स्तरांतील सर्वसामान्य जनतेने या मागणीला समर्थन देणारे शेकडो व्हिडिओ बनवून दिले. या सर्व वीज ग्राहकांच्या भावना अधोरेखित करणारे मेसेज, व्हिडीओ स्वरुपातील सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया आम आदमी पक्षाद्वारे प्रकाशित करून ते सोशल मीडियाद्वारे सरकारपर्यंत पोहचवण्यात आले आहे.आजच्या आंदोलनाला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई व कोंकण विभागातील जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला आणि सहभाग घेतला. या आंदोलनात आम आदमी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील झाले.आज देशातील सर्वाधिक महाग वीज ही महाराष्ट्रात आहे. तसेच कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रालाच बसला आहे. हे लक्षात घेता आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारपासून बोध घेऊन किमान लॉकडाऊन काळातील चार महिन्यांचे 200 युनीट पर्यंतचे वीज बिल महाराष्ट्र राज्य सरकारने माफ केल्यास राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्यामुळे 'आप'च्या वतीने ही मागणी लावून धरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आप पदाधिकाऱ्यानी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Aam-Aadmi-Partys-Forgive-Electricity-Bill-agitation-across-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडकडून भारतात कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी 74 हजार  टेस्टिंग किट्स  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/testing-kits-from-Hindustan-Unilever-Limited-to-prevent-the-spread-of-Covid-19-in-India</link>
            <description>मुंबई : हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) ने देशभरांतील रूग्णांची तपासणी वेगाने व्हावी यासाठी 13 कोटी रूपये किंमतीच्या 74328 आरटी-पीसीआर किट्स दिल्या आहेत. महाराष्ट्र सरकारला यातील 28800 आरटी-पीसीआर किट्स देण्यात आल्या असून यामुळे कोविड-19 चे निदान वेगाने होण्यास मदत होत आहे. आरटी-पीसीआर किट्स देण्यात आलेल्या अन्य संस्थांमध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (20160 किट्स), मेट्रोपॉलिस लॅब्ज (8088 किट्स) आणि अपोलो हॉस्पिटल्स ( 17280 किट्स) यांचा समावेश आहे. आरटी-पीसीआर टेस्टिंग किट्समध्ये न्युक्लिक ॲसिड डायग्नोस्टिक किट, सॅम्पल रिलीज रिएजंट,थ्रोट स्वॅब, पीसीआर ट्यूब आणि सॅम्पल स्टोअरेज रिएजंट यांचा समावेशआहे. या टेस्टिंग किट्स ना सीई आयव्हीडी, यूएस-एफडीए आणि ईयूसीई सारखे </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-03/covidkit.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) ने देशभरांतील रूग्णांची तपासणी वेगाने व्हावी यासाठी 13 कोटी रूपये किंमतीच्या 74328 आरटी-पीसीआर किट्स दिल्या आहेत. महाराष्ट्र सरकारला यातील 28800 आरटी-पीसीआर किट्स देण्यात आल्या असून यामुळे कोविड-19 चे निदान वेगाने होण्यास मदत होत आहे. आरटी-पीसीआर किट्स देण्यात आलेल्या अन्य संस्थांमध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (20160 किट्स), मेट्रोपॉलिस लॅब्ज (8088 किट्स) आणि अपोलो हॉस्पिटल्स ( 17280 किट्स) यांचा समावेश आहे. आरटी-पीसीआर टेस्टिंग किट्समध्ये न्युक्लिक ॲसिड डायग्नोस्टिक किट, सॅम्पल रिलीज रिएजंट,थ्रोट स्वॅब, पीसीआर ट्यूब आणि सॅम्पल स्टोअरेज रिएजंट यांचा समावेशआहे. या टेस्टिंग किट्स ना सीई आयव्हीडी, यूएस-एफडीए आणि ईयूसीई सारखे आंतरराष्ट्रीय प्रमाण प्राप्त असून त्याचबरोबर या किट्सला जागतिक आरोग्य केंद्राचे (डब्ल्यूएचओ) कोलॅबरेशन सेंटर असलेल्या फाईंडचे नामांकनही प्राप्त आहे. एचयूएलने नुकतेच भारतातील कोविड-19 च्या साथीवर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. यामुळे लोक आणि विविध समाज, उत्पादनांची खरेदी व व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी सहकार्य होणार आहे. या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता, कोविड-19 शी लढणार्‍या कर्मचार्‍यांना मोफत स्वच्छता पुरवणे आणि समाजातील विविध स्तरातील लोकांसाठी रूग्णालयांतील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि चाचणी केंद्रांमध्ये वाढ करणे, स्थानिक संस्थाना आयसोलेशन सेंटर्स तयार करण्यासाठी सहकार्य करणे अशा गोष्टींचा समावेश आहे. तसेच कंपनीतर्फे अंदाजे सहा लाख परप्रांतीय कामगारांना खाद्यपदार्थ तसेच स्वच्छतेसाठी आवश्यक व पोषक उत्पादने लॉकडाऊनच्या काळात उपलब्ध करून कोविड-19 शी लढा देण्यात मदत केली आहे.याव्यतिरिक्त एचयूएलने युनिसेफ (युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड) आणि बीएमसी (बृहन्मुंबई महानगर पालिका) यांच्या संगनमताने कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी लोकांमध्ये सामाजिक अंतर आणि वैयक्तिक स्वच्छतेची माहिती देण्यासाठी मोहिम सुरू केली आहे.एचयूएलकडून महाराष्ट्रातील सरकारी रूग्णालयांना तीन कोटी रूपये किंमतीची 29 व्हेंटिलेटर्स देण्याच्या प्रयत्नांनंतर आता हे योगदान देण्यात येणार आहे. मागील महिन्यात एचयूएलने महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला दोन कोटी रूपये किंमतीची उपकरणे दिली. यामध्ये पीपीई चे पाच हजार सेट्स, 20 हजार एन-95 मास्क्स, दोन लाख ग्लोव्ह्ज, 112 पल्स ऑक्सिमीटर आणि 28 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स यांचा समावेश आहे. कोविड-19 चे अधिकतर रूग्ण असलेल्या महाराष्ट्र आणि नवी दिल्ली राज्यांव्यतिरिक्त एचयूएलने पश्चिम बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांठिकाणी देखील मदत दिल्या आहेत.---------------------------- कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी योग्य प्रमाणात टेस्टिंग किट्स आणि अन्य वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे काही महत्त्वपूर्ण भागात मोफत तपासणीही होत आहे. त्याचबरोबर लक्षणे न दिसणाऱ्या रूग्णांची तपासणी ही वेगाने होत आहे. यामुळे देशभरांतील साथ रोखण्याच्या प्रयत्नांना चालना मिळू शकेल.संजीव मेहता, एमडी, चेअरमन, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/testing-kits-from-Hindustan-Unilever-Limited-to-prevent-the-spread-of-Covid-19-in-India</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनाची लस विकसित करण्यासाठी 30 माकडांवर होणार प्रयोग ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/An-experiment-will-be-conducted-on-30-monkeys-to-develop-a-corona-vaccine</link>
            <description>मुंबई : कोरोना विषाणूमुळे (कोविड-19) होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तात्काळ विकसित करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला 30 माकडांची आवश्यकता आहे. ही 30 माकडे राज्याच्या हद्दीतील घेण्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-03/covidvaccien.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना विषाणूमुळे (कोविड-19) होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तात्काळ विकसित करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला 30 माकडांची आवश्यकता आहे. ही 30 माकडे राज्याच्या हद्दीतील घेण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येणार आहे. यासाठी 30 माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.सध्या राज्यात कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी 30 मे रोजीच्या पत्रान्वये शासनास मान्यता देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार ही माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले.अनुभवी मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणे, त्यांना सुरक्षितपणे बाळगणे, पकडलेल्या माकडांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना इजा तसेच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम विस्कळीत न होऊ देणे, प्रकल्पाचा व्यापारी तत्वावर उपयोग न करणे आदी अटी शर्तींच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आली आहे अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/An-experiment-will-be-conducted-on-30-monkeys-to-develop-a-corona-vaccine</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘निसर्गा’चे  थैमान ; रायगड मध्ये चक्रीवादळाचा तडाखा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Cyclone-hits-Raigad</link>
            <description>रायगड : जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागला आहे. श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर वीज पुरवठाही खंडीत झाला आहे.सकाळी दहा वा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-03/nisargatadakha.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[रायगड : जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागला आहे. श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर वीज पुरवठाही खंडीत झाला आहे.सकाळी दहा वाजतापासून जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. नंतर पावसाचा जोरही वाढला. यानंतर किनारपट्टीवरील भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. मुरुड येथे तहसिल कार्यालयावर, अलिबाग येथे नियोजन भवना शेजारी महाकाय वृक्ष उन्मळून पडले. मरुड, श्रीवर्धन मध्येही पडझडीच्या घटना घडल्या. काही इमारतींवरील पत्रे उडून गेले. सुदैवाने यात कोणी जखमी झालेले नाही. रेवदंडा येथील साळाव पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.वादळाचा प्रभाव श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्यात जास्त असल्याने, अलिबाग येथील एनडीआरएफच्या दोन टिम मुरुडकडे रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 13 हजार 541 जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात वादळाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरीकांना घरातच राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाला असला तरी दूरसंचार यंत्रणा सुरु आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Cyclone-hits-Raigad</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Nisarga-cyclone-about-200-km-from-Mumbai</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीजवळून जाणारे निसर्ग चक्रीवादळ आता अधिक तीव्र बनत असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. एएनआय या वृत्त संस्थेला आयएमडी मुंबईच्या शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळ आता मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर आहे. तर आता या चक्रीवादळाने अरबी समुद्रामध्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-03/nisarga200km.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीजवळून जाणारे निसर्ग चक्रीवादळ आता अधिक तीव्र बनत असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. एएनआय या वृत्त संस्थेला आयएमडी मुंबईच्या शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळ आता मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर आहे. तर आता या चक्रीवादळाने अरबी समुद्रामध्ये उत्तरेच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे रायगडमधील अलिबाग येथे लॅन्डफॉल होण्याची शक्यता आहे. तर अलिबागचा दक्षिणेकडील भागात हे चक्रीवादळ दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान पुढे सरकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने यापूर्वीच मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.आज निसर्ग चक्रीवादळ दरम्यान वाऱ्याचा वेग कमाल 120 किमी प्रति तास होऊ शकतो, असा अंदाजदेखील व्यक्त करण्यात आला आहे. चक्रीवादळाचा लॅन्डफॉल अलिबाग मध्ये होणार असल्याने तेथे धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. सध्या अलिबागमध्ये उंचच उंच लाटा उसळत असल्याचं चित्र आहे.मुंबईमध्ये निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कलम 144 लागू केले आहे. यामध्ये नागरिकांना बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान आपत्कालीन स्थितीमध्ये कार घेऊन बाहेर पडण्याची मुभा आहे. मात्र गाडीत हातोडा ठेवा. त्यामुळे गाडी जॅम झाली तर काच फोडून बाहेर पडता येईल असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये आठ एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Nisarga-cyclone-about-200-km-from-Mumbai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 02 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ WESTERN NAVAL COMMAND GEARED UP FOR EMERGENCY RESPONSE FOR CYCLONE NISARGA AND MONSOON ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/WESTERN-NAVAL-COMMAND-GEARED-UP-FOR-EMERGENCY-RESPONSE-</link>
            <description>Mumbai : The Indian Navy has been at the forefront of every effort to provide assistance to citizens in times of natural calamities and other contingencies requiring assistance for rescue and relief of the affected populace. With the monsoons imminent over the West Coast of India, the Western Naval Command has mobilised adequate resources for flood relief, rescue and diving assistance in the event of excessive rainfall and flooding of both, urban and rural area</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-02/navy.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[Mumbai : The Indian Navy has been at the forefront of every effort to provide assistance to citizens in times of natural calamities and other contingencies requiring assistance for rescue and relief of the affected populace. With the monsoons imminent over the West Coast of India, the Western Naval Command has mobilised adequate resources for flood relief, rescue and diving assistance in the event of excessive rainfall and flooding of both, urban and rural areas in coordination with the respective State Governments on the Western seaboard. Ships of the Western Fleet have been also embarked with Humanitarian Assistance and Disaster Relief (HADR) bricks to provide succour to coastal areas inundated due to heavy rain.In Mumbai, the Maharashtra Naval Area will be on standby with five Flood Rescue Teams and three Diving Teams throughout the monsoon season. These teams are stationed at various naval areas across the city to enable early response over a larger area. The teams are fully equipped and have been trained for rescue operations incase of an emergency. Recce of known flood-prone areas has been undertaken and all necessary preparations are in place. Similar arrangements have been set up within the Karwar Naval Area, Goa Naval Area as well as Gujarat Daman and Diu Naval Areas. In addition, naval Dornier aircraft and helicopters at various Naval Air Stations at Mumbai, Goa and Porbandar are ready at short notice to ferry teams inaccessible during floods as also rescue stranded personnel. The respective area and station Commanders are in touch with the State authorities, NDRF and SDRF to be able to respond to a crisis situation in the shortest possible time.With the cyclonic storm Nisarga brewing in the Arabian Sea, all teams have been put on alert and are in readiness to respond to any requirement of HADR during the storm periods. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/WESTERN-NAVAL-COMMAND-GEARED-UP-FOR-EMERGENCY-RESPONSE-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 02 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची की नाही, त्याचा निर्णय विद्यापीठ कायद्यानुसार घेऊ : राज्यपाल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Lets-decide-whether-to-take-the-final-year-exam-or-not-according-to-the-university-law</link>
            <description>मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठाची परीक्षा घ्यायची की नाही या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि राज्यपाल आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या परीक्षेऐवजी श्रेणीच्या धोरणाला प्रलंबित ठेवत कायद्याप्रमाणे परीक्षाच होतील, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ कायद्याप्रमाणे घेण्यात येतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय कळवलं आहे.राज्यपालांनी राज्य सरकार</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-02/governar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठाची परीक्षा घ्यायची की नाही या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि राज्यपाल आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या परीक्षेऐवजी श्रेणीच्या धोरणाला प्रलंबित ठेवत कायद्याप्रमाणे परीक्षाच होतील, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ कायद्याप्रमाणे घेण्यात येतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय कळवलं आहे.राज्यपालांनी राज्य सरकारच्या निर्णयाला सध्या प्रलंबित ठेवलं आहे. तसेच राज्य सरकारला विद्यापीठ कायद्याची आठवण करुन दिली आहे. दरम्यान, अंतिम वर्षांची परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 30 मे रोजी राज्यातील सर्व विद्यापीठातील कुलगुरुसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची त्याशिवाय श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचना केली होती.दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 31 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे “यंदाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करा. ग्रेड पद्धतीने विद्यार्थ्यांना पदवी द्या,” असं पत्र उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला दिलं होतं.विद्यार्थ्यांची असुरक्षितता मनावरील ताण पाहून महाराष्ट्र शासन यूजीसीकडे परवानगी मागत आहे की, आम्हाला या परीक्षा घ्यायच्या नाहीत. या परीक्षा घेत नसताना कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशा पद्धतीची गुणांची सिस्टीम विद्यापीठाने अमलात आणावी,” असं उदय सामंत यांनी म्हटलं होतं.दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या रखडलेल्या परीक्षांमुळे सरासरी गुण देऊन पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल लावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत श्रेणी पद्धतीचं धोरण निश्चित केलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Lets-decide-whether-to-take-the-final-year-exam-or-not-according-to-the-university-law</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 02 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आम आदमी पार्टी का कल प्रदेशव्यापी  'बिजली माफ करो' आंदोलन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Aam-Aadmi-Party-state-wide-Bijli-Maaf-Karo-movement-tomorrow</link>
            <description>मुंबई : आम आदमी पार्टी महाराष्ट्रा द्वारा प्रदेश सरकार लॉकडाऊन दौरान 200 यूनिट बिजली का बिल माफ करो' ये मांग लेकर 3 जून को प्रदेशव्यापी आंदोलन कर रही है। इस आंदोलनद्वारे पूरे प्रदेश के जिलाधिकारी अथवा तहसीलदार को निवेदन देकर प्रदेश के महाविकास गड़बंन्धन </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-02/aap.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : आम आदमी पार्टी महाराष्ट्रा द्वारा प्रदेश सरकार लॉकडाऊन दौरान 200 यूनिट बिजली का बिल माफ करो' ये मांग लेकर 3 जून को प्रदेशव्यापी आंदोलन कर रही है। इस आंदोलनद्वारे पूरे प्रदेश के जिलाधिकारी अथवा तहसीलदार को निवेदन देकर प्रदेश के महाविकास गड़बंन्धन सरकार को ये मांग पहूंचाई जाएगी। तथा प्रदेश के बिजली ग्राहको की भावनाये वीडियोद्वारा सोशल मीडिया पर भी प्रकाशित कर राज्य सरकार तक ये मांग पहुंचाई जाएगी। इस आंदोलन में आम आदमी पार्टी के सभी पदाधिकारी शामिल होकर सभी शहरो तथा गावो के बिजली ग्राहको को इस आंदोलन में सहभागी करेगें।सोशल मिडियाद्वारे व्हिडीओ प्रकाशित कर वीजबिलमाफकरा ये हॅशटॅग सोशल मीडिया पे सर्वत्र चलाया जाएगा ।कोविड-19 भस्मासुर से प्रदेश के आम आदमी की हालत खस्ता हो चुकी है। इस कोविड-19 के मुश्किल समय मे आम जनता को आर्थिक सहायता की सख्त जरूरत है। ये स्पष्ट है कि केंद्र सरकार द्वारा घोषित 20 लाख करोड़ के पॅकेज में आम आदमी को कोई सीधी सहायता नही है। प्रदेश की महाविकास गड़बंन्धन सरकार ने इस आम आदमी के मुश्किल समय पर तुरंत आर्थिक राहत पहुंचाने की दिशामे बड़े कदम उठानेकी ज़रूरत है ऐसा पार्टी ने बोला है। ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Aam-Aadmi-Party-state-wide-Bijli-Maaf-Karo-movement-tomorrow</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 02 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई चक्रीवादळाचा सामना  करण्यास सक्षम : आदित्य ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-able-to-withstand-cyclone-AdityaThackeray</link>
            <description>मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाचा सामना करीत असतानाच मुंबईवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. एकामागोमाग संकटे येत असली तरी अशी अनेक संकटे मुंबईकरांनी झेलली असून त्याचा आत्मविश्वासाने सामना केला आहे. संभाव्य ‘निसर्ग’ चक्रीवादळ आले तरी एकमेकांच्या सहकार्याने झोकून देऊन याकाळात काम करू या आणि जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेऊ या, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 3 जून रोजी ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले असून सर्व उपाययोजना सर्वांच्या समन्वयाने करण्यात येत आहेत. या अनुषंगाने पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त चहल यांच्यासह सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्त, संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त व इतर संबंधित खातेप्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी दुपारी आढावा बैठक घेतली. त्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-02/adityathakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाचा सामना करीत असतानाच मुंबईवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. एकामागोमाग संकटे येत असली तरी अशी अनेक संकटे मुंबईकरांनी झेलली असून त्याचा आत्मविश्वासाने सामना केला आहे. संभाव्य ‘निसर्ग’ चक्रीवादळ आले तरी एकमेकांच्या सहकार्याने झोकून देऊन याकाळात काम करू या आणि जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेऊ या, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 3 जून रोजी ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले असून सर्व उपाययोजना सर्वांच्या समन्वयाने करण्यात येत आहेत. या अनुषंगाने पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त चहल यांच्यासह सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्त, संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त व इतर संबंधित खातेप्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी दुपारी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतल्यानंतर ठाकरे यांनी महत्त्वाच्या विविध सूचना केल्या. यात चक्रीवादळापूर्वी, प्रत्यक्ष चक्रीवादळाच्या काळात आणि त्याच्या पश्चात अशा तीन टप्प्यांमध्ये विभागणी करुन विविध नागरी कामे करावीत, जेणेकरुन त्यामध्ये सुसूत्रता असेल. मुंबईत पावसाळापूर्व नालेसफाई करताना काढण्यात आलेला गाळ उचलून तातडीने दूर हलविण्यात यावा. त्याचबरोबर झाडांच्या फांद्या छाटणे, धोकादायक इमारती/भूस्खलनाची संभाव्य ठिकाणे/पावसाचे पाणी साचण्याची शक्यता असलेले सखल भाग आदी ठिकाणी लक्ष केंद्रित करून तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. सागरी किनारा रस्ता प्रकल्प, मेट्रो यांची कामे सध्या मुंबईत सुरू असून त्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पांवर तैनात मनुष्यबळ आणि संयंत्र यांची सुरक्षितता राखली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनासमवेत देखील परिणामकारक समन्वय साधावा. ठिकठिकाणी असलेल्या ओव्हरहेड वायर्स अथवा वीजेच्या इतरत्र असलेल्या तारा अशा ठिकाणी शॉर्ट सर्किट होवून आग लागू नये, यासाठी खबरदारी घेतली गेली पाहिजे, असेही त्यांनी आदेश दिले.तसेच, कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर लागू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्तासाठी तंबू उभारून चौक्या बनवल्या असून त्याबाबत पोलिसांशी समन्वय साधून त्या सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. मिठी नदी सभोवतालचा परिसर, आरे वसाहत यासह ठिकठिकाणच्या झोपडपट्टी भागांमध्ये जेथे घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते, तेथे देखील योग्य उपाययोजना कराव्यात. चक्रीवादळात वाऱयांचा वेग लक्षात घेता रस्त्यांवर किंवा खुल्या जागांवर असणाऱया वस्तू, साहित्य हवेत उडून जाऊ शकते. त्यातून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व संबंधितांना असे खुले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश द्यावेत. स्थलांतरित किंवा गरजू नागरिकांना तसेच कार्यरत मनुष्यबळासाठी खाद्यपदार्थ आणि बाटलीबंद पाणी देता यावे, यासाठी संबंधित कंपन्यांशी संपर्क साधावा आणि पुरेसा साठा उपलब्ध करून घ्यावा. चक्रीवादळ ओसरल्यानंतर ठिकठिकाणी औषध फवारणी करणे, त्यातून डास व कीटकांचा प्रादुर्भाव रोखणे हे देखील आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोना बाधित अथवा कोरोना संशयित व्यक्तींना नेताना संबंधित कर्मचाऱयांना पीपीई किट उपलब्ध राहील, याची खात्री करावी. पोलिस यंत्रणेसोबत समन्वय राखून समुद्रकिनारी अथवा कुठेही नागरिकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अतिरिक्त तीन तुकड्या मुंबईत दाखल झाल्या असून त्या सध्या अंधेरी येथील क्रीडा संकुलात सुसज्ज आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्‍लम शेख यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ, सर्व लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या पाठीशी असून या संकटाला न घाबरता त्याला सामोरे जाऊ या. मुंबईकरांची काळजी घेताना एकमेकांचे अनुभव वाटून घेऊन काम करूया, असे आवाहन ठाकरे यांनी केले.या आवाहनाला प्रतिसाद देताना, महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सर्व नियोजन करून या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने महानगरपालिकेकडून भक्कम काम आणि प्रतिसाद दिसून येईल, अशी ग्वाही आयुक्तांनी यावेळी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Mumbai-able-to-withstand-cyclone-AdityaThackeray</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 02 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळणे थांबवा: भाई जगताप  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Stop-playing-with-the-health-of-ST-employees-BhaiJagtap</link>
            <description>मुंबई : एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. शासनाकडून काढलेल्या परिपत्रकाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र एसटीकर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली आहे. एसटी महामंडळाचे राज्यभरात एकूण 31 विभाग असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी परिपत्रके काढायला हवी होती, मात्र महामंडळाने असे केले नाही. उलट प्रत्येक विभाग मनमानी परिपत्रक काढत कर्मचाऱ्यांना कर्तव्यांवर हजर होण्यास सांगतिले जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळात अनेक </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-02/stbus.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. शासनाकडून काढलेल्या परिपत्रकाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र एसटीकर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली आहे. एसटी महामंडळाचे राज्यभरात एकूण 31 विभाग असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी परिपत्रके काढायला हवी होती, मात्र महामंडळाने असे केले नाही. उलट प्रत्येक विभाग मनमानी परिपत्रक काढत कर्मचाऱ्यांना कर्तव्यांवर हजर होण्यास सांगतिले जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळात अनेक ठिकाणी विसंगती दिसून येत असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहें. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. तसेच कोरोनामुळे बिघड्लेले आर्थिक चक्र पुन्हा मार्गावर आणण्यासाठी एक वर्ष कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढतीस शासनाने स्थगिती दिली आहे. मात्र एसटी महामंडळाकडून या मुद्द्यांवर अद्याप परिपत्रक काढण्यात आले नसल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि खबरदारी म्हणून अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या विभागासाठी शासनाकडून आदेश काढण्यात आले होते. ज्यात फिजिकल डिस्टसिंग पाळण्यासाठी सूचना दिल्या होत्या. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यासाठी अटी आणि शर्ती देण्यात आल्या होत्या. मात्र या शासनाच्या परिपत्रकाकडे एसटी महामंडळाच्या कर्मचारी वर्ग खात्याने दुर्लक्ष केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना पाच वर्षाखालीलमुले आहेत किंवा ज्या कर्मचाऱ्यांना कर्करोग, मधुमेह आणिब्लडप्रेशर सारखे आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलू नयेत, असे आदेश असताना सुद्धा एसटी महामंडळाकडून शंभर टक्के कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यभरातील आगारात कर्मचाऱ्यांनी गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टिन्सिंगचे पूर्णता तीन तेरा वाजले आहे. तसेच कामावर हजर होणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना काम मिळत नाहीं. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दूरवरून येऊन पुन्हा घरी परत जावे लागत आहे. एसटी महामंडळाच्या या ढिसाळ नियोजनामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे जगताप यांनी सांगीतले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानेसुरक्षेच्या दृष्टीने अनेक परिपत्रक काढली आहेत. मात्र या सर्व परिपत्रकांना एसटी महामंडळाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. परिपत्रकातील नियमांचे पालन मंडळाकडून केले जात नाही. यामुळे कामगारांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Stop-playing-with-the-health-of-ST-employees-BhaiJagtap</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 02 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आरोग्यरक्षकावर काळाचा घात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Time-lapse-on-healthcare</link>
            <description>मुंबई - मुंबईतील जीएसएमसीचे शल्यचिकित्सक आणि तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-02/drbhave.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - मुंबईतील जीएसएमसीचे शल्यचिकित्सक आणि तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.डॉक्टर भावे हे कान-नाक-घसा तज्ज्ञ होते. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी रहेजा हॉस्पिटलमध्ये एका अत्यवस्थ असलेल्या कोरोना रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया केली होती. पण नंतर त्यांनाच कोरोनाची लागण झाली. यावेळी विशेष म्हणजे ते स्वत:च गाडी चालवत रहेजामध्ये उपचारासाठी दाखल झाले. पण कोरोनाच्या महामारीत सगळ्यांसाठी झटणाऱ्या या डॉक्टरांना बेड मिळण्यासाठी तब्बल 10 तास वाट पाहावी लागली.चित्तरंजन यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. चित्तरंजन यांना कोरोना झाल्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलीला क्वारंटाईन व्हावं लागलं. डॉक्टर भावे यांच्या मृत्यूने मुंबईतील डॉक्टरांनी शोक व्यक्त केला आहे. डॉक्टर भावे हे अतिशय हुशार आणि मनमिळावू होते. त्यांची उणीव आम्हाला कायम भासत राहील, अशी भावना डॉक्टरांच्या संघटनेनं व्यक्त केली आहे.स्वतःच्या जीवावर उदार होवून समाजाच्या आरोग्यासाठी झटणा-या आरोग्यरक्षकांसाठी शासनाने तातडीची वैद्यकीय मदतीची व्यवस्था करावी अशी सर्वच स्तरावरून मागणी होत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Time-lapse-on-healthcare</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 02 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चालू शैक्षणिक वर्षांपासून मराठीची सक्ती; अन्यथा कारवाई करणार – वर्षा गायकवाड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Marathi-compulsory-from-current-academic-years-Otherwise-action-will-be-taken---Varsha-Gaikwad</link>
            <description>मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून सन 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्ष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-02/Vgaikwad.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून सन 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील सीबीएसई, आयसीएसई, तसेच केंब्रिज यांच्यासह आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांनाही मराठी शिकविणे या वर्षापासून सक्तीचे करण्यात आले आहे. मराठी अनिवार्य करणाऱ्या शासन निर्णयाचे शाळा पालन करत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास शाळांवर कारवाई करण्याचे अधिकार त्या विभागातील उपसंचालकांना देण्यात आले आहेत.पहिली व सहावीत मराठी सक्तीची अंमलबजावणी याच वर्षांपासूनराज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात पहिली आणि सहावीसाठी, 2021-22 या शैक्षणिक वर्षात दुसरी आणि सातवीसाठी, 2022-23 या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि आठवीसाठी, तर 2023-24 या शैक्षणिक वर्षात चौथी आणि नववीसाठी, तर 2024-25 या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि दहावीसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी मंजूर केला होता. या कायद्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल, असे आश्वासन मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिवेशनात दिले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Marathi-compulsory-from-current-academic-years-Otherwise-action-will-be-taken---Varsha-Gaikwad</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 02 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संभाव्य निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व यंत्रणा सतर्क ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/All-systems-in-Mumbai-are-on-alert-against-possible-Nisarga-cyclones</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्व उपाययोजना समन्वयाने करण्यात येत आहेत. मुंबईकर नागरिकांनी देखील आवश्यक ती खबरदारी आपल्या स्तरावर बाळगावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 3 जूनला पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीमध्ये वेगवान वारे वाहण्याची शक्यता असून सम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-02/nisarga.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्व उपाययोजना समन्वयाने करण्यात येत आहेत. मुंबईकर नागरिकांनी देखील आवश्यक ती खबरदारी आपल्या स्तरावर बाळगावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 3 जूनला पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीमध्ये वेगवान वारे वाहण्याची शक्यता असून समवेत जोरदार पाऊस देखील कोसळू शकतो. ही स्थिती लक्षात घेता महानगरपालिकेचा मुख्य नियंत्रण कक्ष आणि विभागवार नियंत्रण कक्ष पुरेशा मनुष्यबळासह सज्ज करण्यात आले आहेत. तटरक्षक दल, नौदल, मुंबई अग्निशमन दल यांच्यासह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके सुसज्ज करण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाकडून तातडीने हाती घेण्यात आली आहे. मुंबईतील सर्व 24 विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्याना आपल्या विभागातील संभाव्य धोका पोहोचू शकणाऱ्या वसाहती तसेच सखल भागातील वसाहती निश्चित करून तेथील नागरिकांना जवळपासच्या शाळांमध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मच्छीमार व इतरांनी देखील समुद्रात जाऊ नये, समुद्रकिनार्‍यापासून लांब रहावे, झाड आणि खांब यांच्याखाली नागरिकांनी उभे राहू नये, वादळाच्या कालावधीमध्ये घराबाहेर पडू नये, अशी विनंती केली आहे. मुंबईतील मोठ्या औद्योगिक आस्थापना आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांनी आपली यंत्रणा व सामुग्री सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. मुंबईतील सर्व रुग्णालयांनी वीज जनित्र (जनरेटर) कार्यान्वित आहेत, याची दक्षता घेऊन वीजपुरवठा अखंड सुरू राहील, याची तजवीज करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, आवश्यक साधने जवळ बाळगावीत आणि वैयक्तिक स्तरावर देखील खबरदारी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.अरबी समुद्रामध्ये वाढणार्‍या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगरी जिल्हा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी संवेदनशील जिल्ह्यात एनडीआरएफची दहा पथके तैनात केली आहेत. पालघर आणि रायगड जिल्ह्यात किनार्यावर असलेल्या रासायनिक आणि अणुऊर्जा प्रकल्पांच्या संरक्षणासाठी पुरेशी खबरदारी घेतली जात आहे.गोव्यात समुद्रावर किनाऱ्यावर जाऊ नकाभारत हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) उत्तर व दक्षिण गोवा जिल्ह्यातील बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा धोका लक्षात घेता गोव्यातील लोकांना येत्या दोन दिवसांत समुद्रकिनारे किंवा समुद्रात जाऊ नये असा सल्ला दिला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/All-systems-in-Mumbai-are-on-alert-against-possible-Nisarga-cyclones</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 01 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Famous-musician-Wajid-Khan-passes-away</link>
            <description>मुंबई : गेल्या महिन्यात बॉलिवूडला दोन मोठे धक्के बसले होते. अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या मृत्यूचे धक्के पचवत नाहीत तोच आज वॉन्टेड, दबंग, एक था टायगरसारख्या सिनेमांना संगीत देणारे वाजिद खान यांचे निधन झाले आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडगोळी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचे आज रात्री मुंबईतील हॉस्पिटलमध्ये</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-01/wajidkhani.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : गेल्या महिन्यात बॉलिवूडला दोन मोठे धक्के बसले होते. अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या मृत्यूचे धक्के पचवत नाहीत तोच आज वॉन्टेड, दबंग, एक था टायगरसारख्या सिनेमांना संगीत देणारे वाजिद खान यांचे निधन झाले आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडगोळी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचे आज रात्री मुंबईतील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. यामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 42 व्या वर्षी किडनी इन्फेक्शनमुळे त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून वाजिद खान यांच्यावर चेंबूर येथील सुराना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते, असे संगितकार सलीम मर्चंट यांनी सांगितले. वाजिद यांना आरोग्याच्या खूप समस्या होत्या. किडनीची समस्या होती. यामुळे काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपन शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी किडनीमध्ये इन्फेक्शन झाल्याने गेल्या चार दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, असे मर्चंट यांनी पीटीआयला सांगितले. साजिद-वाजिद या जोडगोळीने 1998 मध्ये सलमान खानच्या प्यार किया तो डरना क्या मधून सुरुवात केली होती. यानंतर गर्व, तेरे नाम, तुमको ना भूल पाएंगे, पार्टनर, दबंग सारख्या सिनेमांच्या गाण्यांची रचना केली होती. वाजिद यांनी सलमानसाठी मेरा ही जलवा, फेव्हिकॉल से ही गाणी गायली होती. तर अक्षय कुमारसाठी चिंता ता चिता चिता हे गाणे गायले होते. त्यांनी सध्या लॉकडाऊन काळात सलमानचे प्यार करोना आणि भाई भाई गाणेही कंपोझ केले होते.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Famous-musician-Wajid-Khan-passes-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 01 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सावधान! पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकरणार ‘हिका’ चक्रिवादळ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Be-careful-Hurricane-Hika-will-hit-the-coast-of-Maharashtra-in-the-next-48-hours</link>
            <description>मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ‘अम्फान’ चक्रिवादळाने तांडव निर्माण केलं होतं. त्यातून सावरत असतानाच आता महाराष्ट्राला ‘हिका’ चक्रिवादळाचा धोका निर्माण झालाय. पुढच्या 48 तासांत हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. सिंधुदूर्ग आणि कोकण किनारपट्टीवरून हे वादळ जाणार असून गुजरातच्या किनारपट्टीलाही धोका असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हे चक्रिवादळ निर्माण झालं आहे. ताशी 120 किमी वेगाने वारे वाहतील</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-06-01/mumbai.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ‘अम्फान’ चक्रिवादळाने तांडव निर्माण केलं होतं. त्यातून सावरत असतानाच आता महाराष्ट्राला ‘हिका’ चक्रिवादळाचा धोका निर्माण झालाय. पुढच्या 48 तासांत हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. सिंधुदूर्ग आणि कोकण किनारपट्टीवरून हे वादळ जाणार असून गुजरातच्या किनारपट्टीलाही धोका असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हे चक्रिवादळ निर्माण झालं आहे. ताशी 120 किमी वेगाने वारे वाहतील असं हवामान खात्याने म्हटलं आहे. किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. तर मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असंही हवामान खात्याने म्हटलं आहे. 3 जूनच्या सुमारास हे वादळ गुजरातमधून महाराष्ट्रात येईल असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.या आधी ‘अम्फान’ वादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगालला झोडपून काढलं. यात पश्चिम बंगालमधल्या तीन जिल्ह्यांना जबर तडाखा बसला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जिल्ह्यांची हवाई पाहणी केली होती. सर्व देश कोरोनाशी लढत असतानाच आता हे नवं संकट आल्याने सरकारवरचा ताण वाढला आहे.दरम्यान, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश केल्यानंतर सुपर चक्रीवादळ 'अम्फान' (Super Cyclone Amphan) बांगलादेशच्या दिशेनं गेलं. बंगालमध्ये (West Bengal) अम्फानमुळे 72 लोकांचा मृत्यू झाला तर दोन जिल्हे पूर्णपणे उध्वस्त झाले. ओडिशामध्येही बरेच नुकसान झालं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील चक्रवाती वादळ अम्फानमुळे प्रभावित भागांचा दौरा केला.कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल 57 दिवसांनी मोदी दिल्लीतून बाहेर पडले. तब्बल 59 दिवस लोकं घरांमध्ये कैद होते. दरम्यान, पंतप्रधान दिल्लीत मुक्काम करतात. या दिवसांत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी देशातील आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये भाग घेतला. आज पहिल्यांदाच मोदी दिल्लीबाहेर पडले. लॉकडाऊनपूर्वी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि चित्रकूट येथे 83 दिवसांपूर्वी 29 फेब्रुवारी रोजी अखेरचा दौरा केला होता. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Be-careful-Hurricane-Hika-will-hit-the-coast-of-Maharashtra-in-the-next-48-hours</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 31 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणास नियमांच्या अधीन राहून परवानगी  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Filming-of-films-series-is-permitted-subject-to-rules</link>
            <description>मुंबई : गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशनचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टी ठप्प झाली असून चित्रीकरणास परवानगी द्यावी अशी विनंती केली ह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-31/uthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशनचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टी ठप्प झाली असून चित्रीकरणास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. आज यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला असून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास काही अटी व शर्तींचा अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे. यानुसार आता निर्मात्यांना निर्मिती पूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येईल. निर्मात्यांनी याप्रमाणे काळजी घेऊन चित्रीकरण करावयाचे असून नियमांचा भंग झाल्यास कामे बंद करण्यात येतील असेही यात म्हटले आहे. कोविड संदर्भात लागू केलेल्या प्रतिबंधातील सुचना यासाठी लागू राहतील. या चित्रीकरण कामांसाठी निर्मात्यांना मुंबईकरीता व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळ , दादासाहेब फाळके चित्रनगरी , गोरेगाव येथे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी त्या त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Filming-of-films-series-is-permitted-subject-to-rules</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 31 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी महागणार; राज्य सरकारचा निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Petrol-diesel-to-go-up-by-Rs-2</link>
            <description>मुंबई: लॉकडाऊनमुळे अगोदरच आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या सामान्यांना आता आणखी महागाईचा सामना करावा लागू शकतो. कारण, राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील सेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी महागणार आहे. लॉकडाऊनमुळे राज्य शासनाच्या महसूलात मोठी घट झाल्याने शासनाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. पेट्रोलवर असलेला सध्याच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-31/petrolpump.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: लॉकडाऊनमुळे अगोदरच आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या सामान्यांना आता आणखी महागाईचा सामना करावा लागू शकतो. कारण, राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील सेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी महागणार आहे. लॉकडाऊनमुळे राज्य शासनाच्या महसूलात मोठी घट झाल्याने शासनाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. पेट्रोलवर असलेला सध्याच्या 08 रुपये 12 पैसे सेसमध्ये दोन रुपयांची वाढ करून तो आता 10 रुपये 12 पैसे करण्यात आला आहे. तर डिझेलवर एक रुपया सेस होता तो आता तीन रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दहा महिन्यात राज्य शासनाच्या तिजोरीत तीन हजार कोटी रुपयांची अतिरिक्त भर पडेल असा अंदाज आहे. गेल्या अर्थसंकल्पात मुद्रांक शुल्क कमी करताना पेट्रोल, डिझेलवरील सेस वाढविण्यात आला होता. त्यानंतरची ही सेसमधील दुसरी वाढ आहे.मात्र, या निर्णयामुळे आता वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. सामान्य जनतेला याची थेट झळ पोहोचू शकते. त्यामुळे आता सामान्य लोक कशाप्रकारे व्यक्त होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच या निर्णयामुळे विरोधी पक्षही सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यांच्या काळात लॉकडाऊनमुळे राज्यातील उद्योगधंदे आणि व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कर्मचाऱ्यांचे वेतन द्यायलाही पैसे उरलेले नाहीत. त्यामुळे सध्या राज्य सरकार महसूल मिळवण्याचे नवनवे मार्ग शोधत आहे. मध्यंतरी महसूल वाढवण्यासाठी राज्यात दारुविक्री सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यावरुन बराच गदारोळ निर्माण झाला होता. त्यानंतर सरकारने एक पाऊल मागे घेत मुंबई आणि पुण्यासारख्या कोरोना हॉटस्पॉट असलेल्या शहरांतील दारुविक्रीची दुकाने पुन्हा बंद केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच सरकारने राज्यभरात मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी दिली होती. त्यामुळे सरकारला चांगला महसूल मिळत असल्याचे सांगितले जाते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Petrol-diesel-to-go-up-by-Rs-2</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 29 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सामाजिक आयुष्याची सुरुवात करा, मनातील भीती दूर होईल : प्रकाश आंबेडकर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Start-social-life-fear-will-go-away</link>
            <description>मुंबई : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोकांमधील संवादच संपलेला नाही तर लोक एकमेकांना भेटायला सुद्धा घाबरत आहेत. यातून लोकांची सुटका झाली पाहिजे सरकार सध्या काही भूमिका घेईल असे वाटत नाही. त्यामुळे लोकांनी सरकारवर अवलंबून न राहता त्यांनी आपल्या आयुष्याची सुरवात केली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी आपले मित्रमंडळी, नातेवाईक यां</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-29/pambedkar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोकांमधील संवादच संपलेला नाही तर लोक एकमेकांना भेटायला सुद्धा घाबरत आहेत. यातून लोकांची सुटका झाली पाहिजे सरकार सध्या काही भूमिका घेईल असे वाटत नाही. त्यामुळे लोकांनी सरकारवर अवलंबून न राहता त्यांनी आपल्या आयुष्याची सुरवात केली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी आपले मित्रमंडळी, नातेवाईक यांना भेटायला सुरुवात करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आजवर या देशात अनेक व्हायरस येऊन गेले. आपण त्यांना यशस्वीरित्या तोंड दिले आहे. कोरोना व्हायरसला सुद्धा आपण तोंड देऊ त्यासाठी आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात झाली पाहिजे, असं ते म्हणाले. ज्या पद्धतीने मीडिया आणि शासनाने कोरोना व्हायरस संदर्भात बातम्या दिल्या आहेत आणि ज्या पद्धतीने शासनाने कार्यक्रम आखला आहे, कदाचित तो खरा ही असेल. पण आता कुठेतरी लोकांची सुटका झाली पाहिजे. अशी आजची परिस्थिती आहे. मात्र याबाबत सरकार काही भूमिका घेईल असे आपल्याला वाटत नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.सामान्य माणसाला माझे आवाहन आहे की त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली पाहिजे, शासनाची अपेक्षा धरू नका, आपले मित्र मंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना भेटायला सुरुवात करा, आपल्या आजूबाजूच्या परिसरात फिरायला जा, शासनाने आपल्या मनामध्ये जी भीती घातली आहे ती कमी होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आपोआपच आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Start-social-life-fear-will-go-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 29 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राजभवनात खर्चकपात करण्याचे राज्यपालांचे आदेश  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/reduce-expenditure-in-Raj-Bhavan</link>
            <description>मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासनाकडे अधिकाधिक संसाधन उपलब्ध व्हावे यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरूवारी राजभवनातील खर्चकपातीचे आदेश राजभवन प्रशासनाला दिले. याबाबत त्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली.राजभवनात कोणतेही बांधकाम करू नय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-29/rajbhavan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासनाकडे अधिकाधिक संसाधन उपलब्ध व्हावे यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरूवारी राजभवनातील खर्चकपातीचे आदेश राजभवन प्रशासनाला दिले. याबाबत त्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली.राजभवनात कोणतेही बांधकाम करू नये, प्रगतीपथावर सुरू असलेली कामे पूर्ण करावी, राजभवनात येणाऱ्या देशविदेशी पाहूण्यांना पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्हे देऊ नये. पुढील आदेशापर्यंत राजभवनात नोकरीभरती करू नये. स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला 15 ऑगस्ट् रोजी राज्यपाल आयोजित स्वागत समारंभ रद्द करण्यात यावा. राजभवनासाठी नवीन कार विकत घेण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात यावा. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना पुष्पगुच्छे देण्याची प्रथा बंद करण्यात यावी. राजभवनाच्या अतिथी कक्षात फ्लावर पॉट, फुलदाणी ठेवू नये. कुलगुरू व अधिकाऱ्यांसोबत बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेऊन खर्चकपात करावी. वरील उपाययोजनांमुळे राजभवनाच्या चालू वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 10 ते 15 टक्के बचत होईल. पुढील एक वर्ष आपल्या मासिक वेतनाचा 30 टक्के वेतन पंतप्रधान सहायता निधीला देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/reduce-expenditure-in-Raj-Bhavan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 28 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नाना पटोले प्रदेशाध्यक्ष तर पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष होण्याची शक्यता ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Nana-Patole-is-likely-to-be-the-state-president</link>
            <description>मुंबई : कोरोना महामारीच्या युद्धात कॉग्रेसमध्ये महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. नाना पटो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-28/nanachauhan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना महामारीच्या युद्धात कॉग्रेसमध्ये महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तर पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा अध्यक्ष होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. महत्वपूर्ण चर्चेसाठी नाना पटोले याना दिल्लीला बोलवण्यात आले होते. येणाऱ्या काळात राज्य सरकारमध्ये काही बदल घडून येईल, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Nana-Patole-is-likely-to-be-the-state-president</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 27 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-highest-number-of-deaths-recorded-in-a-single-day-</link>
            <description>मुंबई : कोरोना व्हायरसमुळे राज्यात आज एका दिवसातले सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. एका दिवसात राज्यात कोरोनामुळे 105 जणांना प्राण गमवावा लागला आहे. यामुळे आत्तापर्यंत राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1897 एवढी झाली आहे. राज्यात आज झालेल्या 105 मृत्यूंपैकी मुंबईत 32, ठाण्यात 16, जळगावमध्ये 10, पुण्यात 9, नवी मुंबईत 7, रायगडमध्ये 7, अकोल्यात 6, औरंगाबादमध्ये 4, नाशिकमध्ये 3, सोलापुरात 3, साताऱ्यात 2, अहमदनगरमध्ये 1</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-27/rajyatcorona.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना व्हायरसमुळे राज्यात आज एका दिवसातले सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. एका दिवसात राज्यात कोरोनामुळे 105 जणांना प्राण गमवावा लागला आहे. यामुळे आत्तापर्यंत राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1897 एवढी झाली आहे. राज्यात आज झालेल्या 105 मृत्यूंपैकी मुंबईत 32, ठाण्यात 16, जळगावमध्ये 10, पुण्यात 9, नवी मुंबईत 7, रायगडमध्ये 7, अकोल्यात 6, औरंगाबादमध्ये 4, नाशिकमध्ये 3, सोलापुरात 3, साताऱ्यात 2, अहमदनगरमध्ये 1, नागपूरमध्ये 1, नंदुरबारमध्ये 1, पनवेलमध्ये 1, वसई-विरारमध्ये 1 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधल्या एका व्यक्तीनेही मुंबईमध्येच प्राण गमावले.आज नोंद झालेल्या 105 मृत्यूंमध्ये 72 पुरुष आणि 33 महिला आहेत. आजच्या एकूण मृत्यूंपैकी 60 वर्ष आणि त्यावरील 50 रुग्ण आहेत, तर 40-59 वयातले 45 रुग्ण आणि 40 वर्षांखालील 10 जण आहेत. 105 मृत्यूंपैकी 66 जणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग असे जोखमीचे आजार होते. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 39 मृत्यू हे मागच्या दोन दिवसांमधील आहेत, तर उर्वरित मृत्यू हे 21 एप्रिल ते 24 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 66 मृत्यूंपैकी मुंबईचे 21, ठाण्याचे 15, जळगावचे 10, नवी मुंबईचे सात, रायगडचे सात, अकोल्याचे दोन, साताऱ्याचे दोन, अहमदनगरचा एक आणि नंदुरबारचा एक मृत्यू आहे. राज्यात दिवसभरात 2190 नव्या रुग्णांचं निदान झालं आहे, यामुळे एकूण रुग्णांची संख्या 56948 एवढी झाली आहे. राज्यात आज एकूण ऍक्टिव्ह रुग्ण 37125 एवढे आहेत. आज 964 रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडून देण्यात आलं आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 17918 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यामध्ये रुग्ण दुपटीचा वेग हा मागच्या आठवड्यात 11.5 दिवस एवढा होता, तो आता 14.7 दिवस एवढा झाला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 31.5 टक्के एवढं आहे. देशाच्या एकूण प्रयोगशाळा तपासणीच्या 12.4 टक्के तपासणी महाराष्ट्रात झाली असल्याची माहिती राज्य शासनाने दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-highest-number-of-deaths-recorded-in-a-single-day-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 26 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द ; ग्रेड नको असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'बेस्ट ऑफ टू'चा पर्याय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Final-year-students-exams-canceled</link>
            <description>मुंबई. राज्यात कोरोनाचा वाढत चाललेला विळखा आणि आगामी पावसाळ्याच्यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मानसिकता व त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यस्तरीय समितीने वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मागील सत्रातील गुणांच्या सरासरीवरून 50 टक्के तर अंतर्गत मूल्यमापनावरून 50 टक्के गुण देऊन त्यांचे ग्रेडनुसार मूल्यांकन केले जाणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना ग्रेड मान्य नसेल त्यांना अपग्रेडेशनसाठी संधी दिली जाणार आहे. अपग्रेडेशनची परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्याला पूर्वी दिलेल्या ग्रेडपेक्षा अधिक गुण मिळाले, तर ते गुण ग्राह्य धरले जातील. अन्यथा पूर्वीचे ग्रेड तसेच राहतील.प्रथम व द्वितीय वर्षातील राज्यातील सुमारे 40 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोना विषाणूच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-26/student.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई. राज्यात कोरोनाचा वाढत चाललेला विळखा आणि आगामी पावसाळ्याच्यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मानसिकता व त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यस्तरीय समितीने वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मागील सत्रातील गुणांच्या सरासरीवरून 50 टक्के तर अंतर्गत मूल्यमापनावरून 50 टक्के गुण देऊन त्यांचे ग्रेडनुसार मूल्यांकन केले जाणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना ग्रेड मान्य नसेल त्यांना अपग्रेडेशनसाठी संधी दिली जाणार आहे. अपग्रेडेशनची परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्याला पूर्वी दिलेल्या ग्रेडपेक्षा अधिक गुण मिळाले, तर ते गुण ग्राह्य धरले जातील. अन्यथा पूर्वीचे ग्रेड तसेच राहतील.प्रथम व द्वितीय वर्षातील राज्यातील सुमारे 40 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 1 ते 31 जुलैपर्यंत अंतिम वर्षातील सुमारे 10 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी 16 ते 31 मे पर्यंत या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचेही नियोजन ठरले होते. मात्र, कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने अद्याप प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात झालेली नाही. आता पावसाला सुरुवात होणार असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना व मुंबई विद्यापीठाने परीक्षा घेण्यास अडचण असल्याचे स्पष्ट केले आहे तर दुसरीकडे मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव यासह अन्य जिल्ह्यांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 13 पैकी 11 विद्यापीठांच्या कुलगुरूंनी परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे सांगितले आहे. कुलगुरूंचा हट्टीपणा कशासाठी....सोमवारी (ता. 25) उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील 13 विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी त्यांनी प्रत्येक विद्यापीठाच्या परिसरातील कोरोना संसर्गाची स्थिती जाणून घेतली. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत असलेल्या अडचणीही जाणून घेतल्या. यावेळी राज्याच्या 'टॉप टेन' यादीमधील सोलापूर जिल्ह्यातील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी काहीच अडचण नसल्याचे सांगितले आहे. आम्ही विद्यार्थी व पालकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सर्व्हे केला आहे. अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांकडे ऑनलाइनची सुविधा उपलब्ध असून त्यानुसार परीक्षा घेता येतील, असे या दोन्ही कुलगुरूंनी बैठकीमध्ये म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे मात्र, परिस्थिती वेगळी असतानाही त्यांनी केलेल्या सर्व्हेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. तत्पूर्वी, राज्यातील कोणत्‍याही विद्यापीठाची परीक्षा काही कारणास्तव रद्द झाल्यास तो निर्णय राज्यभरासाठी लागू असेल, असा अहवाल यापूर्वीच समितीने सरकारला दिला आहे. त्यामुळे आता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचीही परीक्षा रद्द होणार असल्याचे निश्चित झाले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यस्तरीय समितीने काही दिवसांत अंतिम अहवाल द्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यस्तरीय समिती आपला अहवाल 31 मेपर्यंत शासनाला देणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Final-year-students-exams-canceled</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 26 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी राज ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Raj-Thackeray-letter-to-the-Governor</link>
            <description>मुंबई. मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहीत विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षारद्द कराव्यात अशी विनंती केली आहे. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता सद्य स्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षांचा हट्ट कशासाठी आणि कोणासाठी केला जातोय? या महामारीच्या काळात लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर निघण्यास सांगून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मानसिक आणि शारीरिक आरो</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-26/rajthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई. मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहीत विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षारद्द कराव्यात अशी विनंती केली आहे. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता सद्य स्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षांचा हट्ट कशासाठी आणि कोणासाठी केला जातोय? या महामारीच्या काळात लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर निघण्यास सांगून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात घालण्याची गरज आहे का? असे सवालही राज ठाकरे यांनी पत्रातून केला आहे. परीक्षांच्या बाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते मात्र आता मे महिना सुद्धा संपत आला तरी याबाबत निर्णय होत नाहीये असे करून लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य काळोखात टाकू नये, अशी विनंती राज यांनी राज्यपालांना केली आहे.राज ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याची विनंती करीत असताना, परीक्षा रद्द करा म्हणजे सर्वांना सरसकट पास करा, असा अर्थ होत नाही हे सुद्धा स्पष्ट केले आहे. मागील सेमिस्टरच्या गुणांवर तसेच आता घरून करता येतील असे काही प्रोजेक्ट्स देऊन परीक्षा व्हाव्यात पण त्यासाठी घराबाहेर पडून लेखी परीक्षा देण्याचा हट्ट करू नये असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंच्या पत्रावर आता राज्यपाल कोश्यारी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे गरजेचे आहे.दरम्यान, महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलगुरू या नात्याने भगतसिंह कोश्यारी याबाबत काय निर्णय घेतील याकडे मागील अनेक दिवसांपासून सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय समोर आलेला नाही. यापूर्वीउच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) पत्रलिहून पहिल्या आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचाही परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. तर दुसरीकडे अनेक शिक्षण तज्ञांनी अशा प्रकारे विद्यार्थ्यांना पास केल्यास त्यांच्या पदवीला किंमत उरणार नाही, असेही मत व्यक्त केले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Raj-Thackeray-letter-to-the-Governor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 26 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाऊन नंतर लागणार विजेच्या बिलाचा धक्का ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdown-will-be-followed-by-a-shock-of-the-electricity-bill</link>
            <description>मुंबई : लॉकडाउनमुळे मीटरचे रीडिंग शक्य नसल्याने सरासरी पद्धतीने तयार केलेली बिले ग्राहकांना एसएमएसने पाठविली जात आहेत. लॉकडाऊननंतर मात्र मीटरचे प्रत्यक्ष रीडिंग घेऊन त्यावर उन्हाळ्यातील वाढीव वीज वापर नोंदविला जाईल. त्यानंतर हाती पडणारी बिले अनेकांना पावसाळ्यातही घाम फोडणारी असतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.कोरोनाला रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाउनमुळे वीज बिलांचे रीडिंग घेणे महावितरण, बेस्ट, टाटा, अदानी या वीज वितरण कंपन्यांना शक्य नव्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-26/mahavitaran.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : लॉकडाउनमुळे मीटरचे रीडिंग शक्य नसल्याने सरासरी पद्धतीने तयार केलेली बिले ग्राहकांना एसएमएसने पाठविली जात आहेत. लॉकडाऊननंतर मात्र मीटरचे प्रत्यक्ष रीडिंग घेऊन त्यावर उन्हाळ्यातील वाढीव वीज वापर नोंदविला जाईल. त्यानंतर हाती पडणारी बिले अनेकांना पावसाळ्यातही घाम फोडणारी असतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.कोरोनाला रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाउनमुळे वीज बिलांचे रीडिंग घेणे महावितरण, बेस्ट, टाटा, अदानी या वीज वितरण कंपन्यांना शक्य नव्हते. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार, गेल्या चार महिन्यांतील वीज बिलांची सरासरी रक्कम काढून मासिक बिल ग्राहकांना देण्यात आले. हेच सूत्र एप्रिल, मे महिन्यासाठी वापरण्यात आले. मीटर रीडिंगचा फोटो काढून पाठवा या आवाहनाला जेमतेम पाच टक्के ग्राहकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे राज्यातील सुमारे एक कोटी 80 लाख घरगुती ग्राहकांना सरासरी पद्धतीनेच आकारणी झाली.तापमानात वाढीमुळे दरवर्षी एप्रिल, मे महिन्यांत घरगुती वीज वापर साधारणत: 25 ते 35 टक्क्यांनी वाढतो. बहुसंख्य घरगुती ग्राहक 0 ते 100 युनिट या स्लॅबमधील आहेत. परंतु, उन्हाळ्यात ते 100 ते 200 युनिटच्या टप्प्यात जातात. या ग्राहकांना वाढीव दराने आकारणी होत असल्याने या महिन्यांतील बिलांची रक्कम कायमच जास्त असते. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे प्रत्येक जण घरात बंदिस्त असल्याने विजेच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यांतील त्यांच्याकडून करण्यात आलेला वीज वापर हा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात त्यांनी केलेज्या वापरापेक्षा किमान दीडपटीने जास्त असेल, अशी माहिती वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली.बिलाची रक्कम होणार दुप्पटएप्रिल, मे या दोन्ही महिन्यांत ग्राहकांना सरासरी बिले गेल्यामुळे वाढीव वीज वापराच्या नोंदी वितरण कंपन्यांकडे नाहीत. जूनमध्ये या नोंदी घेऊन बिल पाठवण्याचे नियोजन आहे. शिवाय वीज नियामक आयोगाने 5 ते 7 टक्के दरवाढही 1 एप्रिलपासून लागू केली आहे. त्यामुळे दोन्ही महिन्यांतील तफावत एकाच बिलात समाविष्ट करून दिल्यास बिलांची रक्कम काही ठिकाणी दुप्पटही होईल, अशी दाट शक्यता आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdown-will-be-followed-by-a-shock-of-the-electricity-bill</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोनविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राने मागितली केरळकडून मदत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-seeks-Kerala-help</link>
            <description>मुंबई :कोरोनाचा देशभरात कहर सुरू असतानाच महाराष्ट्र राज्यात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही हा आकडा मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात सध्या दिवसाला अडीच ते तीन हजार कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनावर मोठ्या प्रमाणावर ताबा मिळवणाऱ्या केरळ सरकारची महाराष्ट्र सरकारने मदत मागितली आहे. मुंबईतील वाढता आकडा पाहता येथे उपचारासाठी अनुभवी डॉक्टर आणि नर्स पाठवण्याची त्यांनी केरळ सरकारला विनंती केली आहे.महाराष्ट्र सरकारने यासंबंधी केरळ सरकारला पत्र लिहिले आहे. केरळने आपल्या प्रयत्नातून त्यांच्या राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे संक्रमण रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.महाराष्ट्र सरकारकडून लिहिण्यात आलेल्या पत्रात असं म्हटलंय की, महाराष्ट्राच्या मुंबई आणि प</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-25/mantralay.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :कोरोनाचा देशभरात कहर सुरू असतानाच महाराष्ट्र राज्यात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही हा आकडा मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात सध्या दिवसाला अडीच ते तीन हजार कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनावर मोठ्या प्रमाणावर ताबा मिळवणाऱ्या केरळ सरकारची महाराष्ट्र सरकारने मदत मागितली आहे. मुंबईतील वाढता आकडा पाहता येथे उपचारासाठी अनुभवी डॉक्टर आणि नर्स पाठवण्याची त्यांनी केरळ सरकारला विनंती केली आहे.महाराष्ट्र सरकारने यासंबंधी केरळ सरकारला पत्र लिहिले आहे. केरळने आपल्या प्रयत्नातून त्यांच्या राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे संक्रमण रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.महाराष्ट्र सरकारकडून लिहिण्यात आलेल्या पत्रात असं म्हटलंय की, महाराष्ट्राच्या मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. मोठी लोकसंख्या असलेल्या मुंबई आणि पुण्यात भविष्यात कोरोनाचे आणखी रुग्ण आढळू शकतात.पत्रात लिहिलंय की, राज्यातील ही चिंताजनक स्थिती पाहता महाराष्ट्र सरकार मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्स भागात 600 खाटांचे कोविड-19 रुग्णालय बनवत आहे. यात 125 बेडचे आयसीयू वॉर्ड असतील. कोविड-19 च्या मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवले जाईल.महाराष्ट्र सरकारने म्हटलं, सध्याची राज्यातील रुग्णालयातील स्थिती पाहता आम्हाला अधिक अनुभवी डॉक्टर तसेच नर्सची गरज आहे. सध्या खासगी डॉक्टरही काम करत आहेत. त्यामुळे आम्हाला अतिरिक्त नर्स तसेच डॉक्टरांची गरज आहे.राज्य सरकार देणार वेतन आणि इतर सुविधा दरम्यान स्पेशालिस्ट डॉक्टरांना महिन्याला दोन लाख रूपये, एमबीबीएस डॉक्टरांना 80 हजार रूपये आणि नर्सना 30 हजार रूपये वेतन देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. सरकारच्या मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे डायरेक्टर आणि कोविड-19 चे नोडल ऑफिसर डॉ. टी पी लहाने म्हणाले, मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सध्या रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. हे चित्र पाहता आम्हाला अधिकच्या डॉक्टर तसेच नर्सची आवश्यकता भासू शकते. याबाबतच आम्ही तेथील डॉक्टरांशी चर्चा केली आहे. दरम्यान, केरळने आम्हाला मदत देऊ केली आहे. आम्ही त्यासाठी अधिकृत पत्रही पाठवले आहे.सरकार तसेच प्रशासकीय अधिकारी कोविड-19 रुग्णालयात डॉक्टर तसेच नर्स यांचा तुटवडा असल्याचे नाकारत असले तरी खरी परिस्थिती वेगळी आहे. सध्या नायर हॉस्पिटल जेथे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत तेथे अधिक अनुभवी डॉक्टरांची गरज आहे. दरम्यान, बीएमसीकडेही नव्या उभारण्यात येणाऱ्या हॉस्पिटल्समध्ये अनुभवी डॉक्टर आणि नर्सेसची कमतरता आहे. केरळ स्थित आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कुमार म्हणाले, केरळमध्ये सरकारी डॉक्टरांची गरज असताना आम्ही खासगी डॉक्टरांशी बोलणी केली आहेत. दरम्यान आधीच पाच डॉक्टर आणि 20 नर्सेस यांनी मुंबईला जाण्याची तयारी दाखवली आहे.दरम्यान, महाराष्ट्रात 1.5 लाख नोंदणीकृत मेडिकल प्रॅक्टिशनर्स असताना आणखी इतर ठिकाणाहून मदत मागण्याची गरज सरकारवर का येते हा सवाल येथे उपस्थित होतो. दरम्यान, डॉक्टर तसेच नर्सेसचा तुटवडा असल्याचे नाकारताना मेडिलक एज्युकेशन विभागाचे सेक्रेटरी डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, राज्याकडून या लढाईविरुद्ध लढण्यासाठी संपूर्ण तयारी केली जात आहे आमच्याकडे देशाचील 30 टक्के नोंदणीकृत डॉक्टरर्स आहेत मात्र पुढील सुरक्षेच्या दृष्टीने ही तयारी केली जात आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Maharashtra-seeks-Kerala-help</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शरद पवार राज्यपालांच्या भेटीला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Sharad-Pawar-visits-Governor</link>
            <description>मुंबई: राज्यात कोरोनाचं संकट सध्या थैमान घालत आहे. यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे तब्बल ५०२३१ एवढे रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाची</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-25/rajypalpawar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: राज्यात कोरोनाचं संकट सध्या थैमान घालत आहे. यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे तब्बल ५०२३१ एवढे रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाची बरीच चिंता वाढली आहे. मात्र, या सगळ्यामध्ये राज्यातील राजकारणालादेखिल धार चढली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचं म्हणत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे धाव घेत 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनाचीच हाक दिली. मात्र यादरम्यान, आज (25 मे) राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजभवनावर चहापानासाठी आमंत्रित करुन त्यांची सौजन्यभेट घेतली. यावेळी शरद पवारयांच्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल हे देखील तिथे उपस्थित होते.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Sharad-Pawar-visits-Governor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तर महाराष्ट्रात येण्यापूर्वी आमची परवानगी घ्यावी लागेल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/So-we-have-to-get-permission</link>
            <description>मुंबई : भविष्यात कोणत्याही राज्याला उत्तर प्रदेशातील कामगारांची गरज पडली तर त्यापूर्वी आमची परवानगी घ्यावी लागेल, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी नुकताच दिला होता. योगींच्या या भूमिकेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत योगींना प्रतिइशारा दिला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील कामगार हवे असल्यास आमच्या सरकारची परव</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-25/yogitkre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भविष्यात कोणत्याही राज्याला उत्तर प्रदेशातील कामगारांची गरज पडली तर त्यापूर्वी आमची परवानगी घ्यावी लागेल, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी नुकताच दिला होता. योगींच्या या भूमिकेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत योगींना प्रतिइशारा दिला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील कामगार हवे असल्यास आमच्या सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रात पाऊल ठेवता येणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.तसेच महाराष्ट्र सरकारनेही या गोष्टींकडे गांभीर्याने पाहावे, असे राज यांनी म्हटले आहे. भविष्यात परराज्यातील कामगारांना महाराष्ट्रात प्रवेश देताना त्यांची नोंद करावी. पोलिस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि ओळख असली पाहिजे. तर त्यांना महाराष्ट्रात प्रवेश द्यावा, असे राज यांनी म्हटले आहे.लॉकडाऊनमुळे रोजगार उरला नसल्याने गेल्या काही दिवसांत मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या शहरी भागांतील अनेक परप्रांतीय कामगारांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात येणाऱ्या लोकांचा ओघ अचानक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आता योगी आदित्यनाथ यांनी संकटाच्या काळात मजुरांना वाऱ्यावर सोडल्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडले होते. तसेच राज्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमांचा समावेश असलेले धोरण तयार करणार असल्याचे संकेत दिले होते. यामध्ये कामगारांच्या विम्याचे आश्वासन देखील द्यावे लागणार आहे. तसेच परप्रांतीय कामगारांच्या प्रश्नांबाबत एक खास आयोगाची स्थापना करावी अशी मागणीही योगींनी केल्याचे समजते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/So-we-have-to-get-permission</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आणखी एका मंत्र्याला कोरोना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-to-another-minister</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविकासआघाडी सरकारमधला हा मंत्री काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता आहे. या मंत्र्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा मंत्री होम क्वारं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-25/corona15220.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविकासआघाडी सरकारमधला हा मंत्री काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता आहे. या मंत्र्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा मंत्री होम क्वारंटाईन होता. महाविकासआघाडीमधला आत्तापर्यंत दुसरा मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे मंत्रिमंडळात काहीसं चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांसह राज्यातील इतर मंत्री योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहेत. यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठका किंवा इतर बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पाडल्या जात आहेत. तर प्रत्यक्ष होणाऱ्या बैठकीमध्येही कमी उपस्थिती आणि योग्य ते अंतर पाळलं जात आहे. एवढं करूनही मंत्रिमंडळातील दोन मंत्री कोरनाग्रस्त झाले, यामुळे खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, तेव्हा स्वत: मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य उपचार मिळतील याची काळजी घेतली होती. कोरोना झाल्यामुळे जितेंद्र आव्हाड हे काही दिवस रुग्णालयात होते. कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर आव्हाड यांना घरी सोडण्यात आलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-to-another-minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 25 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबई विमानतळावरून दररोज २५ विमाने करणार उड्डाण ; राज्य सरकारचा निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/25-flights-a-day-from-Mumbai-airport</link>
            <description>मुंबई : केंद्र सरकारनं मर्यादित स्वरूपात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, २५ मेपासून देशातंर्गत प्रवासी विमान वाहतुकीला सुरूवात होत आहे. केंद्राच्या निर्णयानंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचं लक्ष होतं. अखेर राज्य सरकारनं मुंबई विमानतळावरून विमान वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून दररोज 25 विमान उतरणार असून, तितकेच उड्डाण करणार आहेत. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-25/airindia.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : केंद्र सरकारनं मर्यादित स्वरूपात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, २५ मेपासून देशातंर्गत प्रवासी विमान वाहतुकीला सुरूवात होत आहे. केंद्राच्या निर्णयानंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचं लक्ष होतं. अखेर राज्य सरकारनं मुंबई विमानतळावरून विमान वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून दररोज 25 विमान उतरणार असून, तितकेच उड्डाण करणार आहेत. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातून अनेक सेवा आणि व्यवहारांना शिथिलता देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानंतर एनडीआरएफनं याविषयीची नियमावली जारी केली होती. यात विमानसेवा बंद राहिल, असं म्हटलं होतं. मात्र, सरकारनं निर्णयात फेरबदल करत मर्यादित स्वरूपात देशातंर्गत विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.राज्य सरकारनं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात मर्यादित स्वरूपात प्रवासी विमान उड्डाण करणार आहेत. त्यानंतर हळूहळू त्यात वाढ केली जाणार आहे. याविषयी बोलताना राज्याचे मंत्री नवाब मलिक म्हणाले,”मुंबई विमानतळावरून देशातंर्गत विमान वाहतूक करण्यास सरकारनं संमती दिली आहे. मुंबई विमानतळावर दररोज 25 विमान उतरणार आहेत. त्याचबरोबर 25 विमान उड्डाण करतील. विमान फेऱ्यांची संख्या हळूहळू वाढवली जाईल. यासंदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जारी करण्यात येईल,” अशी माहिती मलिक यांनी दिली.केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी 25 मेपासून मर्यादित स्वरूपात देशातंर्गत विमानसेवा सुरू करत असल्याची माहिती दिली. विमान वाहतूक कंपन्या आणि विमानतळ प्रशासनांना याविषयी सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अनेक राज्यांनी या निर्णयाला विरोध सुरू केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/25-flights-a-day-from-Mumbai-airport</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 24 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संकटात राजकारणापेक्षा जबाबदारी पार पाडणे महत्वाचे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Responsibility-is-more-important-than-politics</link>
            <description>मुंबई : संकटाच्या काळात राजकारणन करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे तो आपण पाळत असून त्यावर अधिक भाष्य न करताआपण आजघडीला जनतेच्या आरोग्यावर आलेले संकट दूर करण्यास प्राधान्य दिल्याचे तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहातांना जनहितासाठी कृषी, शिक्षण, उद्योग आणि अर्थ या क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी रमजान ईद निमित्ताने राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. सर्वधर्मियांनी आतापर्यंत घरातच सण, उत्सव आणि समारंभ साजरे केले असल्याचे सांगतांना त्यांना घरात राहूनच नमाज अदा करण्याचे व संपुर्ण जग कोरोनामुक्त होण्यासाठी अल्लाह कडे प्रार्थना करण्याचे आवाहन केले.लॉकडाऊन एकदम लागू करणे जसे योग्य नव्हते तसेच लॉकडाऊन एकदम उठवणे ही योग्य नसल्याचे, हळुहळु आपली आयुष्याची गाडी पुर्वपदावर आणतांना जपून पावले टाकत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. टाळेबंदी उठवतांना काळजीपूर्वक सुरु केलेल्या गोष्टी गर्दी करून आणि बेशिस्तीने वागून पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.हे राज्यातील जनतेसाठीचे पॅकेज - मुख्यमंत्रीहे सरकार अनेकप्रकारे राज्यातील जनतेला मदत करत आहे. रेशनकार्ड नसलल्या लोकांना अन्न्धान्य देण्याची राज्य शासनाची मागणी केंद्र शासनाने आता मान्य केली आहे त्याबद्दल आपण केंद्र शासनाला धन्यवाद देतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शिवभोजन योजनेअंतर्गत पाच रुपये थाळी याप्रमाणे रोज लाखो थाळ्याचे वितरण होत आहे. गोरगरिबांना जेवणाची सोय उपलब्ध होत आहे. उपचार, अन्नधान्याचे आणि जेवणाचे वितरण हाही मदतीचाच एक भाग आहे.राज्यातील 100 टक्के नागरिकांना महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात आला आहे. निवारा केंद्रात असलेल्या साडेपाच ते सहा लाख परराज्यातील मजुरांना नाश्त्यासह दोनवेळेसच्या जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली गेली आहे.राज्य शासनाला या श्रमिकांचे ओझे नव्हतेच परंतू मजूर घरी जाऊ इच्छित होते त्यांना ट्रेनच्या माध्यमातून घरी जाण्याची मान्यता मिळवल्यानंतर स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-24/uthakre19520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : संकटाच्या काळात राजकारणन करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे तो आपण पाळत असून त्यावर अधिक भाष्य न करताआपण आजघडीला जनतेच्या आरोग्यावर आलेले संकट दूर करण्यास प्राधान्य दिल्याचे तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहातांना जनहितासाठी कृषी, शिक्षण, उद्योग आणि अर्थ या क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी रमजान ईद निमित्ताने राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. सर्वधर्मियांनी आतापर्यंत घरातच सण, उत्सव आणि समारंभ साजरे केले असल्याचे सांगतांना त्यांना घरात राहूनच नमाज अदा करण्याचे व संपुर्ण जग कोरोनामुक्त होण्यासाठी अल्लाह कडे प्रार्थना करण्याचे आवाहन केले.लॉकडाऊन एकदम लागू करणे जसे योग्य नव्हते तसेच लॉकडाऊन एकदम उठवणे ही योग्य नसल्याचे, हळुहळु आपली आयुष्याची गाडी पुर्वपदावर आणतांना जपून पावले टाकत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. टाळेबंदी उठवतांना काळजीपूर्वक सुरु केलेल्या गोष्टी गर्दी करून आणि बेशिस्तीने वागून पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.हे राज्यातील जनतेसाठीचे पॅकेज - मुख्यमंत्रीहे सरकार अनेकप्रकारे राज्यातील जनतेला मदत करत आहे. रेशनकार्ड नसलल्या लोकांना अन्न्धान्य देण्याची राज्य शासनाची मागणी केंद्र शासनाने आता मान्य केली आहे त्याबद्दल आपण केंद्र शासनाला धन्यवाद देतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शिवभोजन योजनेअंतर्गत पाच रुपये थाळी याप्रमाणे रोज लाखो थाळ्याचे वितरण होत आहे. गोरगरिबांना जेवणाची सोय उपलब्ध होत आहे. उपचार, अन्नधान्याचे आणि जेवणाचे वितरण हाही मदतीचाच एक भाग आहे.राज्यातील 100 टक्के नागरिकांना महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात आला आहे. निवारा केंद्रात असलेल्या साडेपाच ते सहा लाख परराज्यातील मजुरांना नाश्त्यासह दोनवेळेसच्या जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली गेली आहे.राज्य शासनाला या श्रमिकांचे ओझे नव्हतेच परंतू मजूर घरी जाऊ इच्छित होते त्यांना ट्रेनच्या माध्यमातून घरी जाण्याची मान्यता मिळवल्यानंतर सुमारे सात लाख मजूर 481 ट्रेन्सच्या माध्यमातून त्यांच्या राज्यात गेले. यांच्या प्रवाशी भाड्याची 85 टक्क्यांची रक्कम केंद्र सरकार राज्याला देईल तेंव्हा देईल परंतू त्या आधी राज्य शासनाने मजुरांच्या प्रवास शुल्कासाठी 100 टक्के खर्च करत आतापर्यंत 85 कोटीहून अधिक रक्कम उपलब्ध करून दिली आहे. राज्याची रोज 80 ट्रेन सोडण्याची मागणी असतांना केवळ 30 ते 40 ट्रेन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मजुरांची व्यवस्थित नोंदणी करून त्यांना चांगल्या पद्धतीने पाठवले जात आहे त्यामुळेच जातांना परराज्यातील हे मजूर महाराष्ट्राचा जयजयकार करत परतत आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.रेल्वेप्रमाणेच राज्याच्या 32 हजाराहून अधिक बसेसद्वारे तीन लाख 80 हजार मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. यावर राज्य शासनाने 75 कोटी रुपये खर्च केले आहेत.हवाईमार्गाने येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन केले जात असून योग्य तयारीसह आणि नियोजनासह ही सेवा सुरु करावयाची असल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलेशाळा आणि शेतीचा हंगामजूनमध्ये शाळा आणि शेतीचा हंगाम सुरु होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही, अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत ही लवकरात लवकर निर्णय होईल, पालकांनी काळजी करू नये.राज्याची गाडी हळुहळु पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्नराज्यात 70 हजार उद्योगांना परवानगी दिली त्यात 50 हजार उद्योग सुरु झाले आहेत. सहा लाख लोक कामावर परतले आहेत अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रीन झोनमध्ये जिल्हांतर्गत एसटी बसेसची वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मालवाहतूक सुरुच आहे. राज्या-राज्यातून मोठ्याप्रमाणात स्थालांतर होतेय, देशातील सर्वात मोठे स्थलांतर म्हणून याकडे पाहिले जातेय अशा वेळी राज्याच्या जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांनी थोडा धीर धरावा, हे सांगण्याचा मला हक्क आहे कारण तुम्ही माझे आहात अशी भावनिक सादही मुख्यमंत्र्यांनी घातली.रंगभूमी, चित्रपट आणि मालिका चित्रिकरणासाठी योग्य काळजीसह ग्रीन झोनमध्ये मान्यता देण्याचा विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही-मुख्यमंत्र्यांची ग्वाहीखरीपाच्या हंगामाची पूर्ण तयारी करण्यात येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर बि-बियाणे आणि खतांची उपलब्धता करून देण्यात येत असल्याची व हा एक नवा प्रयोग असल्याची माहिती दिली. टाळेबंदीत शेती, शेतीविषयक कामे, कृषीमालाची वाहतूक, अवजारांची वाहतूक यावर कधीच बंदी नव्हती आणि राहणार नाही, शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.कापूस खरेदी व इतर धान्य खरेदीआतापर्यंत 75 ते 80 टक्के कापूस खरेदी झाली असून यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तरमहाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना दिलासा मिळाल्याचे ते म्हणाले.कापसाबरोबरच इतर धान्ये जसे मका, भरड, धानासह इतर धान्याचीही राज्य शासन खरेदी करत आहे.तुमच्या शिस्तीमुळे हे घडलेमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आतापर्यत राज्यातील जनतेने शासनाला खुप चांगले सहकार्य केले आहे कारण त्यांचा शासनावर विश्वास आहे परंतू काहीजणांना अजून याचे गांभीर्य नाही.त्यामुळेच राज्य शासनावर ते टीका करतांना दिसत आहेत. मे अखेरपर्यंत केंद्र शासनाने महाराष्ट्रात दीड लाख रुग्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. ही माहिती खबरदारी घेण्यासाठी कळविण्यात आली होती. परंतू आजघडीला राज्यात 47 हजार 190 रुग्ण आहेत आणि 13 हजार 404 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. म्हणजे सध्या राज्यात कोरोनाचे 33 हजाराच्या आसपास ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. हे सर्व तुमच्या प्रयत्नांचे आणि सहकार्याचे फलित आहे. तुम्ही शिस्त पाळली म्हणून हे घडले असल्याचेही ते म्हणाले.आरोग्य सुविधांमध्ये वाढराज्यातील विविध आरोग्य सुविधांची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली ते म्हणाले की राज्यात तीन लाख 48 हजाराहून अधिक कोरोना चाचण्या केल्या गेल्या त्यात दोन लाख 98 हजारांहून अधिक चाचण्या कोरोनासाठी निगेटिव्ह आल्या. दुर्देवाने राज्यात 1577 मृत्यू झाले. यात हायरिस्क पेशंटसह ऐनवेळी रुग्णालयात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सर्दी ताप, पडसे,खोकला यासह आता थकवा येणे, तोंडाला चव नसणे, वास न येणे यासारख्या नवीन लक्षणांची त्यात भर पडली आहे. कोरोना विषाणुचे हे सर्व प्राथिमक लक्षणे ज्यांना जाणवत असतील त्यांनी अंगावर दुखणे न काढता तत्काळ रुग्णालयात येऊन तपासणी करावी उपचार करून घ्यावेत असे आवाहन ही त्यांनी केले.नवजात अर्भकापासून 90 वर्षांच्या आजीपर्यंतची माणसे कोरोना मुक्त होऊन घरी गेल्याचे उदाहरण ही त्यांनी दिले.पुढची लढाई आणखी गंभीर असेल, रुग्णांची संख्या वाढेल, असे असले तरी घाबरून जाऊ नका राज्य शासनाने मोठ्याप्रमाणात आरोग्य सुविधा उभ्या केल्या आहेत हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी देशातील पहिले फिल्ड हॉस्पीटल वांद्रा कुर्ला संकुलात उभे केल्याचे सांगितले तसेच ऑक्सीजनसह आयसीयु बेडस असलेल्या रुग्णालयांची मुंबईसह महाराष्ट्रात उभारणी होत असून काही लाखात रुग्णशय्या निर्माण केल्या जात असल्याची माहिती दिली. मे अखेरीस एकट्या मुंबईत मे अखेरीस 14 हजार बेडस् ऑक्सीजन आणि आयसीयुच्या सुविधासह उपलब्ध होतील हे ही त्यांनी सांगितले.रक्तदान करा-जीव वाचवाराज्यातील रक्तसाठा कमी झाला असून कोविड-नॉनकोविड रुग्णांसाठी पुढे येऊन रक्तदात्यांनी रक्तदान करावे, राज्याला पुन्हा एकदा तुमच्या रक्ताची गरज असल्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.पावसाळ्यात साथीच्या आजारापासून दूर राहापावसाळ्यातील साथीच्या आजारांना नियंत्रित ठेवण्यासासाठी पाणी उकळून पिणे, पावसात न भिजणे अशा गोष्टी कराव्याच लागतील असे स्पष्ट करून कोरोनासह सर्व साथीच्या आजारांपासून दूर राहण्यातच सर्वांचे भले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेकोविड योद्ध्यांचे आभारमुख्यमंत्र्यांनी डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक आणि कोविड संकटात समोर येऊन लढणाऱ्या सर्व कोविड योद्ध्यांना त्यांच्या समर्पित सेवेसाठी धन्यावाद दिले. शासन त्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली. महापालिका घरोघरी जाऊन तपासणी करत आहे, काही लाख लोकांच्या तपासण्या झाल्या आहेत. रुग्णांनी दवाखान्यात येण्याआधी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.कौतुकविदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणास राज्याचे सर्व भाग जिद्दीने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उतरल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामीण भागातील जनतेने जिद्दीने कोरोनाला दूर ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागाचे कौतूक केले.मराठवाड्यात विदर्भात, कोकणात सिंधुदर्गमध्ये कोराना चाचणी प्रयोगशाळा सुरु केल्या असून आरोग्य सुविधांमध्येही मोठ्याप्रमाणात वाढ करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Responsibility-is-more-important-than-politics</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 24 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’चे ऑनलाईन उद्घाटन; 66 लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-launch-of-Maha-Career-Portal</link>
            <description>मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या एकत्रित सहकार्याने राज्याती</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-24/varshaGaikwad.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’चे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले आहे.करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय वर्षा गायकवाड यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, शिक्षक, समुपदेशक, विद्यार्थी व शिक्षण विभागातील अधिकारी असे मिळून 10 हजार व्यक्तींनी उपस्थिती लावली. ‘महा करिअर पोर्टल’चा राज्यातील 9 वी ते 12 वीच्या 66 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या पोर्टलवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे 556 अभ्यासक्रम व 21000 व्यावसायिक संस्था व महाविद्यालयांची माहिती . http://mahacareerportal.com या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. याशिवाय अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध संधी आदी विषयी माहिती या पोर्टलवर विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Online-launch-of-Maha-Career-Portal</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 24 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ टीव्ही उत्पादन आणि शुटिंग सुरु करण्याचा विचार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-idea-of-starting-TV-production-and-shooting</link>
            <description>मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने 31 मे पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम राहणार आहेत. परंतु राज्य सरकारने रेड आणि कंन्टेंटमेंट झोन वगळता अन्य क्षेत्रात लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला आहे. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-24/vshoting.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने 31 मे पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम राहणार आहेत. परंतु राज्य सरकारने रेड आणि कंन्टेंटमेंट झोन वगळता अन्य क्षेत्रात लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला आहे. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन यांच्यासोबत एक बैठक पार पडली. यामध्ये राज्य सरकार सर्वोतोपरी काळजी घेत टीव्ही उत्पादन सुरु करण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत फिल्मसिटीमध्ये पुन्हा शुटिंग सुरु करता येईल का याचा सुद्धा सरकारकडून विचार करण्यात येत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व भागधारकांशी चर्चा करण्याचे व यासंदर्भात लवकरात लवकर योजना तयार करण्याचे निर्देश सचिवांना दिले आहेत. राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच नागरिकांना सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. राज्यात कोरोना व्हायरसचा वेग संथ करण्यास यश आले असले तरीही त्याची अद्याप साखळी तुटलेली नाही असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, महाराष्ट्रात आज सर्वाधिक म्हणजेच 2940 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 44,582 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता आकडा 118447 वर पोहचला असून 3583 जणांचा बळी गेला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-idea-of-starting-TV-production-and-shooting</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हक्क आणि आदर देण्याची गरज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-need-for-rights-and-respect-</link>
            <description>मुंबई : केवळ आरक्षणाने महिलांची सर्वांगीण प्रगती साध्य होणार नसून त्यासाठी त्यांचे हक्क आणि आदर दिला गेला पाहिजे. महिलांवरील कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल करणे आवश्यक असून तरुण पिढीला शिक्षणातूनच याविषयीच्या नैतिक मूल्यांचे धडे देण्याची गरज आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग’ आणि ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन’ (आयजेएम) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लॉकडाऊन काळातील कौटुंबिक हिंसाचार : सामना व सुरक्षिततेचे उपाय’ याविषयीच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन काल ॲड.ठाकूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केले. या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा, महिला व बालकांवरील अत्याचार प्रतिबंध कक्षाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, निवृत्त न्यायमुर्ती रोशन दळवी, आयजेएमच्या संचालिका मेलिसा वालावलकर, टाटा सामाजिक संस्थेच्या तृप्ती पांचाळ, राज्य महिला आयोगाचे अधिकारी, कर्मचारी आणि महिलांच्या प्रश्नांवर क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-23/yashomati-thakur.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : केवळ आरक्षणाने महिलांची सर्वांगीण प्रगती साध्य होणार नसून त्यासाठी त्यांचे हक्क आणि आदर दिला गेला पाहिजे. महिलांवरील कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल करणे आवश्यक असून तरुण पिढीला शिक्षणातूनच याविषयीच्या नैतिक मूल्यांचे धडे देण्याची गरज आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग’ आणि ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन’ (आयजेएम) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लॉकडाऊन काळातील कौटुंबिक हिंसाचार : सामना व सुरक्षिततेचे उपाय’ याविषयीच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन काल ॲड.ठाकूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केले. या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा, महिला व बालकांवरील अत्याचार प्रतिबंध कक्षाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, निवृत्त न्यायमुर्ती रोशन दळवी, आयजेएमच्या संचालिका मेलिसा वालावलकर, टाटा सामाजिक संस्थेच्या तृप्ती पांचाळ, राज्य महिला आयोगाचे अधिकारी, कर्मचारी आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या विविध समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी मंत्री ॲड.ठाकूर यांनी लॉकडाऊनच्या काळात महिलांना न्याय, दिलासा मिळवून देण्याच्या राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नांचे कौतुक करत, शुक्रवारी प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेकरिता अभिनंदन केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांपर्यंत ही पुस्तिका पोहोचवावी अशा सुचनाही यावेळी दिल्या. महिलांच्या सामाजिक शोषणासोबत मानसिक आरोग्यकडेही लक्ष दिले गेले पाहिजे असे त्यांनी सांगितले. ‘लॉकडाऊन काळातील कौटुंबिक हिंसाचार : सामना व सुरक्षिततेचे उपाय’ या महिलांसाठी मार्गदर्शक पुस्तिकेत हिंसाचार टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, सुरक्षेच्या उपाय योजना, दैनंदिन मानसिक शारिरीक स्वास्थ राखण्यासाठी सुचना, मुलांचे संगोपन, दुदैवाने हिंसा झाली तर त्यातुन सुटका करण्यासाठी मार्गदर्शन यासोबतच राज्यातील वन स्टॉप सेंटरची यादी, महिला व बाल विकास कक्षांचे पत्ते, महत्त्वाचे संपर्क, हेल्पलाईन क्रमांक, ईमेल आदीचा समावेश आहे. ही पुस्तिका मराठी व इंग्रजी या दोन भाषांमधे तयार करण्यात आली असुन राज्य महिला आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली ही पुस्तिका समाजसेवी संस्थाच्या माध्यमातून महिलांना व्हाट्सॲप, ईमेलद्वारे पाठविण्यात येणार आहे. यावेळी श्रीमती लुथरा यांनी लॉकडाऊनमधे आयोगाकडून राज्यातील महिलांसाठी सुरु असलेल्या विशेष प्रयत्नांबाबत माहिती दिली. हेल्पलाईनच्या माध्यमातूनप पीडित महिलांचे समुपदेशन करत प्रसंगी पोलिसांची मदत मिळवून देण्यात येत आहे. आयोगाच्या सुहिता या हेल्पलाईनवर तसेच ईमेलद्वारे राज्यातील महिला आयोगाशी संपर्क साधत असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात महिला आयोगाकडून मदत मिळालेल्या राज्यातील महिलांच्या ऑडिओ प्रतिक्रियाही यावेळी दाखविण्यात आल्या. ‘आयजेएम’च्या संचालिका श्रीमती वालावलकर यांनी सांगितले की, कोरोना सारख्या काळात जगभरात महिला आणि लहान मुले सॉफ्ट टार्गेट ठरतात. हिंसाचाराचा सामना करणारी महिला एकटी नाही हा विश्वास देण्याचा प्रयत्न या पुस्तिकेतून करण्यात आला आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊनमधे महिलांविरोधातील गुन्हे कमी झाल्याचे आकडेवारीसह सांगितले. मात्र यापुढच्या काळात मंदी आल्याने, रोजगार गेल्याने महिला अत्याचारग्रस्त होण्याचे प्रमाण वाढू शकते, असे सांगत आयोगाने तयार केलेली पुस्तिका आता पथदर्शी ठरु शकेल असा विश्वास व्यक्त केला. पोलिसांकडून महिलांकरिता असलेल्या भरोसा सेल, दक्षता सेल बाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली. निवृत्त न्यायमुर्ती रोशन दळवी यांनी जगभरात हिसांचार हा विषमतेच्या शिकवणुकीतून होत असल्याचे सांगत महिलांच्या, कुटुंबाच्या समुपदेशनावर भर दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली. श्रीमती पांचाळ यांनी जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जावा, महिलांसाठी काम करणाऱ्या विविध यंत्रणांमधे समन्वय असावा, प्रत्यक्ष काम करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण द्यावे अशा सुचना केल्या. राज्य महिला आयोगाचे कोल्हापूरचे समन्वयक आनंदा शिंदे यांनी लॉकडाऊनमध्ये हिंसाचार पीडित, बेरोजगार झालेल्या महिलांनाही आर्थिक सहाय्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. समारोपप्रसंगी आयोगाच्या वरिष्ठ समुपदेशक अंजनी काकडे यांनी आभार मानले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-need-for-rights-and-respect-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार; राज्यपालांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Governor-vs-State-Government</link>
            <description>मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात पत्र लिहिले असून या पत्रात अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेणे म्हणजे युजीसी गाईडलाइन्सचा उल्लंघन केल्यासारखं असल्याचं म्हटलं आहे.राज्यातील विद्यापीठ महाविद्यालय अंतिम वर्षाच्या अंतिम परिक्षेबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी युजीसीला (विद्यापीठ अनुदान आयोगाला) पाठवलेल्या पत्राबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकर हा अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षेचा योग्य निर्णय घ्यावा अस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-23/rajypalutkr.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात पत्र लिहिले असून या पत्रात अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेणे म्हणजे युजीसी गाईडलाइन्सचा उल्लंघन केल्यासारखं असल्याचं म्हटलं आहे.राज्यातील विद्यापीठ महाविद्यालय अंतिम वर्षाच्या अंतिम परिक्षेबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी युजीसीला (विद्यापीठ अनुदान आयोगाला) पाठवलेल्या पत्राबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकर हा अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षेचा योग्य निर्णय घ्यावा असं या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्री यांना सांगितलं आहे.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 17 मे रोजी युजीसीला पत्र पाठवून सध्या राज्यात वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाचा विचार करत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहता या परीक्षा घेण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभाग असमर्थ असून आपण या परीक्षा रद्द करण्याची परवानगी द्यावी असं पत्र युजीसीला पाठवल होतं. त्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेणे म्हणजे युजीसी गाईडलाइन्सचा उल्लंघन केल्यासारख असल्याचं म्हटलं आहे.परीक्षा रद्द करण्याबाबतचं पत्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युजीसीला लिहिणे म्हणजे युजीसी गाईडलाइन्समध्ये हस्तक्षेप करणं असून महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्ट 2016 संबंधित तरतुदींचे उल्लंघन असल्याने मुख्यमंत्री यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना सूचना द्याव्यात असं देखील या पत्रात राज्यपालांनी म्हटले आहे. शिवाय, राज्यपालांच्या म्हणण्यानुसार परीक्षा रद्द करण्याबाबत युजीसीला पत्र देण्यापूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी याबाबत मला कोणतेही माहिती दिली नसल्याचं सांगितलंय.विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पदवी प्रदान करणं हे त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी या सगळ्याचा परिणाम होऊन विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं, अस मत राज्यपालांनी या पत्रात मांडल्यानंतर आता उच्च व शिक्षण विभाग यावर काय निर्णय घेतला जातो, हे पाहावं लागणार आहे. शिवाय, युजीसीला पाठवलेल्या पत्रानंतर नेमकं युजीसी काय उत्तर देतं आणि राज्यपालांच्या या आक्षेपनंतर मुख्यमंत्री हा प्रश्न कसा सोडवतील याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.उदय सामंत यांची प्रतिक्रियाराज्यपालांचा गैरसमज झाला असेल तर मी तो दूर करेल. आम्ही त्यांना विचारात घेतलं नाही किंवा साइड ट्रॅक केलं असं अजिबात नाही. मी युजीसीकडे माझं मत मांडणं हा गुन्हा आहे असं मला वाटत नाही. कोव्हिडची सद्यस्थिती पाहता आम्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनतून हा विचार करुन हे मत मांडलं आहे. याआधीच्या परीक्षा रद्द करताना मी राज्यपालांशी चर्चा व्हिडिओ कॉन्फरस्निंग द्वारे केली होती. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही असाच निर्णय आम्ही घेणार आहोत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Governor-vs-State-Government</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 23 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ खाजगी रुग्णालयातील 80% बेड्स कोरोना रुग्णांसाठी राखीव, उपचारांचे दरही निश्चित ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/private-hospitals-are-reserved-for-corona-patients</link>
            <description>मुंबई : कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक बसला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात असून राज्याने 40 हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी जागेची कमतरता भासू नये म्हणून राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील खाजगी रुग्णालये आणि नर्सिंग होममधील 80% बेड्स कोविड 19 रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यासंबंध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-23/mantralay.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक बसला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात असून राज्याने 40 हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी जागेची कमतरता भासू नये म्हणून राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील खाजगी रुग्णालये आणि नर्सिंग होममधील 80% बेड्स कोविड 19 रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यासंबंधितचे सूचनापत्रक काल रात्री जारी करण्यात आले. यात उपचारांसाठी लागणाऱ्या खर्चाची रक्कमही नमूद करण्यात आली आहे.सूचनापत्रकात दिलेल्या माहितीनुसार, खाजगी हॉस्पिटल्स मधील 80% बेड्सचा नेमका वापर कसा करावा आणि उपचारानुसार रुग्णाला किती बील आकारावे, हे राज्य सरकार ठरवेल. त्याचबरोबर राज्य सरकारने सुमारे 270 उपचार आणि सर्जरीसाठी लागणारी रक्कम ठरवली आहे. खाजगी रुग्णालयातील उर्वरीत 20% बेड्स कसे वापराचे आणि त्याचे दर ठरवण्याचे अधिकार रुग्णालयांना देण्यात आले आहे. आयसोलेशन वार्डमधील कोविड 19 रुग्णांना दिवसाला 4000 रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारु नये. आसीयूचा (ICU) दर हा दिवसाला 75000 रुपये इतका ठरवण्यात आला आहे. तर व्हेटिंलेटरचा दर दिवसाला 9000 इतका ठरवण्यात आला आहे. यापूर्वी खाजगी हॉस्टिपलमध्ये कोविड 19 रुग्णांना व्हेटिंलेटरसाठी दिवसाला 40 ते 50 हजारादरम्यान शुल्क आकारण्यात येत होते. विशेष म्हणजे या काळात नॉर्मल डिलिव्हरीसाठी 75,000 आणि सी-सेक्शनसाठी 86,250 रुपयांपेक्षा अधिक दर आकारु नये, असे राज्य सरकारने पत्रकात म्हटले आहे.एंजियोग्राफीसाठी 12 हजारापेक्षा अधिक शुल्क आकारु नये तर एंजिओप्लास्टीसाठी 1.2 लाख इतका दर ठरवण्यात आला आहे. खाजगी रुग्णालयात मिळाणाऱ्या अनेक सुविधांचा खर्च आरोग्य विम्याअंतर्गत मिळत नाही. त्यामुळे अशा सुविधांसाठी रुग्णांकडून अवाजवी रक्कम वसूल केली जाते. परंतु, कोरोना व्हायरसच्या संकटात या खर्चांचा रुग्णांवर अधिक भार पडू नये म्हणून राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/private-hospitals-are-reserved-for-corona-patients</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 22 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सर्वाधिक पीपीई कीट तयार करणारा भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/India-is-the-second-largest-producer-of-PPE-</link>
            <description>मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात भारत आत्मनिर्भर बनला आहे. कोरोना विषाणूविरुद्धच्या या लढाईत पीपीई कीट हे सुरक्षा कवच आहे. पीपीई कीट कोरोना वॉरिअर्सला कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दोन महिन्यात भारत देशचसर्वाधिक पीपीई कीट बनवणारा दुसऱ्या क्रमांकाचा निर्माता बनला आहे. सरकारने गुरूवारी याबाबत माहिती दिली आह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-22/ppekit.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात भारत आत्मनिर्भर बनला आहे. कोरोना विषाणूविरुद्धच्या या लढाईत पीपीई कीट हे सुरक्षा कवच आहे. पीपीई कीट कोरोना वॉरिअर्सला कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दोन महिन्यात भारत देशचसर्वाधिक पीपीई कीट बनवणारा दुसऱ्या क्रमांकाचा निर्माता बनला आहे. सरकारने गुरूवारी याबाबत माहिती दिली आहे की, भारत दोन महिन्यात सर्वात कमी वेळीत स्वतंत्र पीपीई कीट बनवणारा जगातील दुसरा निर्माता ठरला आहे. भारताच्या अगोदर चीन आहे ज्यांनी सर्वाधिक पीपीई कीटची निर्मिती केली आहे. पीपीई कीटच्या निर्मितीत आणि गुणवत्तेत वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. याच कारणामुळे भारत दोन महिन्यापेक्षा कमी काळात सर्वाधिक पीपीई तयार करणारा दुसरा निर्माता ठरला आहे. उत्कृष्ठ पीपीई कीटची निर्मिती ही उत्कृष्ट दर्जाच्या कंपनीकडेच दिली आहे. आरोग्य कर्मचारी आणि इतर कोरोना वॉरिअर्सना पीपीई कीट देण्यात येणार आहे. देशातील कोरोना रूग्णांची संख्या 1 लाख 18 हजारांपेक्षा वर गेली आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या अपडेटनुसार आता एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 18 हजार 447 आहे. यापैकी 3583 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 48 हजार 534 लोकं बरे झाले आहेत.गेल्या 24 तासात 6088 नवीन रुग्ण वाढले आहेत. तर 148 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या दररोज 5 हजारांच्या पुढे जात आहे. बुधवारीही 5611 रुग्ण वाढले होते. गुरुवारी 5609 रुग्ण वाढले होते. सध्या देशात 66 हजार 330 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/India-is-the-second-largest-producer-of-PPE-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 22 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नॉन रेड झोनमध्ये आजपासून एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरु, कसं राहील बसचं नियोजन? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/ST-inter-district-service-starts-from-today-in-non-red-zone</link>
            <description>मुंबई : अटी आणि शर्ती पाळत नॉन रेड झोनमध्ये जिल्हांतर्गत एसटी बस सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निवडक मार्गांवर आजपासून लालपरी धावणार आहे.रेडझोन आणि कन्टेन्मेंट झोन वगळता एसटीची जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक आजपासून सुरु होणार आहे. नॉन रेड झोनमध्येच एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरु असेल. अटी आणि शर्ती पाळत ही सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे.23 मार्चपासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. परंतु लॉकडाऊनच्या चौथ्या कालावधीत राज्य शासनाने रेड झोन आणि कन्टेन्मेंट झोन वगळता काही अटींसह एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्यांतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गावर शुक्रवार (22 मे) पासून एसटी बस सेवा सुरु होणार आहे,अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.खालील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे1. जिल्हा-अंतर्गत सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच ही बस सेवा सुरु राहणार आहे.2. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करुन निर्जंतुक केलेल्या असतील.3. सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून बसच्या एक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-22/stbus.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अटी आणि शर्ती पाळत नॉन रेड झोनमध्ये जिल्हांतर्गत एसटी बस सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निवडक मार्गांवर आजपासून लालपरी धावणार आहे.रेडझोन आणि कन्टेन्मेंट झोन वगळता एसटीची जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक आजपासून सुरु होणार आहे. नॉन रेड झोनमध्येच एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरु असेल. अटी आणि शर्ती पाळत ही सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे.23 मार्चपासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. परंतु लॉकडाऊनच्या चौथ्या कालावधीत राज्य शासनाने रेड झोन आणि कन्टेन्मेंट झोन वगळता काही अटींसह एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्यांतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गावर शुक्रवार (22 मे) पासून एसटी बस सेवा सुरु होणार आहे,अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.खालील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे1. जिल्हा-अंतर्गत सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच ही बस सेवा सुरु राहणार आहे.2. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करुन निर्जंतुक केलेल्या असतील.3. सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ 50 टक्के प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल. (साधारण एका बस मध्ये 20ते22 प्रवासी, एका सीटवर एकच प्रवासी )4. ज्येष्ठ नागरिकआणिदहा वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून)5. प्रत्येक प्रवाशानेआणि एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.6. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशानेआणि एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.जिल्ह्यानुसार एसटी बसचं नियोजनसांगली- सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यात 10 एसटी डेपो आहेत.- आजपासून प्रत्येक डेपोतून जवळपास 4 बस सुटतील, ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे सांगलीत येतील- मास्क घातलेले, एका सीटवर एक प्रवासी असे 22 प्रवाशी घेऊन बस धावेल. कोणीही बस मध्ये उभा राहून प्रवास करणार नाही याची खबरदारी घेतली जाणार- बसमधील चालक, कंडक्टर यांचे बससोबत ग्रामीण भागातील मुक्कामाचे प्रमाण कमी राहणार- दररोज बस स्वच्छ करुन मग धावणारपरभणी-हिंगोलीपरभणी आणि हिंगोलत 32 बसच्या 360 फेऱ्या होणार आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी विभागीय नियंत्रक कार्यालया अंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मिळून 7 डेपो आहेत. त्यामधून आज 32 बस सोडण्यात येणार आहे. एकूण 360 फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. सकाळी 7 वाजता पहिली बस ही निघणार आहे. सर्व बस जिल्ह्यांअंतर्गत धावणार आहेत, ज्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी दिली आहे.सोलापूरसोलापूर जिल्ह्यात 9 एसटी डेपो, एकातून ही गाडी सुटण्याची सध्या व्यवस्था नाही.औरंगाबादऔरंगाबाद जिल्ह्यात 6 आगरातून आजपासून बस धावणार आहेतआगार पैठण 3 बस 28 फेऱ्या 1145 किमी 6 चालक 6 वाहकसिल्लोड - 6 बस, 28 फेऱ्या, 1299 किमी, चालक 8, वाहक 8.वैजापूर- 5 बस, 32 फेऱ्या, 1508 किमी, चालक 9, वाहक 9कन्नड - 7 बस, 34 फेऱ्या, 1953 , चालक 13, वाहक 13गंगापूर - 4 बस, 24 फेऱ्या, 1249 किमी, चालक 8, वाहक 8सोयगाव- 4 बस, 16 फेऱ्या, 845 किमी, चालक 4, वाहक 4अशा एकूण 29 बस आज ग्रामीण भागात मार्गस्थ असतील. एकूण 178 फेऱ्या होतील आणि यासाठी 48 वाहक आणि 48 चालक कामावर रुजू असतील. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून एसटी सेवा वाढवली जाऊ शकते.नंदुरबारनंदुरबार जिल्ह्यात एसटी सेवा आजपासून सुरु होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चार एसटी आगारामार्फत ग्रामीण भागात ही बससेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यात नंदुरबार अक्कलकुवा शहादा आणि नवापूर आगारातून ग्रामीण भागात ही बस सेवा सुरु होईल. प्रत्येक आगारातून 50 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहेयवतमाळयवतमाळ जिल्ह्यात 9 डेपो असून प्रत्येक डेपो मॅनेजर, मार्गावरील प्रवाशांच्या संख्येने बस पाठवणार आहे. त्यानुसार बसच्या फेऱ्या ठरणार आहेत. एका बसमध्ये 21 किंवा 22 प्रवासी प्रवास करतील. सकाळी 8 पासून सायंकाळी 7 पर्यंत या बस धावतील. सर्व प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बस स्वच्छ करुनच डेपोमध्ये दाखल होतील.अमरावतीअमरावती जिल्ह्यात 8 एसटी डेपो आहेत. त्यामधून अमरावती आणि बडनेरा ही महानगरपालिका क्षेत्र असून हा रेड झोन असल्याने ह्या दोन डेपोमधून एकही बस धावणार नाही. उरलेल्या 6 डेपोमधून बस धावणार आहेत. परतवाडा, वरुड, चांदुर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदुर बाजार या 6 डेपोमधून 61 बसच्या 547 फेऱ्या होणार आहेत.एसटी प्रवासाची नियमावली- प्रवासाच्या माहिती नियंत्रण कक्ष सुरु करा- एसटी अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करा- विविध विभागांशी संपर्क साधून प्रवासाचे मार्ग ठरवा- प्रवाशांनी प्रवासाआधी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावं- प्रशासनाने प्रवाशाच्या प्रवासाची माहिती घ्यावी- सोडण्यात येणाऱ्या बससाठी प्रवाशांचे गट करावे- बस सुटण्याचे ठिकाण ते शेवटचे ठिकाण असाच प्रवास असावा- प्रवाशांना मधल्या थांब्यांबवर उतरता येणार नाही- प्रवास सुरु होण्याआधी बसचं निर्जंतुकीकरण करावं- प्रवाशांनी संपूर्ण प्रवासात मास्क घालणं अनिवार्य- बसमध्ये प्रवेशाआधी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत- प्रवाशांनी वैद्यकीय प्रमाणपत्र, आधार कार्ड सादर करावं- बसमध्ये दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावं- एका सीटवर एकच प्रवासी बसेल याची काळजी घ्यावी- बसमधील प्रवाशांची ती प्रतींमध्ये यादी करावी- प्रवासानंतर प्रवाशांना नोडल ऑफिसरच्या ताब्यात द्यावं- आगार व्यवस्थापकांनी परतीच्या प्रवासाची व्यवस्था करावी- परतीच्या प्रवासाआधी बसचं निर्जंतुकीकरण करावं ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/ST-inter-district-service-starts-from-today-in-non-red-zone</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 21 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शेतकऱ्यांना बांधावरच बि-बियाणांसाठी नियोजन, खरीप हंगामाची बैठक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Planning-forseeds</link>
            <description>मुंबई : शेतकऱ्यांना बांधावरच बि-बियाणे मिळावेत म्हणून तीन हजार शेतकरी गटांच्या मदतीने नियोजन सुरु आहे. 54 हजार मेट्रिक टन बियाणे पोहोचविणे सुरु असून गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळाली आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तर मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, विश्वजित कदम उपस्थित होते.राज्यात विविध पिकांखाली एकूण खरीप </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-21/khariphungam.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : शेतकऱ्यांना बांधावरच बि-बियाणे मिळावेत म्हणून तीन हजार शेतकरी गटांच्या मदतीने नियोजन सुरु आहे. 54 हजार मेट्रिक टन बियाणे पोहोचविणे सुरु असून गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळाली आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तर मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, विश्वजित कदम उपस्थित होते.राज्यात विविध पिकांखाली एकूण खरीप क्षेत्र 140.11 लाख हेक्टर आहे. यात सोयाबीन व कापूस 82 लाख हेक्टर इतके आहे. शेतकऱ्यांना बियाणांची गरज 16.15 लाख क्विंटल आहे. तर बियाणांची उपलब्धता 17.01 लाख क्विंटल इतकी आहे. सोयाबीन व कापूस या पिकांखाली खरीपाचे 60 टक्के क्षेत्र आहे, अशी माहिती आहे.मागच्या वर्षी तुरीत चांगली वाढ झाली. सोयाबीन आणि कापसातही मागच्या वर्षी चांगली वाढ असल्याची माहिती या बैठकीतून मिळाली आहे.2020 चा नैऋत्य मौसमी पाऊस सरासरी 96 % ते 104 % टक्के राहील असा अंदाज आहे. तर अल-निनो सामान्य राहणार. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सौम्य स्वरूपात अल निनोची स्थिती असेल. मान्सूनचे केरळला आगमन 5 जूनला होईल, असा अंदाज आहे. मौसमी पाउस राज्यात काहीसा उशिरा येईल. मुंबईत ११ जूनपासून पाऊस सुरु होईल पण 18 जूनपर्यंत सर्व राज्यात पसरेल.लॉकडाऊननंतर काय?- लॉकडाऊननंतर दररोज दोन हजार टन भाजीपाला आणि फळे यांची 3200 पेक्षा जास्त ठिकाणी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री.- 3790 गटांमार्फत 9 लाख 68 हजार 550 क्विंटल फळे व भाजीपाला ऑनलाईन व थेट विक्री. यासाठी राज्यात 3212 थेट विक्री केंद्रे स्थापन.- हापूस आंब्याच्या विक्रीसाठी कृषी व पणन विभागामार्फत प्रयत्न- कृषी माल निर्यातीसाठी आवश्यक फायटोसेनिटरी प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत.- शेतमाल आणि कृषी निविष्ठा विक्रीसाठी आणि वाहतुकीसाठी परिवहन आणि गृह विभागाचे परवाने- बहुतेक कृषी उत्पन्न बाजार समित्यातून शेतमालाची विक्री- शेतकऱ्यांच्या ऑनलाईन मार्गदर्शन व प्रशिक्षण- जिल्ह्यातील सर्व बियाणे प्रक्रिया केंद्रे सुरु- बियाणे उत्पादक कंपन्यांशी सातत्याने व्हिसीद्वारे संपर्क- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे जिल्हा आणि राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष- शेतकऱ्यांना बांधावरच बी बियाणे मिळावेत म्हणून 3 हजार शेतकरी गटांच्या मदतीने नियोजन.- 54 हजार मेट्रिक टन बियाणे पोहोचविणे सुरु. गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Planning-forseeds</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 21 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लोककलावंत छगन चौगुले यांचे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Folk-artist-Chhagan-Chowgule-passed-away</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्राचे ख्यातनाम लोककलावंत छगन चौगुले यांचे निधन झाले. चौगुले यांना क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-21/chanchougule.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्राचे ख्यातनाम लोककलावंत छगन चौगुले यांचे निधन झाले. चौगुले यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे सेव्हन हिल्स रूग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांची तब्येत खूप खालावली होती. त्यांनी उपचारादरम्यान रूग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. 'नवरी नटली...' या गाण्यामुळे त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Folk-artist-Chhagan-Chowgule-passed-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 20 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कलावंत, निर्मात्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-CM-interacted-with-the-artists</link>
            <description>मुंबई : कोरोना विषाणूने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 31 मेर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिकांचे निर्माते, कलाकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-20/uthakre.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना विषाणूने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 31 मेर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिकांचे निर्माते, कलाकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. संजय मुखर्जी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी होते.निर्मात्यांना विनातारण आणि कमी व्याजाचे कर्ज, एक पडदा चित्रपटगृहांना वाचविणे, गरीब संगीतकारांना मदत, मराठी चित्रपटांना अनुदान, चित्रपट निर्मितीवरील जीएसटी माफ करणे, सांगली-कोल्हापुरात चित्रीकरणाला परवानगी देणे, पोस्ट प्रॉडक्शन सुरु करणे अशा विविध मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत. नाट्य आणि चित्रपटगृहे ही सार्वजनिकरित्या एकत्र येण्याची ठिकाणे असल्याने तिथे लगेच काही परवानगी देता येईल, असे वाटत नाही. मात्र, पावसाळ्यापूर्वी काही चित्रीकरणे शक्य होतील का? ते सांस्कृतिक कार्य विभाग व निर्मात्यांनी पहावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.कंटेनमेंट झोन्समध्ये चित्रीकरण स्थळे नाहीत ना? यासह चित्रीकरण पथकातील लोकांची संख्या, त्यांचे राहणे-जेवणे या गोष्टीदेखिल पाहाव्या लागतील. संपादन प्रक्रिया करणाऱ्या स्टुडिओमध्ये परवानगी द्यायची असेल तर, तेथील जागा, वातानुकूल यंत्रणा याबाबतही सूचना द्याव्यात. महत्त्वाचे म्हणजे, चित्रपटनगरीतील सध्या ज्यांचे सेट्स उभे आहेत त्यांना भाडे सवलत, लोककला, तमाशा कलावंत यांना जगविण्यासंदर्भात निश्चितपणे विचार करणार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहे.महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. हे सत्य आहे. लॉकडाऊनबाबत काही जणांकडून माझ्यावर टीका केली जात आहे. परंतु, महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीकेचा धनी होईन. टीकेला लगेच उत्तर देणार नाही, कारण आत्ता मला जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे वाटते. कोणत्याही परिस्थितीत आपल्या सर्वांची काळजी मी घेणारच, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-CM-interacted-with-the-artists</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 20 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाऊनच्या काळात राज्यात ३६३ गुन्हे दाखल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/363-cases-registered</link>
            <description>२१२ लोकांना अटकपुणे ग्रामीणमध्ये नवीन गुन्ह्याची नोंद मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली असून राज्यात ३९८ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात महाराष्ट्र राज्यातील विविध पोलिस स्टेशन मध्ये एकूण ३९८ गुन्ह्यांची (ज्यापैकी १८ एन. सी. आहेत) नोंद १८ मे २०२० पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-20/cybecrime.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[२१२ लोकांना अटकपुणे ग्रामीणमध्ये नवीन गुन्ह्याची नोंद मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली असून राज्यात ३९८ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात महाराष्ट्र राज्यातील विविध पोलिस स्टेशन मध्ये एकूण ३९८ गुन्ह्यांची (ज्यापैकी १८ एन. सी. आहेत) नोंद १८ मे २०२० पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १६९ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १५७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट्स केल्याप्रकरणी सात गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यू ट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी ४३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत २१२ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन करण्यात यश आले आहे.पुणे ग्रामीण पोलिस अंतर्गत पौंड पोलिस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ३१ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला धार्मिकतेचा रंग देणारी पोस्ट आपल्या फेसबुक अकाऊंट शेअर केली होती. त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.ऑनलाईन व्यवहारात सावध राहासध्या लॉकडाऊनच्या काळात, काही उपहारगृहे, हॉटेल ऑनलाईन ऑर्डर घेत असून त्याचे बिलसुद्धा ऑनलाईन भरण्यास सांगत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागामार्फत आवाहन करण्यात येते की, लोकांनी ऑनलाइन व्यवहारापासून सावध रहावे. काही सायबर भामटे मोठ्या हॉटेलच्या नावाने बोगस वेबसाईट बनवून लोकांना लुबाडत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या ऑर्डर देताना संबंधित वेबसाईट ही त्या हॉटेलची अधिकृत वेबसाईट आहे, याची खात्री करावी आणि मग नंतर द्यावी. ऑनलाईन ऑर्डर देताना जर कोणती वेबसाईट तुम्हाला तुमच्या डेबिट, क्रेडिट कार्ड, पिन नंबर मागत असेल तर चुकूनही देऊ नका जर अशा वेबसाईट किंवा अँपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये नोंद करा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण नोंदवा. केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या वतीने करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/363-cases-registered</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 20 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासणार नाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/There-will-be-no-shortage-of-necessities</link>
            <description>मुंबई: राज्यातील अन्न पदार्थ व इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत असून नागरिकांना अन्न पदार्थ, औषधे व जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज येथे दिली.अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयात अन्न पदार्थ तसेच औषध उत्पादक, वितरक व पुरवठादार यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी त्यांनी अडचणी जाणून घेतल्या.कामगार स्थलांतरित झाल्याने निर्माण झालेली समस्या, त्याच प्रमाणे कच्चा माल आणि दळण वळणाचा साधनांच्या अभावामुळे उद्योगांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे डॉ.शिंगणे यांनी आश्वासन दिले.राज्यात कोवीड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने टाळेबंदी वाढविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना अन्न व औषध यांचा पुरवठा होण्यास अडचण येऊ नये यासाठी डॉ. शिंगणे यांनी सातत्याने बैठका घेऊन अडचणी सोडविण्याची भूमिका घेतली आहे. या पूर्वी एप्रिल महिन्यात देखील या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-20/rshingne.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: राज्यातील अन्न पदार्थ व इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत असून नागरिकांना अन्न पदार्थ, औषधे व जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज येथे दिली.अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयात अन्न पदार्थ तसेच औषध उत्पादक, वितरक व पुरवठादार यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी त्यांनी अडचणी जाणून घेतल्या.कामगार स्थलांतरित झाल्याने निर्माण झालेली समस्या, त्याच प्रमाणे कच्चा माल आणि दळण वळणाचा साधनांच्या अभावामुळे उद्योगांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे डॉ.शिंगणे यांनी आश्वासन दिले.राज्यात कोवीड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने टाळेबंदी वाढविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना अन्न व औषध यांचा पुरवठा होण्यास अडचण येऊ नये यासाठी डॉ. शिंगणे यांनी सातत्याने बैठका घेऊन अडचणी सोडविण्याची भूमिका घेतली आहे. या पूर्वी एप्रिल महिन्यात देखील या प्रकारची बैठक घेऊन समन्वय अधिकारी यांची नेमणूक करून समस्या सोडविण्यावर भर दिला होता. उत्पादक, वितरक व पुरवठादार यांना येणा-या समस्या नियंत्रण कक्ष किंवा समन्वय अधिकारी यांना कळविण्यास सांगीतले होते. त्यासाठी व्हॉट्‍सअप गृप तयार करण्यात आला होता. या अंतर्गत कामगारांचा प्रश्न, ई पासेस, पोलिस, महानगरपालिका व इतर आस्थापना यांच्याशी संबंधित सर्व समस्यांचे तात्काळ निवारण होऊन व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत झाली आहे. अशा प्रकारे स्वतःहुन पुढाकार घेऊन उत्पादक, वितरक व पुरवठादार यांना येणा-या समस्या जाणून घेऊन त्यावर समाधान देणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. अशा भावना व्यक्त करून उपस्थित व्यावसायिकांनी विभागाच्या सहकार्याबद्दल मंत्री महोदयांचे विशेष आभार मानले.कम्युनिटी किचनची तपासणीकोरोना बाधित नागरिकांना शासकीय रुग्णालये, व त्यांच्याशी संलग्नित रुग्णालयातून देण्यात येणारे अन्न निर्भेळ, सकस, आरोग्यदायी व सुरक्षित मिळावे यासाठी रुग्णालयातील भोजन कक्षांची तपासणी करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जेवण पुरविण्यासाठी सुरू असलेल्या कम्युनिटी किचनसाठी विशेष तपासणी मोहिम हाती घेण्यात आली. या अंतर्गत 118 कम्युनिटी किचन्सची तपासणी करून 47 नमुने विश्लेषणास पाठविण्यात आले.औषधांसाठी कच्चा माल पुरेसाकोविड-19 या रोगाच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांव्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्त दाब, क्षयरोग, कर्करोग, व इतर सामान्य आजारासाठी आवश्यक असणा-या औषधांचे नियोजन करावे अशा स्पष्ट सूचना या वेळी डॉ. शिंगणे यांनी केल्या. ज्या ठिकाणी काही औषधांचा तुटवडा आढळून आल्यास पुरवठादारांना तिथे तात्काळ पुरवठा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. औषध निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरेसा असल्याने येत्या दोन तीन महिने औषधे कमी पडणार नाहीत.व्यावसायिकांनी व्यक्त केल्या भावनाअन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांनी सहकार्य केल्याने उत्पादन सुरु करण्यास मदत झाली असल्याचे मेरिको कंपनीचे प्रतिनिधी डॉ.पी. हळदे यांनी सांगितले. पीठ, गहू, तांदुळ, साखर आणि तेल यांचा पुरवठा व्यवस्थित सुरु असून कोणत्याही प्रकारची साठेबाजी, काळाबाजार न होता ग्राहकांना पुरवठा होऊ शकला आहे. नाश्त्याचे पदार्थ, तसेच प्रतिकार शक्ती वाढविणारे पारंपारिक अन्न पदार्थांची विक्रमी विक्री झाली असल्याची माहिती कंझ्युमर डिस्ट्रीब्युशनचे प्रतिनिधी विशाल ताम्हणे यांनी दिली. हळद, तिखट या सारख्या मसाल्यांना भारतातील मागणी पुर्ण करायची असल्याने सध्या परदेशातील पुरवठा थांबविण्यात आला असल्याची माहिती एव्हरेस्ट मसालेचे प्रतिनिधी शैलेश शाह यांनी दिली. राज्याने वितरणासंदर्भातील बेंचमार्क स्थापन केला असून त्यामुळे सर्वत्र सामान पोहचू शकले असे मत पारले फुड कंपनीचे मयंक शाह यांनी सांगितले.राज्यातील केमिस्ट व फार्मसिस्ट यांना औषध प्रशासना मार्फत उत्तम सहकार्य मिळत असल्याची भावना या वेळी उपस्थित औषध कंपनीच्या प्रतिनिधींनी बोलून दाखविली. प्रतिकार शक्ती वाढविणार्‍या औषधांची तसेच आयुर्वेदिक काढा व इतर पारंपारिक औषधांच्या उत्पादनांना मागणी वाढली असल्याचे निरिक्षण त्यांनी नोंदविले. औषध निर्मीती करणारे उद्योग सुरु झाले असून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून उत्पादन सुरु झाले आहे. या व्यवसायाला आवश्यक असणारे कर्मचारी यांची ने आण करण्यासाठी राज्य परिवहनच्या बस मधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी संघटनेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस धनादेशमागील तीन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी यांनी आपल्या दोन दिवसाच्या पगारासह तीन लाख 21 हजार 100 रुपये एवढा निधी एकत्रित करुन मुख्यमंत्री सहायता निधी कोविड 19 साठी दिला आहे. महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष उल्हास इंगवले, सचिव डॉ. राम मुंडे आणि आयुक्त अरुण उन्हाळे यांनी हा धनादेश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. शिंगणे यांच्या कडे सुपूर्द केला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/There-will-be-no-shortage-of-necessities</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ समग्र शिक्षा अभियान :  मोफत पाठ्यपुस्तकांच्या वितरणास शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Samagra-Shiksha-Abhiyan</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती मार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्‍या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि लाभार्थी नसलेल्या इयत्ता पहिली ते इयत्ता 12 वी च्‍या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्‍ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या वर्षी राज्यामध्ये समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत 5 कोटी 73 लाख 30 हजार 269 पाठ्यपुस्‍तके आणि बाजारातील विक्री अंतर्गत 3 कोटी 87 लाख 05 हजार पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या मुंबई येथील गोरेगाव या विभागीय भांडारातून पाठ्यपुस्तकांच्या वितरणास सोमवारी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.आजपासून दहावी या महत्त्वाच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या भांडारात तसेच पुस्तक विक्रेत्यांकडे पाठ्यपुस्तके खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्‍हणून टप्प्याटप्प्याने इतर इयत्तांच्याही पाठ्यपुस्त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-19/varshaGaikwad.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती मार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्‍या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि लाभार्थी नसलेल्या इयत्ता पहिली ते इयत्ता 12 वी च्‍या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्‍ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या वर्षी राज्यामध्ये समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत 5 कोटी 73 लाख 30 हजार 269 पाठ्यपुस्‍तके आणि बाजारातील विक्री अंतर्गत 3 कोटी 87 लाख 05 हजार पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या मुंबई येथील गोरेगाव या विभागीय भांडारातून पाठ्यपुस्तकांच्या वितरणास सोमवारी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.आजपासून दहावी या महत्त्वाच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या भांडारात तसेच पुस्तक विक्रेत्यांकडे पाठ्यपुस्तके खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्‍हणून टप्प्याटप्प्याने इतर इयत्तांच्याही पाठ्यपुस्तकांची विक्री सुरू करण्यात येणार आहे. असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले आहे.पाठ्यपुस्तक मंडळाच्या सर्व विभागीय भांडारांशी व्हिडिओ कॉन्‍फरन्‍सद्वारे प्रा. गायकवाड यांनी संवाद साधून समग्र शिक्षा अंतर्गत व विक्री करण्‍यात येणाऱ्या पाठ्यपुस्‍तकांचा आढावा घेतला व त्‍यासंदर्भांत सर्व अधिकारी/कर्मचारी यांना मार्गदशन केले. यावेळी पाठयपुस्तक मंडळाचे संचालक विवेक गोसावी, गोरेगाव विभागीय भांडार व्यवस्थापक अजय यादव व भांडारातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीसाठी राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागनिहाय भांडारांमार्फत पुढील प्रमाणे पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येत आहे.नागपूर- 42,92,956 प्रती, अमरावती- 62,73,284 प्रती, औरंगाबाद- 63,57,592 प्रती , नाशिक- 94,19,702 प्रती, गोरेगाव (मुंबई)- 34,70,810 प्रती, पुणे- 95,90,324 प्रती, कोल्हापूर- 58,59,416 प्रती, लातूर- 62,64,381 प्रती, पनवेल (रायगड) -51,01,804 प्रती.दिनांक 18 मेपासून मंडळाच्या सर्व विभागीय भांडारांमधून त्यांचे कार्यकक्षेत येणाऱ्या संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदा/महानगरपालिका यांना समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यास सुरूवात करण्‍यात आली आहे.पीडीएफ पुस्तकांना भरघोस प्रतिसाद – सुमारे 81 लाख पीडीएफ झाल्या डाऊनलोडखाजगी व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरता ही पाठ्यपुस्‍तके खुल्या बाजारातून पुस्तक विक्रेत्यांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात. संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे इयत्ता पहिली ते इयत्ता 12 वी च्या सर्व पाठ्यपुस्तकांची पीडीएफ फाईल मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्‍या आहेत. आजपर्यंत इयत्ता 12 वी च्या 20 लाख 54 हजार 194 व इयत्ता पहिली ते 11 वी च्या 61लाख 20हजार 753 पीडीएफ फाईल डाऊनलोड केलेल्या आहेत. असे असूनसुद्धा मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्‍तकांची मागणी होत असल्‍याने सोमवारपासून दहावी या महत्त्वाच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक विक्रेते आणि शैक्षणिक संस्थांना करता येणार ऑनलाइन नोंदणीराज्यातील संचारबंदीच्या काळात मंडळाच्या भांडारात पाठ्यपुस्तक खरेदीसाठी गर्दी होऊ नये, म्‍हणून मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पाठ्यपुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांकरिता ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची मागणी नोंदविण्या करीता पाठ्यपुस्‍तक मंडळाने यंत्रणा विकसित केली असून त्‍याचे प्रात्‍यक्षिक यावेळी शिक्षण मंत्री यांना दाखविण्यात आले.पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांना भांडारात न येता ऑनलाईन पद्धतीने 24 तासात केव्हाही मंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवता येणार आहे. त्यासाठी त्यांना कायमस्वरूपी युजर आयडी व पासवर्ड देण्यात येत असून त्‍याचा वापर करून पुस्तक विक्रेत्यांना मंडळाच्या sales.ebalbharati.in या संकेतस्थळावरून पाठ्यपुस्तकांची ऑनलाईन मागणी नोंदविता येणार आहे. बॅंक ट्रान्सफर/क्रेडिट अथवा डेबिट कार्ड तसेच आरटीजीएस/एनईएफटीच्या माध्यमातून या पुस्तकांच्या रकमेचा भरणा मंडळाच्या पेमेंट गेट – वे मार्फत करता येणार आहे. मंडळाकडे रक्कम भरणा केल्याची खात्री झाल्यानंतर याच सेवेमार्फत पुस्तक विक्रेत्यांना एस. एम.एस. पाठविण्यात येऊन पुस्तके ताब्यात घेण्याबाबत सूचना प्राप्त होणार आहेत. यामुळे वेळेची बचत होणार असून भांडारांमध्ये गर्दी टाळता येणे शक्‍य होणार आहे.मंडळाच्या सर्व भांडारांमधून पाठ्यपुस्तकांच्या वितरणाला सुरुवात करण्यात आली असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःची योग्य ती काळजी घेऊन काम करण्याची सूचना शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सर्वांना केली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Samagra-Shiksha-Abhiyan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाऊन 4 : राज्य शासनाची नियमावली जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdown4-State-Government-Rules-Announced</link>
            <description>मुंबई : सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन 4.0 सुरू आहे. पहिल्या तीन लॉकडाऊनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनसाठी मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहेत.रेड झोन वगळता इतर झोनमध्ये नव्या नियमावलीमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे.आज शासनाने काढलेल्या आदेशाशिवाय किंवा त्याच्या विपरित कोणतेही आदेश काढायचे असल्यास स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागणार आहे.स्थानिक प्रशासन राज्य पातळीवर काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी न करता आपल्या स्तरावर वेगळे आदेश आणि निर्णय घेत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होते.हा गोंधळ होऊ नये म्हणून आता कोणताही निर्णय घेताना मुख्य सचिवांच्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-19/mantralay.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन 4.0 सुरू आहे. पहिल्या तीन लॉकडाऊनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनसाठी मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहेत.रेड झोन वगळता इतर झोनमध्ये नव्या नियमावलीमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे.आज शासनाने काढलेल्या आदेशाशिवाय किंवा त्याच्या विपरित कोणतेही आदेश काढायचे असल्यास स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागणार आहे.स्थानिक प्रशासन राज्य पातळीवर काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी न करता आपल्या स्तरावर वेगळे आदेश आणि निर्णय घेत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होते.हा गोंधळ होऊ नये म्हणून आता कोणताही निर्णय घेताना मुख्य सचिवांच्या परवानगीचे बंधन घालण्यात आले आहे.- रात्रीची संचारबंदी- संध्याकाळी 7 ते सकाळी 7 सर्व सेवा बंद राहणार- अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बाहेर पडायला मज्जाव- 65 वर्षांवरील वृद्ध, गरोदर महिला, इतर आजार असलेल्या व्यक्ती, 10 वर्षांखालील मुलं यांनी घरीच थांबावे, वैद्यकीय कारणासाठीच घराबाहेर पडावे- राज्याची रेड झोन आणि बिगर रेड झोन अशी विभागणी- रेड झोनमध्ये मुंबई आणि एमएमआरमधील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महापालिका- उरलेले क्षेत्र बिगर रेड झोन क्षेत्र- कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी- कंटेन्मेंमट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद होणाररेड झोनमध्ये काय सुरू राहणार- अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने- इतर दुकानांना परवानगी, त्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार- स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारूची दुकाने सुरू करता येणार, दारूच्या होम डिलिव्हरी करता येणार- टॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहणार- चार चाकीमध्ये 1+ 2आणि दुचाकीवर एकालाच परवानगी- मॉल्स, परवानगी नसलेली दुकाने, परवानगी नसलेली इतर आस्थापने साफसफाईसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळात सुरू ठेवू शकतात- दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरू करण्याची परवानगी- विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी 5 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी- नॉन रेड झोनमध्ये काय नियम- स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहणार, पण सामुहिक जमावाला बंदी- आंतरजिल्हा बससेवा 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी- सर्व दुकाने आणि बाजारपेठा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सुरू राहणार, मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते-आज शासनाने काढलेल्या आदेशाशिवाय किंवा त्याच्या विपरित कोणतेही आदेश काढायचे असल्यास स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागणार- स्थानिक प्रशासन राज्य पातळीवर काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी न करता आपल्या स्तरावर वेगळे आदेश आणि निर्णय घेत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होते. हा गोंधळ होऊ नये म्हणून आता कोणताही निर्णय घेताना मुख्य सचिवांच्या परवानगीचे बंधन घालण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdown4-State-Government-Rules-Announced</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भूमिपुत्रांनो, ग्रीन झोनमधील उद्योगांमध्ये सामील व्हा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/join-the-industries-in-the-green-zone</link>
            <description>मुंबई : भूमिपुत्रांनो, ग्रीन झोनमधल्या उद्योगांमध्ये सामील व्हा, अशी साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी तरुण उद्योजकांना घातली आहे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी सहकार्य करा. तुमच्या सहकार्याने महाराष्ट्र पुन्हा पहिल्यासारखा होईल. मी माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करणार, या निश्चियाने बाहेर पडा. ग्रीन झोनमध्ये मजूर कमी पडल्यास त्याठिकाणी भूमिपुत्रांची गरज आहे. महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्यासाठी मी पुढाकार घेत आहे, हे तरुणांनी देश</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-19/uthakre19520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भूमिपुत्रांनो, ग्रीन झोनमधल्या उद्योगांमध्ये सामील व्हा, अशी साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी तरुण उद्योजकांना घातली आहे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी सहकार्य करा. तुमच्या सहकार्याने महाराष्ट्र पुन्हा पहिल्यासारखा होईल. मी माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करणार, या निश्चियाने बाहेर पडा. ग्रीन झोनमध्ये मजूर कमी पडल्यास त्याठिकाणी भूमिपुत्रांची गरज आहे. महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्यासाठी मी पुढाकार घेत आहे, हे तरुणांनी देशाला दाखवावे, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.लॉकडाऊनमुळे कामगार परराज्यात गेले आहेत. त्यामुळे आता भूमिपुत्रांनी ग्रीन झोनमध्ये आत्मनिश्चयाने बाहेर पडा आणि महाराष्ट्राला वाचवण्याचा निर्धार करा, असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन कालावधी 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन 4 ची सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील ग्रीन झोनमधील भूमिपुत्रांना महाराष्ट्रासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. आपल्यासमोर दोन मोठी आव्हाने आहेत. ग्रीन झोन कोरोना विरहित ठेवायचा आहे. तर दुसरं आव्हान म्हणजे रेड झोनला ग्रीन झोन करणे. ग्रीन झोमध्ये एकही रुग्ण वाढू द्यायचा नाही आणि रेड झोन ग्रीनमध्ये आणायचा आहे. प्रदुषण न करणाऱ्या उद्योगांना कोणतीही अट घालण्यात येणार नाही. तसेच नव्या उद्योजकांना भाडेतत्वावर जमीन देण्यात येणार असून त्यांच्यासाठी 40 हजार एकर जमीन राखीव ठेवण्यात येणार आहे.आपल्याला भरारी घ्यायची आहे. आपण ती नक्की घेऊ. आजपर्यंत आपण 50 हजार उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये साधारण पाच लाख कामगार काम करत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. मात्र, जर लॉकडाऊन केलं नसतं हे आकडे जास्त असते. युद्ध शस्त्राने लढतात, पण या युद्धात शस्त्र नाही, सोशल डिस्टन्सिंग हेच शस्त्र आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/join-the-industries-in-the-green-zone</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रासह अन्य राज्यातून येणाऱ्या नागरिकांना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रवेश रोखला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/CMKarnataka-barred-entry-to-citizens-from-Maharashtra-and-other-states</link>
            <description>मुंबई : भारतामध्ये आज (18 मे) पासून कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. दरम्यान काल केंद्रीय गृह खात्याने संचारबंदीच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देत आता राज्य सरकारला काही गोष्टींबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे.यामध्ये दोन राज्यांमध्ये वाहतूकीला परवानगी देताना दोन्ही राज्यांनी समन्वयाने हा निर्णय घेण्याचं म्हटलं आहे. त्यानुस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-18/karnatak.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भारतामध्ये आज (18 मे) पासून कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. दरम्यान काल केंद्रीय गृह खात्याने संचारबंदीच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देत आता राज्य सरकारला काही गोष्टींबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे.यामध्ये दोन राज्यांमध्ये वाहतूकीला परवानगी देताना दोन्ही राज्यांनी समन्वयाने हा निर्णय घेण्याचं म्हटलं आहे. त्यानुसार आज कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री बी.एस. येदुईरप्पा यांनी लॉकडाऊन 4 च्या नियमावलीची घोषणा करताना महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू मधून नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही बंदी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान लॉकडाऊन 4 मध्ये कर्नाटकात त्यांनी राज्यांतर्गत वाहतुकीला आणि उद्योग धंद्यांना परवानगी दिली आहे.भारतामध्ये 31 मे पर्यंत चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन असेल. या लॉकडाऊनमध्ये वाहतुकीला महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडूमधून नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे स्थलांतरित मजुरांना 31 मे पर्यंत कर्नाटकात प्रवेश मिळणं कठीण झालं आहे. दरम्यान महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागावर अनेक मजूर, नागरिक अडकल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून बघायला मिळालं आहे.आज लॉकडाऊन 4 च्या पहिल्याच दिवशी घोषणा करताना त्यांनी रेड झोन वगळता इतर भागात आर्थिक व्यवहारांना मुभा असेल असं म्हटलं आहे. दरम्यान 24 मार्चपासून सुरू असलेला भारतव्यापी लॉकडाऊन आता चौथ्यांदा वाढवण्यात आला आहे. आज 18 मे पासून पुढील 14 दिवस म्हणजे 31 मे पर्यंत भारत लॉकडाऊन असेल. सध्या देशात कोरोनाबाधितांचा आकदा 96 हजारांच्या पार गेला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/CMKarnataka-barred-entry-to-citizens-from-Maharashtra-and-other-states</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषदेच्या सदस्यत्त्वाची शपथ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Uddhav-Thackeray-took-oath-as-a-member-of-the-Legislative-Council</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवर आज शिक्कामोर्तब झाले आहे. विधिमंडळामध्ये आज उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्त्वाची शपथ घेतली आहे. आता ते पुढील सहा वर्षांसाठी आमदार राहणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आठ नवनिर्वाचित आमदारांचादेखील विधिमंडळात शपथविधी पार पडला आहे. विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी त्यांना शपथ </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-18/othtaking.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवर आज शिक्कामोर्तब झाले आहे. विधिमंडळामध्ये आज उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्त्वाची शपथ घेतली आहे. आता ते पुढील सहा वर्षांसाठी आमदार राहणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आठ नवनिर्वाचित आमदारांचादेखील विधिमंडळात शपथविधी पार पडला आहे. विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली आहे. यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. दरम्यान या शपथविधीनंतर शिवसेनेचे माजी खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या खासदारकीच्या राजीनाम्याचं खर्‍या अर्थाने चीज झालं, अशी भावना मीडियाशी बोलून दाखवली आहे.आज विधिमंडळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या डॉ. नीलम गोर्‍हे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे, काँग्रेस पक्षाचे राजीव राठोड तर भाजपाचे प्रवीण दटके, रमेश कराड, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर ह्या चार उमेदवारांचा समावेश आहे. सहा महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आज त्यांनी आमदारकीची शपथ घेत राज्यातील राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम दिला आहे.दरम्यान 28 नोव्हेंबर दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आता त्यांना पुढील सहा महिन्यात आमदारकी मिळवणं गरजेचे होतं. त्यासाठी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विधनपरिषद निवडणूक न घेता त्याच्या ऐवजी राज्यपाल नियुक्तीने त्यांची नेमणूक व्हावी असा प्रयत्न झाला होता. मात्र त्यामध्ये काही तांत्रिक चूका दाखवत नियुक्ती ऐवजी निवडणूक घेण्याचा निर्णय झाला. आणि ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश आलं आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Uddhav-Thackeray-took-oath-as-a-member-of-the-Legislative-Council</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रत्नाकर मतकरी यांचे निधन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Ratnakar-Matkari-passes-away</link>
            <description>मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी , आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-18/rmatkari.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी , आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे काल रात्री 11.30 वाजता देहावसान झाले. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज इस्पितळात चेक अप साठी ॲडमिट झाले असताना त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली, जी पाॅझिटीव असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच त्यांचे देहवासन झाले. मृत्यूसमयी ते 81वर्षांचे होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Ratnakar-Matkari-passes-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 18 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आठ नवनिर्वाचित आमदार घेणार आज शपथ! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Uddhav-Thackeray-will-take-oath-today</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आठ जणांची राज्याच्या विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आता आज (18 मे) दिवशी त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान नव्याने निवडून आलेले नऊ जण आज विधिमंडळामध्ये दुपारी 1 वाजता शपथ घेतील. दरम्यान यामध्ये शिवसेनेचे मुख</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-18/uthakte.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आठ जणांची राज्याच्या विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आता आज (18 मे) दिवशी त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान नव्याने निवडून आलेले नऊ जण आज विधिमंडळामध्ये दुपारी 1 वाजता शपथ घेतील. दरम्यान यामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि डॉ. निलम गोर्‍हे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे, कॉंग्रेस पक्षाचे राजीव राठोड तर भाजपाचे प्रवीण दटके, रमेश कराड, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर या चार जणांचा समावेश आहे.महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुका घेण्याबाबत दुमत होते. मात्र उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद अबाधित ठेवण्यासाठी त्यांची विधिमंडळात निवड होणे गरजेचे होते. दरम्यान आता त्यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आज ते आमदारकीची शपथ घेतील. दरम्यान महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूक ही 21 मे या दिवशी होणार असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं होतं. मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्यात सार्‍याच राजकीय पक्षांना यश आलं आहे. दरम्यान कॉंग्रेस पक्षाकडून एक उमेदवार मागे घेण्यात आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत सार्‍यांच्याच मनात धाकधूक होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Uddhav-Thackeray-will-take-oath-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 17 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन कायम! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdown-in-Maharashtra</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्रात उद्या, 18 मे पासून सुरु होणारे लॉकडाऊन हे 31 मे पर्यंत कायम असणार आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने सूचना जारी केली आहे. राज्यात सुरु असणाऱ्या कोरोना व्हायरस संकटकाळात खबरदारीचा पर्याय म्ह्णून हे लॉकडाऊन कायम ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून देशात लॉकडाऊन 4 सुरु होणार </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-17/lokdwnextend.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्रात उद्या, 18 मे पासून सुरु होणारे लॉकडाऊन हे 31 मे पर्यंत कायम असणार आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने सूचना जारी केली आहे. राज्यात सुरु असणाऱ्या कोरोना व्हायरस संकटकाळात खबरदारीचा पर्याय म्ह्णून हे लॉकडाऊन कायम ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून देशात लॉकडाऊन 4 सुरु होणार असल्याची घोषणा केली होती, मात्र हे लॉक डाऊन किती तारखेपर्यंत असेल याविषयी स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. लॉक डाऊन 3 चा आजचा शेवटचा दिवस असताना ही घोषणा करण्यात आली आहे. यानुसार 31 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉक डाऊनचे सर्व नियम लागू असतील. यावेळी ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये नियम शिथिल करण्यात येतील मात्र रेड आणि कंटेनमेंट झोन मध्ये कठोर नियम पाळावे लागणार आहेत. महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात 1606 नवीन कोरोना व्हायरस रुग्ण आणि 67 नवीन मृतांची नोंद झाली, ज्यानुसार राज्यातील संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 30,706 झाली आहे तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1135 झाली आहे. सध्या 22,479 सक्रीय रुग्ण असून, आज राज्यात 524 लोक बरे झाले असून, आतापर्यंत 7088 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मुख्यतः मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद हे जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत, मुंबईत आजवर कोरोनाचे 18,555 रुग्ण असून आतापर्यंत 696 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर पुणे आणि जवळील जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 4149 असून आजवर 212 मृत्यू झाले आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdown-in-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 17 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाऊन 4 मध्ये धार्मिक स्थळांसाठी राहतील ‘हे’ नियम ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/-rule-will-remain-for-religious-places</link>
            <description>मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांच्या लॉकडाऊनची संपूर्ण जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे. मुख्यमंत्री आपल्या राज्याबाबतचा निर्णय घेणार आहेत. तसेच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही प्रमाणात बदल करण्यात येणार आहे. ग्रीन, ऑरेंज झोनमधील काही नियम शिथिल करण्यात येणार आहेत. यावेळी धार्मिक स्थळांबाबत नवे नियम लागू करण्यात येणार आहे. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-17/dharmiksthale.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांच्या लॉकडाऊनची संपूर्ण जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे. मुख्यमंत्री आपल्या राज्याबाबतचा निर्णय घेणार आहेत. तसेच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही प्रमाणात बदल करण्यात येणार आहे. ग्रीन, ऑरेंज झोनमधील काही नियम शिथिल करण्यात येणार आहेत. यावेळी धार्मिक स्थळांबाबत नवे नियम लागू करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने मंदिर खुले करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु दर्शन घेण्यासाठी कडक नियम केले आहेत. त्यामुळे मंदिरातील परंपरा काही महिन्यासाठी बदलू शकते. आंध्र प्रदेशातील मंदिरात जाण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. तर कर्नाटकातील साडेतीन हजार मंदिरात चरणामृत, प्रसाद वर बंदी घालण्याचा विचार सरकार करत आहे. तिरूपती आणि श्रीशैलम मंदिरात व्यवस्थापनाने सोशल डिस्टन्सिंग संदर्भात सराव सुरू केला आहे.त्याशिवाय गुरूद्वारामध्ये लंगर आणि चर्च मधील संडे प्रेयर मध्ये काही बदल करत सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येणार आहे. केरळमध्ये चर्चमध्ये लग्नात जास्त लोकांना सहभागी होता येणार नाही.मंदिरांसाठी काय नियम?- मंदिरात २४ दिवसांपूर्वी ऑनलाईन परवानगी घ्यावी लागेल.- मॅसेजद्वारे श्रद्धाळूंना दर्शनाची वेळ कळविली जाईल. त्यानुसार टाईमस्लॉट तयार करण्यात येणार आहे.- श्रद्धाळूंना हार, फूल आणि प्रसाद आणता येणार नाही.- मंदिरातील पुजारी चरणामृत आणि प्रसाद देऊ शकत नाही. - एका तासात जास्तीत जास्त २५० श्रद्धाळू दर्शन घेऊ शकतात अशी मर्यादा ठेवण्यात आली आहे.- दर्शनाला जाताना आधार कार्ड न्यावं लागणार आहे.- गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार नाही. कारण गाभाऱ्यात जागा कमी असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग नियंमांचे पालन होणे शक्य नाही.- सकाळी ६ ते संध्याकाळी ६ दर्शन असेल.- पुजाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे आहे.- दर्शनासाठी लांब रांगा लावल्या जाणार नाही.- मंदिरात पालखी किंवा इतर वाहन नेण्यास मनाई. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/-rule-will-remain-for-religious-places</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 17 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'या' ३० शहरांमध्ये वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-prevalence-of-corona-is-increasing</link>
            <description>मुंबई : भारतात कोरोना पाय पसरत असला तरी 10 राज्यातील 30 शहरे अशी आहेत जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात 80% कोरोना संक्रमणाच्या बाबतीत या 30 शहरांचा परिणाम सर्वाधिक आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित शहरांबाबत अधिकाऱ्यांसोबत शनिवारी आरोग्य सचिवांनी बैठक घेतली. या बैठकीत संक्रमण रोखण्याबाबत महत्त्वाची विस्तृत अशी </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-17/coronacity.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भारतात कोरोना पाय पसरत असला तरी 10 राज्यातील 30 शहरे अशी आहेत जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात 80% कोरोना संक्रमणाच्या बाबतीत या 30 शहरांचा परिणाम सर्वाधिक आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित शहरांबाबत अधिकाऱ्यांसोबत शनिवारी आरोग्य सचिवांनी बैठक घेतली. या बैठकीत संक्रमण रोखण्याबाबत महत्त्वाची विस्तृत अशी चर्चा झाली. या बैठकीत आरोग्य सेक्रेटरी प्रीती सुदन यांच्यासह 30 शहरांचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि प्रधान सचिवदेखिल होते. देशातील सर्वात जास्त कोरोनाबाधित 10 राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंधप्रदेश, गुजरात आणि उडीसा यांचा समावेश आहे. या राज्यातील 30 शहरांमध्ये कंटेनमेंट झोनमधील डबलिंग रेट कसा रोखता येईल यावर चर्चा करण्यात आली. या शहरांमध्ये दाटीवाटीची लोकवस्ती असून आरोग्य सुविधा मर्यादित आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही. महिलांसमोर अनेक समस्या आहेत. देशभरात आतापर्यंत 30150 रूग्ण ठणठणीत बरे झाले आहे. गेल्या 24 तासांत 2333 रूग्ण बरे झाले आहेत. एका दिवसांत बरे होणाऱ्या रूग्णांचा आकडा वाढला आहे. देशात एकूण 85940 रूग्ण आढळले असून 24 तासांत 3970 रुग्ण समोर आले आहेत. 1606 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर काल एका दिवसांत 67 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1135 जणांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात 524 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत राज्यात एकूण सात हजार 88 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 30706 इतकी झाली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-prevalence-of-corona-is-increasing</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिवसभरात राज्यातील ५,४३४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Home-delivery-of-liquor</link>
            <description>मुंबई : गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून आजपासून सकाळी 10 वाजल्यानंतर घरपोच मद्यसेवा सुरू करण्यात आली. आज दिवसभरात राज्यातील 5435 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री देण्यात आली आहे. यापैकी नागपूर आणि लातूर येथील 4875 ग्राहक असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्य शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 139 अन्वये विशेष अधिकारात घरपोच मद्यसेवा देण्याबाबतचा आदेश 11 मे 2020 रोजी निर्गमित केला आहे.या आदेशाबाबत क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांना याबाबत करावयाच्या क</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-15/daru.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून आजपासून सकाळी 10 वाजल्यानंतर घरपोच मद्यसेवा सुरू करण्यात आली. आज दिवसभरात राज्यातील 5435 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री देण्यात आली आहे. यापैकी नागपूर आणि लातूर येथील 4875 ग्राहक असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्य शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 139 अन्वये विशेष अधिकारात घरपोच मद्यसेवा देण्याबाबतचा आदेश 11 मे 2020 रोजी निर्गमित केला आहे.या आदेशाबाबत क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांना याबाबत करावयाच्या कारावाईबाबत आदेश देण्यात आले आहेत. घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यात ( 3 कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्हयांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्हयांमध्ये मद्य विक्री बंद आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 4,597 अनुज्ञप्ती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्यात 24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. काल दि.14 मे, 2020 रोजी राज्यात 84 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 45 आरोपींना अटक करण्यात आली असून 22 लाख 62 हजार रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. 24 मार्च, 2020 पासुन दि.14 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 5,489 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,457 आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर 554 वाहने जप्त करण्यात आली असून रु.14.93 कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक - 18008333333 व्हाट्सअँप क्रमांक – 8422001133 हा असून हा ई-मेल - commstateexcise@gmail.com आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Home-delivery-of-liquor</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोरोना : लॉकडाऊन 4 तयारी जोमात सुरू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/LockdownPreparations-in-full-swing</link>
            <description>नवी दिल्ली : देश हा लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सध्या सुरु असणारा टाळेबंदीचा तिसरा टप्पा हा अवघ्या काही दिवसांतच संपून औपचारिकरित्या देश या नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. १८ मे पासून सुरु होणारा चौथा लॉकडाऊन हा काही अंशी वेगळ्या स्वरुपाचा असेल. चौथ्या टप्प्यात शक्य त्या क्षेत्रांतील व्यवहार सामान्य रितिने .कार्यान्वित ठेवण्याकडे शासनाचा कल असेल. शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचे निर्बंध शिथिल करण्याकडेच सरकारचा कल असेल अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. कोरोनाचा धोका कमी असणाऱ्या भागांमध्ये वाहतुकीचे नियम बदलले जाऊ शकतात. ज्यासाठी अनेक राज्य तयारही होत आहेत. कशी सुरू आहे लॉकडाऊन 4 ची तयारी लॉकडाऊनच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-15/lockdwnbarigate.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली : देश हा लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सध्या सुरु असणारा टाळेबंदीचा तिसरा टप्पा हा अवघ्या काही दिवसांतच संपून औपचारिकरित्या देश या नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. १८ मे पासून सुरु होणारा चौथा लॉकडाऊन हा काही अंशी वेगळ्या स्वरुपाचा असेल. चौथ्या टप्प्यात शक्य त्या क्षेत्रांतील व्यवहार सामान्य रितिने .कार्यान्वित ठेवण्याकडे शासनाचा कल असेल. शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचे निर्बंध शिथिल करण्याकडेच सरकारचा कल असेल अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. कोरोनाचा धोका कमी असणाऱ्या भागांमध्ये वाहतुकीचे नियम बदलले जाऊ शकतात. ज्यासाठी अनेक राज्य तयारही होत आहेत. कशी सुरू आहे लॉकडाऊन 4 ची तयारी लॉकडाऊनच्या पहिल्या दोन सत्रांमध्ये निर्बंध लावण्यात आलेले काही उद्योग आणि व्यवसाय अर्थव्यवस्थेची गरज पाहता या चौथ्या टप्प्यात पुन्हा सुरु करण्यासाठी आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात आणि दिल्लीतील प्रशासन आग्रही आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना नागरिकांशी मिळालेल्या पर्यायांनुसार कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी सामाजिकत कामांमध्ये लॉकडाऊन शिथिल करणार असल्याचा मनसुबा व्यक्त केला. दिल्लीतील नागरिकांकडून लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. केरळमध्ये सर्वाधिक आर्थिक फायदा हा पर्यटन क्षेत्रातून येतो. परिणामी या राज्याकडून स्थानिक रेल्वे सेवा, प्रादेशिक विमानसेवा, हॉटेल, उपहारगृहं पुन्हा सुरु करण्याचा आग्रह करण्यात येत आहे. भारतातील कोरोनाचे पहिले तीन रुग्ण केरळमध्येच आढळले होते, ही बाब लक्षात घेणंही तितकंच महत्त्वाचं. सध्याच्या घडीला देशात कोरोनामुळं तणावाची परिस्थिती असताना केरळमध्ये मात्र कोरोनावर काही अंशी नियंत्रण मिळवण्यात स्थानिक प्रशासनाला यश आल्याचं कळत आहे. कर्नाटकातही उपहारगृह, हॉटेल, व्यायामशाळा यासोबत काही सार्वजनिक ठिकाणी चालणारं कामकाजही पुन्हा सुरु करण्याचा आग्रह करण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी ९५९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार येथे १५१८ जण क्वारंटाईन असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळं आता कर्नाटकमध्ये लॉकडाऊन किती शिथिल करण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. तामिळनाडूतूनही असाच सूर आळवण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोन वगळता इतर सर्वच ठिकाणी चालणाऱ्या आर्थिक व्यवसाहारांना पुन्हा सुरु करण्यासाठीचा सूर येथे आळवला जात आहे. पण, गेल्या काही दिवसांत तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आता इथे लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत नेमका कोणता निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान, काही राज्यांनी कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात यश संपादन केलं. तर, बहुतांश ठिकाणी मात्र ल़ॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला गेला. त्यामुळं आता चौथ्या टप्प्यात लॉकडाऊवन शिथिल करण्यासाठी आग्रही असणारी ही राज्य कितपट यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/LockdownPreparations-in-full-swing</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 15 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाऊन : मुख्यमंत्र्यांचा आढावा, शरद पवारांची उपस्थिती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdowncmsreview</link>
            <description>मुंबई : लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याचे पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 17 मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असून केंद्र शासन कशा स्वरूपात लॉकडाऊनचा चौथा टप्पा ठरविते ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. मात्र राज्याला ज्या महत्त्वपूर्ण सूचना करायच्या आहेत त्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-15/cmreview15520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याचे पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 17 मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असून केंद्र शासन कशा स्वरूपात लॉकडाऊनचा चौथा टप्पा ठरविते ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. मात्र राज्याला ज्या महत्त्वपूर्ण सूचना करायच्या आहेत त्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. गेल्या सुमारे 55 दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनचा बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला. राज्यातील आरोग्य स्थिती, वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशा रीतीने मुकाबला करीत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांचे त्यांच्या राज्यात ने-आण करण्याची व्यवस्था, त्यातील येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली. राज्यात 20 एप्रिलनंतर ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग- व्यवसायांना सुरु करण्यात आले होते. ६५ हजार उद्योगांना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून ३५ हजार उद्योग सुरु झाले आहेत तसेच नऊ लाख कामगार रुजू झाल्याचेही सांगण्यात आले. परराज्यातील मजुरांना पाठविण्याचे काम सुरु असून पश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वे पाठविणे सुरु आहे. उद्योग सुरु झाल्याने औद्योगिक घटकाकडून विजेचा वापर 50 टक्केपर्यंत वाढला गेला आहे. तसेच परराज्यातील कामगार परत गेल्याने उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरो कार्यरत करण्यात आला आहे, अशी माहितीही देण्यात आली. आरोग्य व्यवस्थेचा आढावा, वैद्यकीय उपकरणांची गरज तसेच रिक्त पदे भरणे यावरही चर्चा झाली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील कोणत्या भागात शिथिलता आणायची, रेड झोन्स, कंटेनमेंट झोन्समध्ये बंधने कशा रीतीने पाळायची यावरही चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून राज्य सरकारने कशी वेगाने पावले उचलली तसेच त्याचे सकारात्मक परिणाम काय दिसले ते सांगितले. जिल्ह्यांच्या सीमा न उघडता मर्यादित स्वरूपात आणि पुरेशी काळजी घेऊनच पुढील नियोजन करावे लागेल असे त्यांनी सांगितले. संकट अजून टळलेले नाही. डॉक्टर्सच्या टास्क फोर्सची मदत आपण घेतो आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. लॉकडाऊनमुळे राज्यातील साखर उद्योगासंमोर आव्हान उभे ठाकले आहे. याबाबत आपण पंतप्रधानांना पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केल्याची माहितीही शरद पवार यांनी दिली. केंद्र सरकारने जे पॅकेज दिले आहे त्याची राज्यात अंमलबजावणी कशी करायची तसेच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात एकीकडे वैद्यकीय संकट कसे रोखायचे व दुसरीकडे आर्थिक आघाडीवर ठामपणे कसे उभे राहायचे यासाठी तज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालावरही चर्चा झाली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Lockdowncmsreview</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 14 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेवर नऊ उमेदवारांची बिनविरोध निवड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Unopposed-selection</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत 13 पैकी चार उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केले आहे. सोमवारी ते सदस्यत्वाची श</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-14/uthakte.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत 13 पैकी चार उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केले आहे. सोमवारी ते सदस्यत्वाची शपथ घेतील.विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण नऊ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी दाखल 14 उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिनांक होता. 13 उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भारतीय जनता पार्टी), संदीप सुरेश लेले (भारतीय जनता पार्टी), किरण जगन्नाथ पावसकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), शिवाजीराव यशवंत गर्जे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) या चार उमेदवारांनी 12 मे रोजी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले.गोपीचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी), प्रवीण प्रभाकरराव दटके (भारतीय जनता पार्टी), रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भारतीय जनता पार्टी), रमेश काशिराम कराड (भारतीय जनता पार्टी), उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत जयवंतराव शिंदे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), अमोल रामकृष्ण मिटकरी (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी). राजेश धोंडीराम राठोड (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांची विधानपरिषदेवर निवड झाली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Unopposed-selection</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 14 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Decision-to-extend-lockdown-in-Maharashtra</link>
            <description>मुंबई : कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. राज्यात लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढविण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात येऊ शकतो. तर 17 मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात येन्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढणारा आकडा लक्षात घे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-14/lockdownincreasee.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. राज्यात लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढविण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात येऊ शकतो. तर 17 मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात येन्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढणारा आकडा लक्षात घेता महाराष्ट्रातील लॉकडाऊन सरकार 31 मे पर्यंत वाढवणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. 17 मे नंतर लॉकडाऊनच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक सुरु होती. अर्थचक्र सुरु रहावं यासाठी राज्यातील आणखी किती उद्योग सुरु करता येतील याचा आढावा बैठकीत घेण्यात आला.राज्यात 22 मार्च रोजी पहिला लॉकडाऊनचा टप्पा घोषित करण्यात आला. हा पहिला टप्पा 14 एप्रिलला संपला, दुसरा टप्पा 14 एप्रिल ते 3 मे असा होता, तर सध्या सुरू असलेले लॉकडाऊन 3 मे रोजी सुरू झाले असून त्याचा कालावधी 17 मे पर्यंत आहे. 17 मे नंतर लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आढावा घेऊन निर्णय घ्यावा अशा सूचना पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केल्या होत्या. त्यानुसार निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या मंत्र्याची सलग दोन दिवस बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन 17 मे नंतर 31 मे पर्यंत वाढवण्याबाबत चर्चा झाली. लवकरच सरकार याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करणार आहे. मात्र हा लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरू राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियम टाकून काही उद्योगधंदे सुरू केले आहेत. आणखी काही उद्योगधंदे सुरू करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर काही व्यवहार सुरू करण्याची घोषणाही लॉकडाऊन वाढवताना केली जाऊ शकते. ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Decision-to-extend-lockdown-in-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 14 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्र पोलिस दलातील 1001 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-infection-in-Maharashtra-Police-Force</link>
            <description>मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर पोलिस दलातील कर्मचारी अहोरात्र गस्त घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्र पोलिस दलातील एकूण 1001 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे आठ पोलिस कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याची माह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-14/police-corona.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर पोलिस दलातील कर्मचारी अहोरात्र गस्त घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्र पोलिस दलातील एकूण 1001 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे आठ पोलिस कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे.महाराष्ट्र पोलिस दलातील एक हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यापैकी 851 अॅक्टिव्ह रुग्ण, 142 जणांची प्रकृती सुधारली आणि आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पोलिसांवर हल्ले केल्याची 218 प्रकरणे लॉकडाउनच्या काळात समोर आली आहेत. आतापर्यंत 770 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे. यापूर्वी सु्द्धा महाराष्ट्र सरकारने पोलिस, डॉक्टरांवर हल्ले केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या होत्या. तरीही पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे.दरम्यान, महाराष्ट्र पोलिस दलातील 55 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करु नये असे सांगितले आहे. तसेच पोलिसांकडून कंन्टेंटमेंट झोन आणि रेड झोन येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 25 हजारांच्या पार गेला असून 19822 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Corona-infection-in-Maharashtra-Police-Force</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लॉकडाऊनमध्ये राज्यातील 'इतक्या' कंपन्यांना उद्योग सुरू करण्यास परवानगी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-lockdown-allowedso-many-companies</link>
            <description>मुंबई : राज्यातील उद्योगचक्र पूर्वपदावर येत असून सद्यस्थिती ६५ हजार उद्योगांना उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली असून त्यापैकी ३५ हजार उद्योगांनी उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. त्यात सुमारे नऊ लाख कामगार रुजू झाले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.दरम्यान, विदेश गुंतवणुकदारांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी उद्योग विभा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-13/industry13520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यातील उद्योगचक्र पूर्वपदावर येत असून सद्यस्थिती ६५ हजार उद्योगांना उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली असून त्यापैकी ३५ हजार उद्योगांनी उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. त्यात सुमारे नऊ लाख कामगार रुजू झाले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.दरम्यान, विदेश गुंतवणुकदारांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी उद्योग विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स तयार केला आहे. अमेरिका, जपान, तैवान, जर्मनी, जपान, इंग्लड आदी देशांच्या प्रतिनिधींसोबत अधिकारी वाटाघाटी करत आहेत. एमआयडीसीने विदेश गुंतवणुकदारांसाठी राज्याच्या विविध भागात सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे. या शिवाय उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना दिला जाणार आहे. यामुळे उद्योग झटपट सुरू होतील. एकदा उद्योग सुरू झाल्यानंतर पुढील दोन वर्षांत उर्वरित परवाने घ्यावेत, असेही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.आगामी काळात देश विदेशातील फार्मा कंपन्या राज्यात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे औद्योगिक धोरणात फार्मा क्षेत्रासाठी विशेष धोरण तयार केले जाणार आहे.उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होई नये, म्हणून उद्योग, कामगार व कौशल्ये विकास विभागाच्यावतीने कामगार ब्यूरोची स्थापना केली जाणार आहे. अवघ्या सात दिवसांत कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योगांची गरज पुरविली जाणार आहे. यामुळे उद्योगांना कुशल, अकूशल मजुर, कामगार मोठ्या संख्येने उपलब्ध होतील.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योगधंदे, कंपन्या, व्यापर बंद करण्यात आले. उद्योगधंदे बंद करण्यात आल्यामुळे अनेक कामगारांचेही हाल झाले तसेच सरकारलाही महसूलचा तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर आता राज्य आणि केंद्र सरकारनेही लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही शिथिलता आणत ग्रीन झोनमधील व्यापार, उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-lockdown-allowedso-many-companies</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तीन मोठे नेते पक्ष सोडणार : चंद्रकांतदादा यांची माहिती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Three-big-leaders-will-leave-the-party</link>
            <description>मुंबई: विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानं भाजपावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी पक्षावर जोरदार निशाणा साधला. यानंतर आता खडसेंच्या आरोपांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्तुतर दिलं आहे. खडसेंना गळाला लावायचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसचा पाटील यांनी समाचार घेतला. काँग्रेसला राज्यासह देशात कोणतंही भवितव्य नाही. कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर काँग्रेसचे तीन बडे नेते पक्ष सोडणार असल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला आहे. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं भाजपावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंना स्वत:कडे खेचण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. खडसे काँग्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-13/cpatil13520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानं भाजपावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी पक्षावर जोरदार निशाणा साधला. यानंतर आता खडसेंच्या आरोपांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्तुतर दिलं आहे. खडसेंना गळाला लावायचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसचा पाटील यांनी समाचार घेतला. काँग्रेसला राज्यासह देशात कोणतंही भवितव्य नाही. कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर काँग्रेसचे तीन बडे नेते पक्ष सोडणार असल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला आहे. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं भाजपावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंना स्वत:कडे खेचण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. खडसे काँग्रेसमध्ये आले, तर त्यांचं स्वागतच आहे, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यावर थोरात यांनी आधी स्वत:चा पक्ष सांभाळावा, असा खोचक सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. तुम्ही राजघराणातल्या ज्योतिरादित्य सिंधियांना सांभाळू शकला नाहीत, याची आठवण त्यांनी करून दिली. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं भाजपावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंना स्वत:कडे खेचण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. खडसे काँग्रेसमध्ये आले, तर त्यांचं स्वागतच आहे, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यावर थोरात यांनी आधी स्वत:चा पक्ष सांभाळावा, असा खोचक सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. तुम्ही राजघराणातल्या ज्योतिरादित्य सिंधियांना सांभाळू शकला नाहीत, याची आठवण त्यांनी करून दिली. चंद्रकांत पाटील एबीपी माझासोबत बोलत होते.कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर काँग्रेसचे तीन मोठे नेते पक्ष सोडणार असल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला. दोन तरुण आणि एक वरिष्ठ नेता काँग्रेसला रामराम करणार असल्याचं पाटील म्हणाले. मात्र अज्ञानात सुख असतं असं म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणं टाळलं. काँग्रेस राज्यातल्या सरकारमध्ये आहे. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पक्ष कुठेच दिसत नाही. केवळ आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधतात. त्यातही टोपे सध्या बोलतच नाहीत, तर मुख्यमंत्री फक्त घरूनच बोलतात. या सगळ्यात काँग्रेस कुठे आहे, असा सवाल पाटील यांनी विचारला.विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी काँग्रेस आग्रही होती. मात्र उद्धव ठाकरेंनी दम देताच काँग्रेसनं लगेच एक जागा सोडली. विधान परिषद निवडणुकीत दुसरी जागा मिळवू न शकणारा पक्ष खडसेंना काय देणार, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. कोरोनाचं संकट गेल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठे भूकंप होणार आहेत. देशात तीन, तर राज्यात असंख्य भूकंप होणार आहेत. थोरात यांनी यावर काम करावं, असं पाटील म्हणाले. खडसेंना सांभाळणं सोपं नसल्याचंदेखील पाटील यांनी म्हटलं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Three-big-leaders-will-leave-the-party</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पंतप्रधानांच्या आर्थिक पॅकेज घोषणेनंतर शेअर बाजार वधारला...! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Stock-market-rises-after-PMs-financial-package-announcement</link>
            <description>मुंबई : कोरोनाच्या संकटाने जगभरातील अनेक विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्का दिला आहे. त्याला भारत देशही अपवाद नव्हता. मंगळवारी अर्थव्यवस्थेला चालना देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताच आज मुंबई शेअर बाजरातही तेजी पहायला मिळत आहे. सकाळी 9 च्या सुमारास सेन्सेक्स प्री ओपन सेशन दरम्यान सुमारे 1600 अंकांनी वधारलेला पहायला </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2020-05-13/share-market.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाच्या संकटाने जगभरातील अनेक विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्का दिला आहे. त्याला भारत देशही अपवाद नव्हता. मंगळवारी अर्थव्यवस्थेला चालना देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताच आज मुंबई शेअर बाजरातही तेजी पहायला मिळत आहे. सकाळी 9 च्या सुमारास सेन्सेक्स प्री ओपन सेशन दरम्यान सुमारे 1600 अंकांनी वधारलेला पहायला मिळाला तर निफ्टीमध्येही तेजी होती. मुंबई शेअर बाजरात सेन्सेक्स, निफ्टी हिरव्या निशाणावर उघडल्याने गुंतवणूकदारांसाठी हा मोठा दिलासा होता.काल बाजार बंद झाल्याच्या तुलनेत आज सेन्सेक्स सकाळी वधारून 32,841.87 पर्यंत पोहचलेला पहायला मिळाला तर निफ्टीदेखिल 9,584.20 पर्यंत पहायला मिळाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये व्होडाफोन आयडिया, आयसीआयसीआय बँक, बीएचईएल हे मोस्ट अ‍ॅक्टिव्ह स्टॉक पहायला मिळाले. दरम्यान काल रात्री भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्यांसह उद्योग जगताला दिलासा देत आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. आता 'लोकल'बद्दल 'व्होकल' होण्याची वेळ आली आहे. यासाठी आर्थिक तरतूद म्हणून भारत सरकारने कोरोना व्हायरसच्या जागतिक महामारीत आर्थिक चक्र वेगाने फिरवण्यासाठी सुमारे 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. थोड्याच वेळात अर्थमंत्रालयाकडून त्यामधील तरतुदींची माहिती दिली जाईल.आज सेंसेक्स, निफ्टीमध्ये सुमारे 4% वाढ पहायला मिळाली आहे. मागील दोन दिवस सेंसेक्स आणि निफ्टी दोन्हींमध्ये बाजराला मोठं नुकसान सोसावं लागलं होतं. आज सुमारे 30 पैकी 27 सेन्सेक्सचे स्टॉक्स हे दिलासादायक स्थितीत पहायला आहेत. तर निफ्टी आयटी आणिनिफ्टी फार्मा इंडिसेस वगळता सारे उत्तम स्थितीत ट्रेडिंग करत होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Stock-market-rises-after-PMs-financial-package-announcement</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 13 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तरीही जिल्ह्यांच्या सीमा सरसकट खुल्या होणार नाहीत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/district-boundaries-will-not-be-open</link>
            <description>मुंबई : लॉकडाऊन शिथील झाला तरी जिल्ह्यांच्या सीमा सरसकट खुल्या होणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना स्पष्टपणे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-13/uthakre13520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : लॉकडाऊन शिथील झाला तरी जिल्ह्यांच्या सीमा सरसकट खुल्या होणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना स्पष्टपणे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना व्हायरस नियंत्रण, उपाययोजना आणि लॉकडाऊन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली.या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आरोग्य व आर्थिक आणीबाणी निर्माण होणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय सुरु करावे लागत आहेत. मात्र, ज्या क्षेत्रात ते सुरु होत आहेत तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल. ग्रीन झोनमध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली आहे पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना केली.दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी या वेळी माहिती दिली की, राजधानी एक्स्प्रेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. दिल्ली-मुंबई रेल्वे सुरु होत आहे. आपण मजुरांची नावे नोंदवून दुसऱ्या राज्यात पाठवत आहोत. एक्स्प्रेसमधून कोण प्रवासी येत आहेत त्याविषयी माहिती महाराष्ट्राला मिळावी म्हणजे काळजी घेता येईल, असे आम्ही रेल्वेला कळविले आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/district-boundaries-will-not-be-open</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 12 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विधानपरिषद निवडणूक  १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Legislative-Council-Election-Nomination-papers-of-13-candidates-are-valid</link>
            <description>मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छानणी आज झाली. यामध्ये १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-12/vidhansabha12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छानणी आज झाली. यामध्ये १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण नऊ जागांसाठी येत्या २१ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी एकूण १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले होते.नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे :-गोपीचंद कुंडलिक पडळकर (भा.ज.पा.), प्रवीण प्रभाकरराव दटके (भा.ज.पा.), रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भा.ज.पा.), डॉ. अजित माधवराव गोपचडे (भा.ज.पा), संदीप सुरेश लेले (भा.ज.पा.), रमेश काशिराम कराड (भा.ज.पा.).उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना).शशिकांत जयवंतराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), अमोल रामकृष्ण मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी).श्री. राजेश धोंडीराम राठोड (भा.रा.काँ.). नामनिर्देशनपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे :-श्री. राठोड शेहबाज अलाउद्दीन (अपक्ष).नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत दि. १४ मे २०२० आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Legislative-Council-Election-Nomination-papers-of-13-candidates-are-valid</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 12 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात एकाच दिवशी 587 रुग्ण बरे होऊन घरी परतले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Inasingledayinthestate587patientsrecovered-</link>
            <description>मुंबई : सध्या कोरोना विषाणूबाबत संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राची स्थिती फार गंभीर आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे नवे 1230 रुग्ण आढळून आल्याने, आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 23,401 वर पोहचला आहे. यामधली दिलासादायक बातमी म्हणजे कालच्या एका दिवसात कोरोनावर मात केलेल्या 587 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशाप्रकारे एकाच दिवशी कोरोना विषाणूचे 587 रुग्ण बरे होऊन घरी सोडल्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-12/drclaping12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सध्या कोरोना विषाणूबाबत संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राची स्थिती फार गंभीर आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे नवे 1230 रुग्ण आढळून आल्याने, आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 23,401 वर पोहचला आहे. यामधली दिलासादायक बातमी म्हणजे कालच्या एका दिवसात कोरोनावर मात केलेल्या 587 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशाप्रकारे एकाच दिवशी कोरोना विषाणूचे 587 रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची ही विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावावर झाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.महाराष्ट्रामध्ये मुंबई व पुणे या ठिकाणी कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबईमधील झोपडपट्टी भागातील रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे बरे झालेल्या लोकांच्या संख्येमध्येही वाढ झाली आहे. अशा प्रकारे आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे रुग्णांसोबतच नातेवाईकांनाही दिलासा मिळाला आहे. आजच्या ‘जागतिक परिचारिका दिना’च्या पूर्वसंध्येला एवढ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची भेट राज्याला मिळाली आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. 11 मे रोजी मुंबई महापालिका क्षेत्रातील 55, ठाणे क्षेत्रातील 209, रायगड क्षेत्रातील 53 असे मुंबई मंडळात एकूण 321 रुग्णांना घरी सोडले. आतापर्यंत एकूण 3160 रुग्णांना सोडण्यात आले आहे. पुणे मंडळात एकूण 1146 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. नाशिक मंडळात आतापर्यंत एकूण 134 रुग्णांना, कोल्हापूर मंडळात आतापर्यंत एकूण 42 रुग्णांना, औरंगाबाद मंडळात एकूण 117, लातूर मंडळात एकूण 12, अकोला मंडळात एकूण 101 तर नागपूर मंडळात आतापर्यंत एकूण 74 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशा प्रकारे आतापर्यंत राज्यात एकूण 4786 रुग्ण बरे होऊन त्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Inasingledayinthestate587patientsrecovered-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 12 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आता दारु मिळणार घरपोच!  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Get-alcohol-now</link>
            <description>मुंबई : देशातील कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये, काही प्रमाणात व्यवसाय आणि उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी दिली गेली. आता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत दारूची होम डिलीव्हरी केली जाणार असल्याचे सांगितले आहे. कोरोना विषाणूच्या लॉकडाऊन दरम्यान 14 मेपासून महाराष्ट्र सरकार मद्यपान करणार्‍यांना दिलासा देत दारूची घरपोच डिलिव्हरी सुरु करत आहे. मात्र यासाठी राज्य उत्पादन शुल्क </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-12/wineshop12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : देशातील कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये, काही प्रमाणात व्यवसाय आणि उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी दिली गेली. आता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत दारूची होम डिलीव्हरी केली जाणार असल्याचे सांगितले आहे. कोरोना विषाणूच्या लॉकडाऊन दरम्यान 14 मेपासून महाराष्ट्र सरकार मद्यपान करणार्‍यांना दिलासा देत दारूची घरपोच डिलिव्हरी सुरु करत आहे. मात्र यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही अटी घातल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी दारूच्या दुकानांना परवानगी होती फक्त अशाच ठिकाणी दारूची होम डिलिव्हरी केली जाणार आहे.याआधी केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारने दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र त्यावेळी दारूच्या दुकानांसमोर मद्यप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी काही ठिकाणी सामाजिक अंतर पाळले गेले नसल्यचिएहि आढळले. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात दारूची घरपोच डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.अशी असेल नियमावली –- फक्त अधिकृत परवाना असणाऱ्या मद्य दुकानांनाच, त्यांच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात ही होम डिलिव्हरी करता येणार आहे.- डिलिव्हरी बॉयला मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक असणार आहे.- होम डिलिव्हरी केवळ लॉकडाऊन काळातच वैध राहणार आहे.- दारु पिण्याचा परवानाधारकाने दारू मागविल्यास, त्याला त्याच्या अधिकृत पत्त्यावरच दारू पोहोचती करावी लागणार आहे.लॉकडाऊनमुळे गेले कित्येक दिवस राज्यातील व्यवहार थांबले आहेत. यामुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने दारुची दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. अगदी रेड झोनमधील दुकानेही उघडण्याची परवानगी होती. मात्र यामुळे मुंबई आमि पुण्यासारख्या शहरांमध्ये दारु खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. राज्यात सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सरकारने ताबडतोब ही दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होती. त्यानंतर आता सरकारने दारूची घरपोच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Get-alcohol-now</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 12 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जागतिक परिचारिका दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-Chief-Minister-on-the-occasion-of-World-NurseDay</link>
            <description>मुंबई, दि. 12: कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, प्रसंगी डॉक्टरांच्याही एक पाऊल पुढे जावून जोखीम पत्करुन रुग्णांची सेवासुश्रूषा करणाऱ्या 'परिचारिका’ भगिनींच्या सेवाकार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक ‘परिचारिका’ दिनानिमित्त समस्त परिचारक बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.जागतिक ‘परिचारिका’दिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, मानवतेच्या कल्याणात रुग्णसेवेचं स्थान </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-12/ajitp12520.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई, दि. 12: कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, प्रसंगी डॉक्टरांच्याही एक पाऊल पुढे जावून जोखीम पत्करुन रुग्णांची सेवासुश्रूषा करणाऱ्या 'परिचारिका’ भगिनींच्या सेवाकार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक ‘परिचारिका’ दिनानिमित्त समस्त परिचारक बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.जागतिक ‘परिचारिका’दिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, मानवतेच्या कल्याणात रुग्णसेवेचं स्थान सर्वोच्च आहे. जगभरातल्या परिचारिकांनी त्यांच्या सेवाकार्यातून मानवतेची अखंड सेवा केली आहे. परिचारक बंधु-भगिनींना समाजात स्नेहाचं, आदराचं स्थान लाभत आलं आहे. आज जगावर कोरोनाचं संकट असताना असंख्य परिचारिका भगिनी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. उपचारांच्या बरोबरीनं रुग्णांना धीर, विश्वास, आत्मबळ देत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत याच परिचारिकांची भूमिका मुख्य असून या लढाईत त्याच मुख्य सैनिक आहेत. स्वत:च्या जीवाची जोखीम पत्करुन, कुटुंबाचा विचार बाजूला ठेवून असंख्य परिचारिका भगिनी आज दिवसरात्र रुग्णसेवा करीत आहेत. शहरी, ग्रामीण, दुर्गम भागात कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास शब्द अपूरे आहेत, अशा भावना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या 'कोरोना'वर सध्यातरी कोणतेही हमखास औषध नसल्यानं रुग्णांची योग्य काळजी आणि शुश्रूषा हीच आरोग्य संजीवनी ठरत आहे. हे काम परिचारिका भगिनी अत्यंत सेवाभावानं, तन्मयतेने करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील 'कोरोना'बाधित रुग्णांचं कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत समस्त परिचारक बंधु-भगिनींचं हे योगदान कोणीही विसरू शकणार नाही. साथीचे आजार, इतर दुर्धर आजार, सध्याचं कोरोनाचं संकट अशा अनेक संकटांचा सामना या परिचारिका भगिनी करीत असतात. त्यांच्या सेवाकार्याची नोंद घेऊन त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांचं मनोबल वाढवणं, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे आपले कर्तव्य आहे. कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणार असून या विजयात परिचारिकांचा वाटा सर्वात मोठा असेल, त्यांच्या कार्याची नोंद सुवर्णाक्षरांनी होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-Chief-Minister-on-the-occasion-of-World-NurseDay</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 11 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखल केला अर्ज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-Uddhav-Thackeray-has-filed-an-application-for-the-Legislative-Council-elections</link>
            <description>मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल केला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी हा अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात येऊन विधान परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. विधीमंडळाचे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-11/_87a4ec96-9358-11ea-9070-932bbf5d90a5.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल केला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी हा अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात येऊन विधान परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सोपवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही होत्या. तसंच आदित्य ठाकरेही होते.विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे ५ तर भाजपाचे ४ उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी दोन उमेदवार दिल्याने तिढा निर्माण झाला होता. मात्र तो सुटला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली खरी, मात्र ते विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे सदस्य नव्हते. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. आता २१ मे रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Chief-Minister-Uddhav-Thackeray-has-filed-an-application-for-the-Legislative-Council-elections</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 10 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ एसटी सर्वांना मोफत नाही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/ST-Bus-is-not-free-for-everyone</link>
            <description>मुंबई: राज्यातील एसटी सेवा सुरु करण्यासंदर्भात परिवहन खात्याकडून शनिवारी काढण्यात आलेल्या आदेशावरून मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सुरुवातीला राज्यभरातील प्रवासासाठी एसटी सेवा मोफत असेल. त्यासाठी 11 मे पासून बुकिंग सुरु होईल, असे सांगितले गेले. मात्र, काही तासांतच सरक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-10/96513287_111052697269137_4540808754416844800_n.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: राज्यातील एसटी सेवा सुरु करण्यासंदर्भात परिवहन खात्याकडून शनिवारी काढण्यात आलेल्या आदेशावरून मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सुरुवातीला राज्यभरातील प्रवासासाठी एसटी सेवा मोफत असेल. त्यासाठी 11 मे पासून बुकिंग सुरु होईल, असे सांगितले गेले. मात्र, काही तासांतच सरकारने घुमजाव करत हा निर्णय फिरवला. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर परिवहन मंत्र्यांनाच अंधारात ठेवून हा निर्णय परस्पर बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकारामुळे एसटीने गावी जाण्याची आस लावून बसलेल्या शहरांतील लोकांच्या गोंधळात आणखीनच भर पडली आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक चणचण जाणवत असलेल्या लोकांना एसटीने मोफत गावी जाता येईल म्हणून दिलासा मिळाला होता. मात्र, सरकारने घुमजाव केल्याने आता या लोकांचा हिरमोड झाला आहे. याशिवाय, लोकांनी पैसे देऊन गावी जाण्याची तयारी केली तरी सरकारी आदेश आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये तफावत आहे. सरकारी आदेशात केवळ मजूर आणि अडकलेल्या लोकांनाच गावी सोडले जाईल, असे म्हटले आहे. मात्र, शहरातील अनेक नागरिक आता आपल्यालाही गावी जायला मिळणार या आनंदात आहेत. याबाबत सरकारने अजूनही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/ST-Bus-is-not-free-for-everyone</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 09 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी तीन लाख २० हजार पास वाटप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Allotment-of-3-lakh-20-thousand-passes-for-essential-services-in-the-state-regarding-Covid</link>
            <description>मुंबई : लाँक डाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ३,२०,६९७ पास पोलिस विभागामार्फत देण्यात आले. राज्यात एक लाख २४५ गुन्ह्यांची नोंद झाली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते ८ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १,००,२४५ गुन्हे नोंद झाले असून १९,२९७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ७६ लाख ५३ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.कडक कारवाईचे आदेशकोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-09/96636393_111077433933330.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : लाँक डाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ३,२०,६९७ पास पोलिस विभागामार्फत देण्यात आले. राज्यात एक लाख २४५ गुन्ह्यांची नोंद झाली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते ८ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १,००,२४५ गुन्हे नोंद झाले असून १९,२९७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ७६ लाख ५३ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.कडक कारवाईचे आदेशकोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या १९४ घटना घडल्या. त्यात ६८९ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.१०० नंबर-८७ हजार फोनपोलिस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लाँकडाऊन च्या काळात या १०० नंबर वर प्रचंड भार आला . ८७,०१४ फोन आले. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ६५८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,५३,०२५ व्यक्ती Quarantine आहेत, अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२८९ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५४,६११ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.पोलिस कोरोना कक्षकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३, पुणे १, सोलापूर शहर १ अशा ५ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. ७१ पोलिस अधिकारी व ५७७ पोलिस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.रिलिफ कँम्पराज्यात एकूण ४१४४ हजार रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ४,०४,४९७ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.अफवांवर विश्वास ठेवू नकाकोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकांचा सहभाग हा अपेक्षित आहे. या काळात विविध प्रकारच्या अफवा पसरत आहेत. उदा.मुंबई पोलिसांच्या ऐवजी आर्मी येणार ..त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे,असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Allotment-of-3-lakh-20-thousand-passes-for-essential-services-in-the-state-regarding-Covid</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 08 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भाजपतर्फे चार नावे जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-announces-four-names</link>
            <description>मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या २१ मे रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने चार नावांची घोषणा केली. विशेष म्हणजे नागपूरला यात प्रतिनिधित्व मिळाले आहे. या चार नावांमध्ये प्रवीण दटके, गोपीचंद पडाळकर, डॉ. अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे.या यादीवरून भाजपला विधानपरिषदेत प्रस्थापितांऐवजी नवे चेहरे पाठवण्यात अधिक रस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-08/57484921_364834704373920_729781807641264128_n.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या २१ मे रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने चार नावांची घोषणा केली. विशेष म्हणजे नागपूरला यात प्रतिनिधित्व मिळाले आहे. या चार नावांमध्ये प्रवीण दटके, गोपीचंद पडाळकर, डॉ. अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे.या यादीवरून भाजपला विधानपरिषदेत प्रस्थापितांऐवजी नवे चेहरे पाठवण्यात अधिक रस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली आहे. भाजपच्या या धोरणामुळे पक्षातील प्रस्थापितांवर पुन्हा बाकावर बसण्याची वेळ आली आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी भाजप नेतृत्त्वाने चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारली होती. तर पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघात पराभव झाला होता. त्यामुळे हे सर्व नेते पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होते. एकनाथ खडसे यांनी अलिकडे राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची इच्छाही बोलून दाखवली होती. तर काही महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर जोरदार शक्तीप्रदर्शनही केले होते. त्यामुळे भाजपकडून या नेत्यांना विधानपरिषदेवर पाठवले जाईल, असा अंदाज होता. मात्र, सध्या सुरु असलेली एकूण चर्चा पाहता या नेत्यांच्या स्वप्नांवर पुन्हा पाणी फेरले आहे.दरम्यान, सध्याच्या संख्याबळानुसार विधानपरिषदेत भाजपच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात. चौथ्या जागेसाठी काही मतं कमी पडतील. त्यामुळे भाजप मित्रपक्ष आणि अपक्षांची मदत घेण्याच्या तयारीत आहे.ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपला ४, शिवसेनेला २, राष्ट्रवादीला २ तर काँग्रेसला एका जागेवर निवडणूक लढवावी लागणार आहे. मात्र, काँग्रेस दोन जागा लढवण्यासाठी हट्टाला पेटली आहे. या निवडणुकीत प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी २९ मते हवी आहेत. ऐनवेळी काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवल्यास या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/BJP-announces-four-names</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 07 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शेतकरी हितासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे केंद्र सरकारला पत्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-Chief-Minister-Ajit-Pawars-letter-to-the-Central-Government-for-the-benefit-of-farmers</link>
            <description>मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने जास्तीची खरेदी करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला केली आहे. कांदा खरेदीसाठी नाफेडला यंदा घालून दिलेली 40 हजार मेट्रिक टनांची खरेदीची मर्यादा 50 हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी अजित पवार केंद्राकडे केली आहे.कोरोनामुळे कांद्याचा उठाव नाहीमहाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी व ग्राहकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना उपमुख्यमंत्री </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-07/95997761_108113597563047.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने जास्तीची खरेदी करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला केली आहे. कांदा खरेदीसाठी नाफेडला यंदा घालून दिलेली 40 हजार मेट्रिक टनांची खरेदीची मर्यादा 50 हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी अजित पवार केंद्राकडे केली आहे.कोरोनामुळे कांद्याचा उठाव नाहीमहाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी व ग्राहकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्याद्वारे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. यंदा कांद्याचं चांगलं उत्पादन झाले आहे. कृषी उत्पन्न बाजारात आजमितीला कांदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे त्याला उठाव नाही, त्यामुळे हा कांदा केंद्र सरकारने खरेदी करावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.कांद्याचे भाव गडगडण्याची शक्यतादरम्यान, अनुकुल वातावरणामुळे रबी हंगामातही कांद्याचे उत्पादन वाढणार आहे. तो कांदा बाजारात आल्यानंतर कांद्याचे भाव गडगडण्याची व त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत आठ ते दहा रुपये प्रतीकिलो असलेला कांद्याचा भाव आणखी गडगडला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. ते टाळण्याची ही खरेदी करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असला तरी, या खरेदीसाठी गेल्या वर्षी असलेली 45 हजार मेट्रिक टनांची मर्यादा यंदा 40 हजार मेट्रीक टन इतकी कमी करणे अन्यायकारक आहे. यंदाची कांदा खरेदीची मर्यादा ५०हजार मेट्रीक टन इतकी वाढवण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.बफर स्टॉकमुळे कांदा दर स्थिरकेंद्राने कांदा खरेदी केल्यामुळे बफर स्टॉकमुळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करुन देणे सरकारला शक्य झाले होते. त्या पार्श्वभूमीवर, यंदा झालेले कांद्याचे जादा उत्पादन, वाढलेली आवक, कोरोनामुळे ठप्प असलेला उठाव या बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदाखरेदीसाठी यंदा खरेदीची ही मर्यादा वाढवून 50 टनांपर्यंत वाढविण्यात यावी आणि शेतकऱ्यांना दिलास द्यावा, असे त्यांनी पत्रात नमुद केले आहे ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Deputy-Chief-Minister-Ajit-Pawars-letter-to-the-Central-Government-for-the-benefit-of-farmers</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 07 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ व्हॉट्सएपवर अपॉईंटमेंट घेऊन मिळणार दारु खरेदीची वेळ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Time-to-buy-liquor-by-an-appointment-on-WhatsApp</link>
            <description>मुंबई : दारु विक्रीला शासनाने परवानगी दिल्यानंतर मद्यपींनी दुकानांबाहेर रांगाच रांगा लावल्या. एका बाजूला कोरोनाचे रुग्ण वाढत असताना या वाढत्या रांगा म्हणजे धोक्याची होत्या. हे पाहता शासना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-07/liquor-41587013016092.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : दारु विक्रीला शासनाने परवानगी दिल्यानंतर मद्यपींनी दुकानांबाहेर रांगाच रांगा लावल्या. एका बाजूला कोरोनाचे रुग्ण वाढत असताना या वाढत्या रांगा म्हणजे धोक्याची होत्या. हे पाहता शासनाने तात्काळ आपला निर्णय मागे घेत काही ठिकाणी पुन्हा दारु बंदीचा निर्णय कायम ठेवला. पण आता वाईन शॉप मालकांनी यावर नवीन शक्कल लढवली आहे.दारुच्या दुकानांबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी वाईन शॉप मालकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. मद्यपींना अपॉइंटमेंट घेऊन दारुच्या बाटल्या खरेदी करता येणार येणार आहेत. यासाठी वाईन शॉपतर्फे व्हाट्सएप नंबर जाहीर करण्यात येणार आहे.या नंबरवर मद्यपींना दारु खरेदीची वेळ दिली जाणार आहे. त्यानुसार शुक्रवारपासून वाईन शॉप मधील विक्री पुन्हा सुरू होणार आहे. अशा प्रकारे वाईन शॉप सुरु ठेवण्यास नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा मंजुरी दिली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Time-to-buy-liquor-by-an-appointment-on-WhatsApp</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ देशात 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण व बळी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-highest-number-of-patients-and-victims-in-the-country-so-far-in-24-hours</link>
            <description>मुंबई : देशभरात गेले काही महिने कोरोनाची साथ पसरली आहे. मात्र मागील 24 तास हे सर्वात भयंकर ठरले आहेत. कारण मागील 24 तासात तब्बल 3900 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर 195 जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही आकडे आजवरचे सर्वाधिक आहेत. गेल्या काही दिवसात रुग्णांचा आकडा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-05/96140942_106350257739381.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : देशभरात गेले काही महिने कोरोनाची साथ पसरली आहे. मात्र मागील 24 तास हे सर्वात भयंकर ठरले आहेत. कारण मागील 24 तासात तब्बल 3900 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर 195 जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही आकडे आजवरचे सर्वाधिक आहेत. गेल्या काही दिवसात रुग्णांचा आकडा वाढतच आहेत त्यामुळे प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.भारतात आतापर्यंत 1500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार देशभरात गेल्या 24 तासात तब्बल 3900 नवे रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 195 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच आता देशात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा 46 हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण 46433 रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी 1568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. ज्यामध्ये आता आणखी दोन आठवड्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा देशव्यापी लॉकडाऊन 17 मे पर्यंत असणार आहे. अद्यापही देशात कोरोनाचा प्रसार होत असल्याचं दिसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. मात्र, यादरम्यान, झोननुसार काही सवलती देण्यात आल्या आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-highest-number-of-patients-and-victims-in-the-country-so-far-in-24-hours</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 05 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आर्थिक संकटामुळे राज्य सरकार करणार काटकसर, घेतले महत्त्वाचे निर्णय ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/The-state-government-will-be-frugal-due-to-the-financial-crisis</link>
            <description>मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे आणि लॉकडाऊमुळे राज्य सरकार मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहे. त्यामुळे सरकारने यापुढे राज्य काटकसरीने चालवण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी विविध योजनांवरील खर्चास स्थगिती, चालू योजना रद्द करण्याचा निर्णय, शासकीय भरतीस बंदी, नव्या बांधकामास बंदी अशा कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. आर्थिक संकटामुळे राज्य शासनाने पुढील पावलं उचलली आहेत.काय आहेत राज्य सरकारच्या उपाययोजना</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-05/95441117_105803001127440.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे आणि लॉकडाऊमुळे राज्य सरकार मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहे. त्यामुळे सरकारने यापुढे राज्य काटकसरीने चालवण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी विविध योजनांवरील खर्चास स्थगिती, चालू योजना रद्द करण्याचा निर्णय, शासकीय भरतीस बंदी, नव्या बांधकामास बंदी अशा कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. आर्थिक संकटामुळे राज्य शासनाने पुढील पावलं उचलली आहेत.काय आहेत राज्य सरकारच्या उपाययोजना?- महसूलात घट झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम- त्यामुळे राज्य सरकारने काही कठोर उपापयोजना करण्याचा निर्णय घेतलाय- आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग वगळता इतर विभागांच्या नव्या भरतीवर बंदी- सर्व चालू योजनांचा आढावा घेऊन ज्या योजना पुढे ढकलण्यासारख्या आहेत त्या स्थगित करा आणि ज्या पुढे ढकलणे शक्य आहे त्या पुढे ढकलण्याच्या सर्व विभागांना सूचना- अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीपैकी विभागांना केवळ 33 टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार- या 33 टक्क्यांमध्ये केंद्र पुरस्कृत योजनेतील राज्याचा वाटा, मानधन, वेतन, निवृत्तीवेतन आणि पोषण आहार यांना प्राधान्य देण्याच्या सूचना -चालू आर्थिक वर्षात नव्या योजना खर्च करू नये- नव्या योजना प्रस्तावित करू नये- कोरोनामुळे आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग, अन्न व नागरी पुरवठा, मदत व पुनर्वसन या विभागांना निधी खर्च करण्यास प्राधान्य- हे विभाग सोडून इतर विभागांना खरेदी परवानगी नाही- फर्निचर दुरुस्ती, झेरॉक्स, संगणक खरेदीस मनाई, भाड्याने कार्यालय घेण्यास बंदी, कार्यशाळा, सेमिनार घेण्यास बंदी- कोणत्याही विभागाने नवे बांधकाम हाती घेऊ नये- कोरोनामुळे राज्य सरकारच्या एकूण नियोजनावर मोठा परिणाम झाला असून खर्चाला कात्री लावल्यामुळे भविष्यात अनेक कामं रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने प्राधान्यक्रम ठरवून काम करण्याचे निश्चित केले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/The-state-government-will-be-frugal-due-to-the-financial-crisis</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्राच्या लेकरांना वापस आणण्यासाठी लालपरी निघाली ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Lalpari-set-out-to-bring-back-the-children-of-Maharashtra-</link>
            <description>मुंबई : परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्राच्या लेकरांना वापस आणण्यासाठी लालपरी म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस निघाल्या आहेत. परराज्यातील जे नागरिक म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-04/95664003_105109797863427.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्राच्या लेकरांना वापस आणण्यासाठी लालपरी म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस निघाल्या आहेत. परराज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात अडकले आहेत, त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी शासनामार्फत शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे. संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. राज्या राज्यांमधील समन्वयातून या सर्व बांधवांना त्यांच्या राज्यात सुखरूप पाठवले जाईल व त्याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही महाराष्ट्रात परत आणले जाईल, आणि राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांनासुद्धा मूळ गावी पाठविण्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे अशी महिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Lalpari-set-out-to-bring-back-the-children-of-Maharashtra-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात कोरोनाचे 678 नवे रुग्ण, मृत्यूची संख्या 521 वर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/678-new-patients-of-corona-in-the-state</link>
            <description>मुंबई : राज्यात 678 नविन रूग्ण वाढले असून 27 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतची एकूण रूग्णसंख्या 12296 वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या 5</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-04/3corona1_6.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्यात 678 नविन रूग्ण वाढले असून 27 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतची एकूण रूग्णसंख्या 12296 वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या 521 वर पोहोचली आहे. राज्यात आज एकूण कोरोना बाधित 121 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची दिलासादायक बातमी देखील समोर आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.राज्यात एक लाख 74 हजार 933 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 12 हजार 623 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात 36 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 521 आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 27, पुणे शहरातील तीन, अमरावती शहरातील दोन, तर वसई विरार मधील एक, अमरावती जिल्ह्यामधील एक तर औरंगाबाद मनपामधील एक मृत्यू आहे. या शिवाय प. बंगालमधील एका जणाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/678-new-patients-of-corona-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 03 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ राज्यात दारुची दुकानं सुरु होणार…! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Liquor-shops-to-be-started-in-the-state</link>
            <description>दारूची दुकानं सुरू ठेवण्याबाबत केंद्र सरका</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-05-03/95920745_103820694659004.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दारूची दुकानं सुरू ठेवण्याबाबत केंद्र सरकारच्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील दारूची दुकानं सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Liquor-shops-to-be-started-in-the-state</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 01 Jan 1900 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ धनंजय मुंडे यांना दिलासा, तक्रारदार महिलेकडून तक्रार मागे; भाजपकडून महिलेच्या चौकशीची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Mumbai/Consolation-to-Dhananjay-Munde-Complainant-withdraws-complaint-from-woman</link>
            <description>प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, माझी बहीण आणि धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून दुरावा आहे. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली आहे. या सर्व प्रकरणामध्ये माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीतरी मुंडे यांना लक्ष्य करत आहे. जे घडते आहे ते वाईट आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने आपली तक्रार मागे ( Complaint Withdrawn) घेतल्याचे वृत्त आहे. या घटनेचे राजकारण होत असल्याने आणि इतर काही कौटुं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/1900-01-01/dmudhesafe.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, माझी बहीण आणि धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून दुरावा आहे. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली आहे. या सर्व प्रकरणामध्ये माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीतरी मुंडे यांना लक्ष्य करत आहे. जे घडते आहे ते वाईट आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने आपली तक्रार मागे ( Complaint Withdrawn) घेतल्याचे वृत्त आहे. या घटनेचे राजकारण होत असल्याने आणि इतर काही कौटुंबिक कारणांमुळे आपण ही तक्रार मागे घेत असल्याचे संबंधित महिलेने म्हटले आहे. तक्रार मागे घेण्यात आल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना मोठाच दिलासा (Dhananjay Munde Relief in Allegations Case) मिळाला आहे. संबंधित महिलेने तक्रार मागे घेत असल्याबाबत तसा अर्जही महिलेने पोलिसांत केला. त्यानंतर ही तक्रार आपण मागे घेतली आहे. मुंडे यांच्यावर केलेले आरोप खोटे असतील तर संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तिची चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, माझी बहीण आणि धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून दुरावा आहे. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली आहे. या सर्व प्रकरणामध्ये माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीतरी मुंडे यांना लक्ष्य करत आहे. जे घडते आहे ते वाईट आहे. त्यामळे आपण ही तक्रार मागे घेत असल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. 

दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे तक्रारदार महिलाच आपली तक्रार मागे घेत असेल तर हे प्रकरण पुढे वाढवले जाणार नसल्याचे पोलिस सूत्रांनी म्हटले आहे. मात्र, संबंधित महिलेने तक्रार मागे घण्याबाबत अर्ज दाखल केला असला तरी, तिच्याकडून तसे प्रतिज्ञापत्र घेणार असल्याचे पोलिसांनी म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या आधारे दिला आहे.

या सर्व प्रकरणात आता भारतीय जनता पक्षाने नवी भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर संबंधित महिलेने जर खोटे आरोप केले असतील तर तिची चौकशी झाली पाहिजे. अशा प्रकारे आरोप करुन एखाद्या माणसाचे राजकीय आयुष्य जर उद्ध्वस्त केले जात असेल तर ते अत्यंत वाईट आहे. त्यामुळे पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल करुन चौकशी करायला हवी अशी मागणी भाजपने केली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Mumbai/Consolation-to-Dhananjay-Munde-Complainant-withdraws-complaint-from-woman</guid>
        </item>
    
     </channel>
    </rss>
     