
       <rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"> 
        <channel>
        <title>ऑनलाईन रिपोर्टर....नातं विश्वासाचं...!</title>
        <atom:link href="http://theonlinereporter.com/RSS/EntertainmentNews" rel="self" type="application/rss+xml"/>
        <link>http://theonlinereporter.com</link>
        <description>The Online Reporter, a national news platform of India aimed at disseminating latest updates and information regarding crime, politics, lifestyle, entertainment, society etc. With Online Reporter you can catch up with the latest news, ताज्या मराठी बातम्या , online Live News, Daily News, local news, दैनिक बातम्या , स्थानिक बातम्या , News about India and more. Get latest news headings from Mumbai, Pashchim Maharashtra, Vidarbha, and the nation only at theonlinereporter.com</description>
        <lastBuildDate>Sat, 18 Apr 2026 08:47:42 GMT</lastBuildDate>
        <language>mr-IN</language>
    
        <item>
            <pubDate>Mon, 19 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ...म्हणून 'आदिपुरुष' चित्रपटावर काठमांडूत बंदी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Adipurush-film-was-banned-in-Kathmandu-due-to-Bharat-Ki-Beti-Seeta-dialogue</link>
            <description>मेगास्टार प्रभास आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या रामायणाच्या कथेवर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर वाद सुरू आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीही सिनेमाच्या व्हीएफएक्स आणि इतर मुद्द्यांवरून वाद सुरू होते. त्यानंतर आता चित्रपट प्रदर्शित होताच हा सिनेमा वादाच्या गर्तेत सापडला आहे. अशातच नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-19/image - 2023-06-19T142737.225.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मेगास्टार प्रभास आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या रामायणाच्या कथेवर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर वाद सुरू आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीही सिनेमाच्या व्हीएफएक्स आणि इतर मुद्द्यांवरून वाद सुरू होते. त्यानंतर आता चित्रपट प्रदर्शित होताच हा सिनेमा वादाच्या गर्तेत सापडला आहे. अशातच नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
भारताच्या शेजारील देश नेपाळच्या राजधानीच्या शहरात म्हणजेचं काठमांडूमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटात सीतेच्या भारताच्या कन्येच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत नेपाळची राजधानी काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी या चित्रपटाच्या शहरात प्रदर्शनावर बंदी घातली आहे.
शहरातील सर्व चित्रपटगृहांना तशा लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. जोपर्यंत हा सीन हटवत नाही तोपर्यंत शहरातील कोणत्याही चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
‘आदिपुरुष’ वरील ही बंदी सध्या काठमांडूपुरती मर्यादित आहे. सध्या तरी संपूर्ण नेपाळमध्ये बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, संपूर्ण देशात या चित्रपटावर बंदी घातली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बहुप्रतीक्षित ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा १६ जून रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कामगिरी करताना दिसत असला तरी सिनेमावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. चित्रपटातील संवादावरही आक्षेप घेतला असून चित्रपटाच्या निर्मात्यांनी लवकरच आदिपुरुषच्या काही संवादांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Adipurush-film-was-banned-in-Kathmandu-due-to-Bharat-Ki-Beti-Seeta-dialogue</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 17 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘वॉर-2’ मध्ये दिसणार कियारा अडवाणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Kiara-Advani-will-be-seen-in-War-2</link>
            <description>बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा चित्रपट सत्यप्रेम की कथा 29 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी ही कियारा अडवाणी 'वॉर 2' मध्ये दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' या चित्रपटात कियारा हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-17/kiara-advani-joins-hrithik-ntr-in-war-2_b_1706231035.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा चित्रपट सत्यप्रेम की कथा 29 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी ही कियारा अडवाणी 'वॉर 2' मध्ये दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' या चित्रपटात कियारा हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरसोबत दिसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा अॅक्शनपॅक्ड चित्रपट ‘वॉर 2’ या वर्षाच्या अखेरीस रिलीज होऊ शकतो. या एपिसोडमध्ये, यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटासाठी आदित्य चोप्राने कियारा अडवाणीला कास्ट केल्याची चर्चा आहे.

आदित्य चोप्रा ‘वॉर 2’ ला अॅक्शन एंटरटेनर बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कियारा आणि हृतिकला पडद्यावर एकत्र पाहणे खूप मनोरंजक असणार आहे.

आतापर्यंत स्पाय युनिव्हर्सच्या सर्व अभिनेत्रींचा अभिनय चांगलाच गाजला आहे आणि आता निर्मात्यांना कियाराकडून खूप आशा आहेत. ‘वॉर 2’ हा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘वॉर’चा सिक्वेल आहे. यामध्ये टायगर श्रॉफने हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर केली, जी प्रेक्षकांना खूप आवडली.
 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Kiara-Advani-will-be-seen-in-War-2</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 14 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बॉलिवूडचे टॉप स्टॉर घेतात एवढे मानधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Bollywood-top-stores-take-so-much-remuneration</link>
            <description>बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारे एकापेक्ष एक स्टार आहेत, जे एका चित्रपटासाठी भरमसाठ फी घेतात. असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्या फीमुळे चित्रपटाचे बजेट बिघडते.



या यादीत आमिर खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांचा समावेश आहे.



शाहरुख खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे. प्रत्येक चित्रपट नि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-14/pngtree-bollywood-indian-cinema-sparkling-text-on-red-curtain-background-image_1917168.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारे एकापेक्ष एक स्टार आहेत, जे एका चित्रपटासाठी भरमसाठ फी घेतात. असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्या फीमुळे चित्रपटाचे बजेट बिघडते.



या यादीत आमिर खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांचा समावेश आहे.



शाहरुख खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे. प्रत्येक चित्रपट निर्मात्याला शाहरूखला त्याच्या चित्रपटात घेणं परवजत नाही. कारण एका चित्रपटासाठी तो 100 ते 150 कोटी रुपयांपर्यंत फी घेतो.





सलमान खान देखील निर्मात्यांकडून भरमसाठ फी घेतो. टायगर 3 या आगामी चित्रपटासाठी त्याने 130 कोटी रुपये घेतल्याची माहिती आहे. एवढ्या पैशातून एक अख्खा सिनेमा बनवला जाईल.





अक्षय कुमार गेल्या काही काळापासून बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकलेला नाही. मात्र त्याचा त्याच्या स्टारडमवर काहीच परिणाम झालेला नाही. आजही निर्माते त्याला भरमसाठ फी देऊन सिनेमात घेण्यास तयार आहेत. अक्षय कुमार एका चित्रपटात काम करण्यासाठी 80 ते 100 कोटी रुपये मानधन घेतो.





आमिर खानची फी घेण्याची पद्धत वेगळी आहे. रिपोर्ट्सनुसार, तो एका चित्रपटासाठी 100 ते 150 कोटी रुपये घेतो. इतकंच नाही तर तो चित्रपट सुपरहिट झाला तर नफ्याच्या 75 टक्के रक्कमही घेणार, अशी अट तो निर्मात्यांसमोर ठेवतो.





रणबीर कपूर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे बहुतेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतात. आपल्या नव्या अॅनिमल चित्रपटासाठी त्याने 70 कोटी रुपयांची फी घेतल्याचे सांगितले जात आहे. 



 

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Bollywood-top-stores-take-so-much-remuneration</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 13 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दिशा पटाणी किती शिकली आहे माहिती आहे का? व्हायचं होतं पायलट पण झाली अभिनेत्री ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Do-you-know-how-much-Disha-Patani-has-learnt</link>
            <description>दिशा पटाणी एक प्रसिद्ध भारतीय मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. तेलुगू चित्रपट 'लोफर' मधून पदार्पण करण्यापूर्वी, ती मॉडेलिंग जगतातील एक प्रसिद्ध चेहरा होती.बॉलीवूड चित्रपट "एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी" मधील 'प्रियांका झा' च्या भूमिकेसाठी दिशा पटाणी प्रसिद्ध आहे. बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक असलेल्या दिशाचं शिक्षण माहिती आहे का..?दिशा पटाणीला खरंतर एयरफोर्स पायलट व्हायचे होते पण तिने मॉडेलिंग पासून सुरुवात केली, आणि आज दिशा प्रस</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-13/disha-patani-bollywood-4k.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[दिशा पटाणी एक प्रसिद्ध भारतीय मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. तेलुगू चित्रपट 'लोफर' मधून पदार्पण करण्यापूर्वी, ती मॉडेलिंग जगतातील एक प्रसिद्ध चेहरा होती.बॉलीवूड चित्रपट "एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी" मधील 'प्रियांका झा' च्या भूमिकेसाठी दिशा पटाणी प्रसिद्ध आहे. बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक असलेल्या दिशाचं शिक्षण माहिती आहे का..?दिशा पटाणीला खरंतर एयरफोर्स पायलट व्हायचे होते पण तिने मॉडेलिंग पासून सुरुवात केली, आणि आज दिशा प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा पटाणीचा जन्म 13 जून 1992 रोजी बरेली (उत्तर प्रदेश) येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव जगदीश सिंग पटाणी असून ते पोलीस अधिकारी आहेत. दिशा राजपूत कुटुंबातील आहे. दिशा पटाणीचे कुटुंब मूळचे उत्तराखंडमधील टनकपूर येथील अंबागचे आहे. वडिलांच्या नोकरीमुळे कुटुंबाला बरेली येथे स्थलांतरित व्हावे लागले.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिशा, लखनऊच्या एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंगची पदवी घेण्यासाठी दाखल झाली.जेव्हा ती नोएडामधून बी.टेक करत होती, तेव्हा तिला काही मॉडेलिंग प्रोजेक्ट्स मिळाले आणि म्हणून तिने तिचे शिक्षण अर्धवट सोडले. तिने त्यावेळी हिरोपंतीसाठी ऑडिशनही दिले होते पण ती नाकारण्यात आली होती.दिशाने एमिटी विद्यापीठामध्ये पदवीचे शिक्षण घेत असताना एक मॉडेलिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. ज्यामध्ये ती विजयी ठरली होती. त्यानंतर दिशाने अनेक मॉडेलिंगच्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.दिशाने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात दिशा पहिली रनरअप ठरली होती. मॉडेलिंग करत असतानाच दिशाने पूर्णवेळ याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता.दिशाने यानंतर 2016 मध्ये 'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केले.दिशा पटाणीने यानंतर सलमानसोबत भारत चित्रपटात एक आयटम सॉंग आणि बाघी 3 मध्ये ही एका आयटम नंबरमध्ये काम केले आहे. दिशाने बाघी 2, मलंग, राधे आदी सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारुन चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे. 


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Do-you-know-how-much-Disha-Patani-has-learnt</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ “मी कॅन्सर स्वीकारला…” गंभीर आजारावर मात करणाऱ्या शरद पोंक्षे यांनी शेअर केला अनुभव ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/shared-the-experience-of-Sharad-Ponkshe-who-overcame-a-serious-illness</link>
            <description>प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या परखड राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ओळखले जातात. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. देशातील राजकीय घडामोडी, देशाचा इतिहास यावर ते परखडपणे आपली मतं मांडत असतात. काही वर्षांपूर्वी शरद पोंक्षे यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यावर उपचार सुरू असल्याने मधली काही वर्ष ते मनोरंजनविश्वापासून दूर होते.


अखेर कर्कर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-12/news 2....jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या परखड राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ओळखले जातात. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. देशातील राजकीय घडामोडी, देशाचा इतिहास यावर ते परखडपणे आपली मतं मांडत असतात. काही वर्षांपूर्वी शरद पोंक्षे यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यावर उपचार सुरू असल्याने मधली काही वर्ष ते मनोरंजनविश्वापासून दूर होते.


अखेर कर्करोगावर मात करत त्यांनी २०१९ मध्ये ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून रंगमंचावर पुन्हा एन्ट्री घेतली. यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. नाटक, चित्रपट तसेच मालिका यांच्या चित्रीकरणात शरद पोंक्षे सध्या व्यस्त आहेत. शिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर ठीकठिकाणी ते व्याख्यानंही देत असतात.


कर्करोगाशी झुंज देताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी नुकतेच एका पुस्तकाच्या माध्यमातून लोकांबरोबर शेअर केले. नुकतंच त्यांनी एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे ज्यात त्यांनी कर्करोग झाल्याचं समजल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया यावर भाष्य केलं आहे. व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे म्हणाले, “ज्यादिवशी मला कॅन्सरगाबद्दल समजलं ती रात्र माझ्यासाठी कठीण होती. काही कळत नव्हतं काय करावं? पण रात्रभर मी विचार केला की आता जे झालंय त्यात काहीच बदल होणार नाही. कुणीतरी माझ्यावर हात ठेवला अन् माझा कॅन्सर बरा झाला असा काही चमत्कार घडणार नाही.”


पुढे ते म्हणाले, “जे आहे ते स्वीकारायला हवं, आणि मी जेवढ्या लवकर ही गोष्ट स्वीकारेन तेवढे मला त्यातून बाहेर पडायचे मार्ग दिसायला लागतील. त्यावेळी मी तो कॅन्सर स्वीकारायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शांतपणे उठलो, फ्रेश होतो आणि डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे त्यांना भेटायचं ठरवलं आणि पुढे उपचार कसे करायचे, कुठल्या रुग्णालयात भरती व्हायचं हे सगळं ठरवलं
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/shared-the-experience-of-Sharad-Ponkshe-who-overcame-a-serious-illness</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘हा’ चित्रपट पाहण्याआधी घ्यावा लागणार डॉक्टरचा सल्ला; नवा चित्रपट चर्चेत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Doctors-advice-should-be-taken-before-watching-this-movie</link>
            <description>अरी एस्टरचा ‘ब्यू इज अफ्रेड’ (Beau Is Afraid) हा २०२३ सालचा एक असा चित्रपट आहे, ज्याची प्रचंड चर्चा होत आहे. हा चित्रपट ना भयपट आहे ना कोणत्याही सत्य घटनेवर आधारित आहे पण तरीही त्याची चर्चा जोरात सुरू आहे. हा चित्रपट निराशाजनक वातावरणात बनवण्यात आला आहे आणि नैराश्यात गेलेल्या लोकांवर चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा ही फारच वेगळी आहे.


हा एक उत्तम चित्रपट आहे, या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-12/news1,,,.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अरी एस्टरचा ‘ब्यू इज अफ्रेड’ (Beau Is Afraid) हा २०२३ सालचा एक असा चित्रपट आहे, ज्याची प्रचंड चर्चा होत आहे. हा चित्रपट ना भयपट आहे ना कोणत्याही सत्य घटनेवर आधारित आहे पण तरीही त्याची चर्चा जोरात सुरू आहे. हा चित्रपट निराशाजनक वातावरणात बनवण्यात आला आहे आणि नैराश्यात गेलेल्या लोकांवर चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा ही फारच वेगळी आहे.


हा एक उत्तम चित्रपट आहे, यात काहीच वाद नाही. डोकं सुन्न करणारे सीन्स, विचित्र डायलॉग आणि ब्लॅक कॉमेडी यामुळे हा या वर्षातील सर्वात विचित्र चित्रपट ठरला आहे. संपूर्ण चित्रपटाची कथा नैराश्येच्या गर्तेत लोटला गेलेला, जगाला घाबरणारा ब्यू (व्हाकिन फिनिक्स) भोवती फिरणारी आहे. ब्यू हा त्याच्या आईपासून दूर राहतोय. आईला भेटायला जाताना त्याच्या बाबतीत अशा काही विचित्र घटना घडतात की तो त्यात पूर्णपणे अडकतो, याबरोबरच तो एका आजाराशी झुंजत असल्याचंही चित्रपटात दाखवलं आहे.


एकंदरच हे कथानक आणि यातील सीन्स हे प्रत्येकालाच बघवतील असे नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या चित्रपटाबद्दल आणखी एक गोष्ट चर्चेत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे; कारण चित्रपट पाहून झाल्यावर त्याचा प्रभाव मनुष्यावर राहतो, असं काहींचं म्हणणं आहे.


तीन तासांच्या या चित्रपटात व्हाकिन फिनिक्स या कलाकाराने मुख्य भूमिका साकारली आहे. याआधी व्हाकिनने ‘जोकर’ या चित्रपटातून आपल्या लाजवाब अदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. ती भूमिकासुद्धा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणारीच होती. ‘ब्यू इज़ अफ्रेड’ हा चित्रपट २६ मे रोजी भारतात रिलीज झाला, पण फार मर्यादित स्क्रीन्सवर हा रिलीज केला गेला. आता लोक या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट बघत आहेत.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Doctors-advice-should-be-taken-before-watching-this-movie</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 12 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ओ माय गॉड 2 : खिलाडी कुमारचा हा लूक बघितला का? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Akshay-Kumar-will-be-seen-in-a-new-look-in-August-release-O-My-God-2</link>
            <description>वर्ष 2012 साली रिलीज झालेला अक्षय कुमार आणि परेश रावल स्टारर 'ओह माय गॉड' सिनेमा हा खूप हिट ठरला. आता, ओह माय गॉडच्या यशानंतर तब्बल 11 वर्षांनंतर, अक्षय कुमार सोशल कॉमेडी ओह माय गॉड 2 घेऊन परतला आहे. 

पहिल्या भागात अक्षय कुमार भगवान कृष्णाच्या भूमिकेत दाखवण्यात आला होता, तर 'ओह माय गॉड 2'मध्ये अक्षय भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

https://twitter.com/akshaykumar/status/1667011134224756738?t=NsSroZ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-12/20230610_114235.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वर्ष 2012 साली रिलीज झालेला अक्षय कुमार आणि परेश रावल स्टारर 'ओह माय गॉड' सिनेमा हा खूप हिट ठरला. आता, ओह माय गॉडच्या यशानंतर तब्बल 11 वर्षांनंतर, अक्षय कुमार सोशल कॉमेडी ओह माय गॉड 2 घेऊन परतला आहे. 

पहिल्या भागात अक्षय कुमार भगवान कृष्णाच्या भूमिकेत दाखवण्यात आला होता, तर 'ओह माय गॉड 2'मध्ये अक्षय भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

https://twitter.com/akshaykumar/status/1667011134224756738?t=NsSroZcVe-ZuFMTZnwtEgw&s=19

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ दिसणार आहे. तर, दुसरीकडे चाहते अक्षय कुमारच्या आगामी ‘ओएमजी २’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग चाहत्यांना खूप आवडला होता. आता ‘ओएमजी २’ बद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट काहीर केली आहे. तर, या निमित्ताने अक्षय कुमारचा नवा अवतार देखील पाहायला मिळाला आहे.

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ओएमजी २’ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमारचा चित्रपट सनी देओलच्या ‘गदर २’ला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले होते की, निर्माते चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. मात्र, आता बॉलिवूडच्या खिलाडीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर ‘ओएमजी २’चे पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर केली आहे.

अभिनेता अक्षय कुमारने स्वतः त्याच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये त्याच्या अंगावर राख फासलेली आहे. त्याचे लांब केस आहेत. तो खाली बघतोय आणि एका हाताने डमरू वाजवतोय. एकंदरीत या पोस्टरवर अक्षय कुमारचं अघोरी रूप पाहायला मिळालं आहे. अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, आता या चित्रपटाच्या पोस्टरवरून नवा वाद उफाळून येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यात अक्षय कुमारचं अघोरी रूप वादाला कारणीभूत ठरू शकतो.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Akshay-Kumar-will-be-seen-in-a-new-look-in-August-release-O-My-God-2</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सावळ्या रंगावरून बोलणाऱ्यांना भाऊ कदम यांच्या लेकीचं उत्तर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Brother-Kadams-daughter-reply-to-those-who-speak-on-the-dark-colour</link>
            <description>चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचणारा लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम. पण सध्या भाऊ कदमची लाडकी लेक मृण्मयी कदम तिच्या स्किन टोनमुळे चर्चेत आहे. मृण्मयीचं स्वतःचं युट्यूब चॅनेल आहे. ती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप या संबंधित व्हिडीओ शेअर करते. या सोबतच ती ट्रेन्डी हेअर बो नावाचा बिझनेस देखील करते. तिच्या या ब्रँडचं नाव 'तारुंध्या' असं आहे</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-08/bhau kadam news photo.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचणारा लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम. पण सध्या भाऊ कदमची लाडकी लेक मृण्मयी कदम तिच्या स्किन टोनमुळे चर्चेत आहे. मृण्मयीचं स्वतःचं युट्यूब चॅनेल आहे. ती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप या संबंधित व्हिडीओ शेअर करते. या सोबतच ती ट्रेन्डी हेअर बो नावाचा बिझनेस देखील करते. तिच्या या ब्रँडचं नाव 'तारुंध्या' असं आहे.

ती सोशल मीडियावर सक्रिय असते. पण सध्या ती एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आहे. तिने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये मृण्मयीला अनेकदा तिच्या सावळ्या रंगावरून ट्रोल करण्यात येतं. त्यावर तिने उत्तर दिले आहे.

भाऊ कदमची लाडकी लेक मृण्मयी कदम याने स्वतःचं चॅनेल सुरू केलं. मात्र तिला तिच्या डस्की स्किनवरून अनेकदा ऐकवण्यात येतं. नुकतीच मृण्मयीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत रंगाबद्दल बोलताना मृण्मयी म्हणाली, 'मी व्हिडीओ बनवायला सुरुवात केली तेव्हा हा विचार कधीच माझ्या डोक्यात आला नाही.

लहानपणी कुटुंबामध्ये मला अशी वागणूक कधीच मिळाली नाही.आमच्या घरात सगळ्यांचाच डस्की स्किन टोन आहे. पण त्यामुळे मी जेव्हा युट्यूब चॅनल सुरु केलं तेव्हा यावरून मला काही ऐकावं लागेल त्यावेळी मी असा विचार कधीच केला नव्हता.

माझ्या स्किन टोनबद्दल लोक इतका का विचार करतात हे मला समजतच नव्हतं. लोक मला विचारायचे असा स्किन टोन असून तुला इतका आत्मविश्वास कसा आहे. पण मला असं वाटतं की एखाद्या गोऱ्या मुलीला तुम्ही असं विचाराल का तुला इतका आत्मविश्वास कसा?' असा सवाल तिने केला आहे.

तुमच्या त्वचेचा रंग कोणती आहे ही गोष्ट महत्त्वाची नाही पण तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Brother-Kadams-daughter-reply-to-those-who-speak-on-the-dark-colour</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 08 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रणबीर कपूर, आलिया साकारणार रामसीतेची भूमिका; हा साऊथ सुपरस्टार होणार रावण! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Ranbir-Kapoor-Alia-Bhatt-to-play-Ram-Sita-This-South-superstar-will-be-Ravana</link>
            <description>एकीकडे प्रभास आणि क्रिती सेनॉनचा 'आदिपुरुष' हा सिनेमा चर्चेत आहे, तर दुसरीकडे नितेश तिवारीचा 'रामायण' हा सिनेमाही चर्चेत आहे. या चित्रपटाच्या कलाकारांबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'आदिपुरुष'मध्ये प्रभास रामाची भूमिका साकारत आहे, क्रिती सेनॉन सीतेची भूमिका साकारत आहे, तर सैफ अली खान रावणाची भूमिका साकारत आहे. या तीन पात्रांची कथा आता नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्येही पाहायला मिळणार आहे. याआधी असे म्हटले जात होते की हा चित्रपट तूर्तास थांबवण्यात आला आहे, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, 'रामायण'चे शूटिंग आता डिसेंबर २०२३ मध्ये सुरू होणार आहे.

'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, आलिया भट्ट 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे तर रणबीर कपूर भगवान रामाच्या भू</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-08/alia_ranbir_fb.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[एकीकडे प्रभास आणि क्रिती सेनॉनचा 'आदिपुरुष' हा सिनेमा चर्चेत आहे, तर दुसरीकडे नितेश तिवारीचा 'रामायण' हा सिनेमाही चर्चेत आहे. या चित्रपटाच्या कलाकारांबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'आदिपुरुष'मध्ये प्रभास रामाची भूमिका साकारत आहे, क्रिती सेनॉन सीतेची भूमिका साकारत आहे, तर सैफ अली खान रावणाची भूमिका साकारत आहे. या तीन पात्रांची कथा आता नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्येही पाहायला मिळणार आहे. याआधी असे म्हटले जात होते की हा चित्रपट तूर्तास थांबवण्यात आला आहे, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, 'रामायण'चे शूटिंग आता डिसेंबर २०२३ मध्ये सुरू होणार आहे.

'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, आलिया भट्ट 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे तर रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र आलिया भट्टने नुकतीच नितेश तिवारी यांची भेट घेतली, ज्याचा एक व्हिडिओही समोर आला होता. याच व्हिडिओनंतर आलियाला नितेश यांनी सीतेच्या भूमिकेसाठी साइन केल्याची चर्चा सुरू झाली.

रामच्या भूमिकेसाठी रणबीरची लूक टेस्ट

'रामायण' आणि त्यातील कलाकारांबाबतच्या बातम्यांनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून रणबीर कपूर डीएनईजी ऑफिसमध्ये (व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अॅनिमेशन स्टुडिओ) सतत येता जाताना दिसत आहे. 'रामायण' चे काम कुठपर्यंत पोहोचले आहे हे पाहण्यासाठी रणबीर इथे येत राहतो. ‘रामायण’ चित्रपटाचे जग कसे असेल याचे प्री-व्हिज्युअलायझेशन करण्यात आले आहे. आता चित्रपटाची टीम फक्त रामच्या भूमिकेसाठी रणबीरची लूक टेस्ट करत आहे. रिपोर्ट्सनुसार, रणबीर त्याचा परफेक्ट लूक पाहण्यासाठी स्टुडिओला वारंवार भेट देत असतो. आणि मग त्यानुसार रणबीर आपल्या शरीरावर काम सुरु करणार आहे.

आलिया भट्टने आरआरआरमध्ये सीतेची भूमिका साकारली होती. तेव्हापासून चाहते सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीला पहिली पसंती देऊ लागले. आता चाहत्यांची ही इच्छा 'रामायण'मध्ये पूर्ण होणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून रणबीर आणि आलिया ज्या ऑफिसला सतत भेट देत होते, त्या ऑफिसचे नाव 'रामायण' ठेवण्यात आले आहे. येथूनच नितेश तिवारी आणि त्यांच्या टीमने 'रामायण'चे विश्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

अभिनेता यश साकारणार रावण!

रिपोर्ट्सनुसार, सीतेच्या भूमिकेसाठी आलियाचे नाव निश्चित झाले आहे. तर रणबीर श्री राम बनणार आहे. त्याची अधिकृत घोषणा यंदाच्या दिवाळीत होईल. त्याचवेळी रावणाच्या भूमिकेसाठी 'केजीएफ' स्टार यशचे नाव पुढे येत आहे. काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती की रावणच्या भूमिकेसाठी नितेश तिवारी आणि मधु मंतेना यशसोबत चर्चा करत होते. यश या चित्रपटासाठी तयार असून, त्याने रावणाच्या भूमिकेत रस दाखवल्याचे बोलले जात आहे.

२०२५ मध्ये 'रामायण' प्रदर्शित होणार

यशने अद्याप हा चित्रपट साईन केलेला नाही. पण यश लवकरच 'रामायण' साइन करेल असा विश्वास मधु मंतेना यांना आहे. अल्लू अरविंद, मधु मंटेना आणि नमित मल्होत्रा 'रामायण'ची निर्मिती करत आहेत. तर 'दंगल' फेम नितेश तिवारी व्यतिरिक्त रवी उदयवार याचे दिग्दर्शन करणार आहेत. २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Ranbir-Kapoor-Alia-Bhatt-to-play-Ram-Sita-This-South-superstar-will-be-Ravana</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 07 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हास्यजत्रेतील स्किटमुळे समीर चौगुले अडचणीत; मागावी लागली माफी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Sameer-Chougule-gets-into-trouble-for-skit-at-Comedy-Fair-Apologized</link>
            <description>'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा प्रेक्षकांच्या प्रचंड आवडता कार्यक्रम. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. त्यातही अभिनेता समीर चौगुले याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलंय. त्याचा चाहतावर्ग प्रचंड आहे. त्याचं प्रत्येक स्किट प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. आपल्या लेखणीने आणि अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा लोकप्रिय समीर आता अडचणीत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-07/news 2...jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA['महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा प्रेक्षकांच्या प्रचंड आवडता कार्यक्रम. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. त्यातही अभिनेता समीर चौगुले याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलंय. त्याचा चाहतावर्ग प्रचंड आहे. त्याचं प्रत्येक स्किट प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. आपल्या लेखणीने आणि अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा लोकप्रिय समीर आता अडचणीत सापडला आहे. हास्यजत्रेतील काही स्किट समीर स्वतः लिहितो आणि सादर करतो. त्याचे स्किट प्रेक्षकांना आवडतातदेखील मात्र अशाच आकार स्किटमुळे तो सध्या अडचणीत सापडला आहे. त्याने सादर केलेल्या प्रहसनावर एका विशिष्ट समाजाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्याला सगळ्यांसमोर त्याबद्दल माफी मागावी लागली आहे.


नेमकं काय घडलं होतं?
समीर हास्यजत्रेमधे एक स्किट सादर केलं होतं ज्यात त्याने तारपा नृत्य सादर केलं होतं. मात्र ते नृत्य त्याने अतिशय विनोदी पद्धतीने सादर केलं होतं. त्याचा तो ३० सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर एका विशिष्ट समाजाने आक्षेप घेतला. त्यांनी दाखवलेल्या विरोधामुळे समीरवर जाहीर माफी मागण्याची वेळ आली आहे. समीरने घडल्या प्रकारानंतर एक पत्रकार परिषद घेत सगळ्यांसमोर त्यांची माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये समीर म्हणतो, 'मी काही दिवसांपूर्वी एक प्रहसन सादर केलं होतं. त्यात मी तारपा नृत्य सादर करतोय असं म्हणालो होतो. माझ्या लक्षात आलं की माझ्या बंधू आणि भगिनींच्या भावना त्यामुळे दुखावल्या गेल्या. झालेल्या प्रकाराबद्दल सगळ्यात आधी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागतो आणि हा प्रकार पुन्हा होणार नाही याची तुम्हाला ग्वाही देतो. हा प्रकार अनावधानाने झालेला होता.'
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Sameer-Chougule-gets-into-trouble-for-skit-at-Comedy-Fair-Apologized</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आषाढीला वारकऱ्यांसाठी कार्यक्रम दाखवणार का?, गौतमी पाटीलचे 'असं' उत्तर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Will-you-show-programmes-for-warkaris-on-Ashadhi-Gautami-Patils-reply</link>
            <description>आपल्या वादग्रस्त नृत्यप्रकारामुळे सर्वप्रथम चर्चेतआलेली नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.

आपल्या लावणी कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमीच्या शोंचे आयोजन होत असून तरुण वर्गाची तिच्या कार्यक्रमाला मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळेच, गौतमी जिथे जाईल तिथं गर्दी आणि वाद होताना गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. आता, गौतमीने पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी, पत्रकारांनी प्रश्न विचारले असता पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला आल्याचे तिने सांगितले.

आषाढीची वारी सुरू होतेय, या भागात वारकऱ्यांसाठी एखादा कार्यक्रमा दाखवायची इच्छा आहे का असा प्रश्न गौतमी पाटीलला पत्रकाराने</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-06/news 5.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आपल्या वादग्रस्त नृत्यप्रकारामुळे सर्वप्रथम चर्चेतआलेली नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.

आपल्या लावणी कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमीच्या शोंचे आयोजन होत असून तरुण वर्गाची तिच्या कार्यक्रमाला मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळेच, गौतमी जिथे जाईल तिथं गर्दी आणि वाद होताना गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. आता, गौतमीने पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी, पत्रकारांनी प्रश्न विचारले असता पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला आल्याचे तिने सांगितले.

आषाढीची वारी सुरू होतेय, या भागात वारकऱ्यांसाठी एखादा कार्यक्रमा दाखवायची इच्छा आहे का असा प्रश्न गौतमी पाटीलला पत्रकाराने विचारला होता. त्यावर, नक्कीच.. पण सध्या तसा विचार केलेला नाही, असे गौतमी म्हटले. देवा, आशीर्वाद राहू दे अशी मागणी पांडुरंगाकडे केली. तसेच, आषाढी वारी येतेय, त्यासाठी काही एखादा कार्यक्रम दाखवणार का, असा प्रश्न केला असता, नक्कीच विचार करेल, अजून तसं काही नाही. आज या भागात माझा कार्यक्रम होता, त्यामुळी मी इथे दर्शनाला आले होते, असे गौतमीने म्हटले.
आपल्या वादग्रस्त नृत्यप्रकारामुळे सर्वप्रथम चर्चेतआलेली नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.

आपल्या लावणी कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमीच्या शोंचे आयोजन होत असून तरुण वर्गाची तिच्या कार्यक्रमाला मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळेच, गौतमी जिथे जाईल तिथं गर्दी आणि वाद होताना गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. आता, गौतमीने पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी, पत्रकारांनी प्रश्न विचारले असता पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला आल्याचे तिने सांगितले.

आषाढीची वारी सुरू होतेय, या भागात वारकऱ्यांसाठी एखादा कार्यक्रमा दाखवायची इच्छा आहे का असा प्रश्न गौतमी पाटीलला पत्रकाराने विचारला होता. त्यावर, नक्कीच.. पण सध्या तसा विचार केलेला नाही, असे गौतमी म्हटले. देवा, आशीर्वाद राहू दे अशी मागणी पांडुरंगाकडे केली. तसेच, आषाढी वारी येतेय, त्यासाठी काही एखादा कार्यक्रम दाखवणार का, असा प्रश्न केला असता, नक्कीच विचार करेल, अजून तसं काही नाही. आज या भागात माझा कार्यक्रम होता, त्यामुळी मी इथे दर्शनाला आले होते, असे गौतमीने म्हटले.

गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमाचा वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. गौतमीचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर आयोजक आणि गौतमी यांच्यात वाद झाला. या वादाची पोलिसातही तक्रार करण्यात आली होती. तर, विविध ठिकाणी तिच्या कार्यक्रमांचं आयोजन होत असल्याने तिच्यावर काही जणांकडून टीकाही करण्यात येत आहे. महाराष्ट्राचा छोटा पुढारी असलेल्या धनश्याम दरोडे यानेही गौतमीला, महाराष्ट्राचा बिहार करू नका, महाराष्ट्राची संस्कृती जपा,,, अशा शब्दात सुनावले होते. त्यावर, गौतमीनेही प्रत्युत्तर दिले होते.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Will-you-show-programmes-for-warkaris-on-Ashadhi-Gautami-Patils-reply</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'जातीवरुन अस्तित्वाचा माज का करावा?', अक्षय भालेराव प्रकरणावर श्रमेश बेटकरची डोळ्यात अंजन घालणारी प्रतिक्रिया ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Shramesh-Betkars-eyeopening-reaction-to-Akshay-Bhaleraos-caste-based-existence</link>
            <description>छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharshtrachi Hasyajatra)ने प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवले आहे. या शोमधून अनेकदा सामाजिक विषयावर भाष्य केले जाते. तसेच या शोमधील विनोदवीर सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ते समाजात घडणाऱ्या घटनांवर आपले मत व्यक्त करत असतात.

दरम्यान आता या शोमधील अभिनेता श्रमेश बेटकर (Shramesh Betkar) याने जातीय द्वेष करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

श्रमेश बेटकर याने फेसबुकवर जात मानणाऱ्या प्रत्येकासाठी, जातीय द्वेष करणाऱ्या प्रत्येकासाठी म्हणत लिहिले की, अक्ष</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-06/news 2.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharshtrachi Hasyajatra)ने प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवले आहे. या शोमधून अनेकदा सामाजिक विषयावर भाष्य केले जाते. तसेच या शोमधील विनोदवीर सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ते समाजात घडणाऱ्या घटनांवर आपले मत व्यक्त करत असतात.

दरम्यान आता या शोमधील अभिनेता श्रमेश बेटकर (Shramesh Betkar) याने जातीय द्वेष करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

श्रमेश बेटकर याने फेसबुकवर जात मानणाऱ्या प्रत्येकासाठी, जातीय द्वेष करणाऱ्या प्रत्येकासाठी म्हणत लिहिले की, अक्षय भालेराव असू दे किंवा जातीय द्वेषातून कुणाही व्यक्तीची हत्या झाल्यानंतर, जात जिंकली असं वाटणाऱ्या लोकांनी कृपया इकडे लक्ष द्या . मेंदू अजून अश्मयुगातली गुहा साफ करत असला तरी आता आपण कॅलेंडर नुसार २१व्या शतकात आलो आहोत. बरं आपला जन्म आई वडिलांच्या कृपेने झाला त्यामुळे त्यात आपलं काही कर्तृत्व नाही, जो ऑक्सिजन आपण घेतोय तो आपण बनवलेला नाही . कोपऱ्यातल्या भिंतीवर सुसु करण्यात, रस्त्यावर थुंकण्यात, आई बहिणी वरून शिव्या देण्यात, आणि मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आपलं अर्ध आयुष्य जातं. सुई नेलकटर पासून ते अगदी फॅन, एसी, फ्रिज, कार, मोटार, बाईक, विमान, वाशिंग मशीन, एवढंच काय ज्ञानांचं नवीन मशीन झालेला मोबाइल सुद्धा आपण बनवलेला नाही. मग दुसऱ्याने बनवलेल्या सुईच्या भोकात फक्त दोरा घालण्याची आपली पात्रता असताना आपण आपल्या अस्तित्वाचा माज का करावा ? ते पण जातीवरून ?.

त्याने पुढे म्हटले की, जात जर एवढी पावरफुल आहे मग भूक लागली की आपण चपाती बरोबर जात का खात नाही ? गाडीत पेट्रोल ऐवजी जात का टाकत नाही ? का आपल्या पात्रतेची धाव कुंपणापर्यंतच आहे कळण्याची भीती वाटते ? कोरोना झाल्यावर लसी ऐवजी आपण जात का टोचली नाही ? एका मायक्रो मॅकरो साईज विषाणूने आपली पळता भुई थोडी केली होती , अस्पृश्य केलं होतं आपल्याला तरीही आपला माज अजून उतरला नाही . बरं अडी नडीला ही जात बँकेत ठेवली तर लोन पण मिळणार नाही म्हणजे किंमत शून्यच नाही का ? पण आपल्याला हे समजू शकत नाही कारण उत्क्रांती नावाची अवदसा आपल्याला शिवली नाही.

उम्मीद पे दुनिया कायम है…

कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो आणि तो कुत्रा म्हणून जगतो , साप साप म्हणून जगतो, पक्षी पक्षी म्हणून जगतात, सगळेजणं आप आपला रोल नीट निभावत असताना आपण का माती खातो ?. माणूस म्हणून जन्माला आलो माणूस म्हणून जगायचंय.. सोप्प आहे. प्रयत्न करायचा आहे. थोडं कठीण जाईल कारण पुस्तकांशी, तत्वाशी, सात्विक विचारांशी असा संबंध येत नाही पण ठीक आहे उम्मीद पे दुनिया कायम है, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Shramesh-Betkars-eyeopening-reaction-to-Akshay-Bhaleraos-caste-based-existence</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ फक्त जया बच्चनच नाही तर या अभिनेत्रींचीही होती रेखाशी कट्टर दुष्मनी; काय होतं यामागचं कारण? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Not-only-Jaya-Bachchan-but-these-actresses-also-had-a-bitter-enmity-with-Rekha</link>
            <description>बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा 80 च्या दशकात तिच्या सौंदर्य, अभिनय याचसोबत वैयक्तिक आयुष्यासाठी खूप चर्चेत राहायची. तिचं आयुष्य नेहमीच वादात राहिलं आहे. 80 च्या दशकातील या अभिनेत्रीची आजही सगळीकडे चर्चा होते. तिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान तर मिळवलंच, पण रेखाला बॉलिवूडची सर्वात वादग्रस्त अभिनेत्री मानलं जातं. रेखाचं बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत वाद होते. नंतर ते भांडण इतके वाढले की त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं आणि एकमेकांचे तोंड पाहणंही सोडले. कोण होत्या त्या अभिनेत्री आणि काय होतं त्यांच्या भांडणांमागचं कारण जाणून घ्या.



बॉलिवूडची सदाबहार अभिने</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-05/Rekha-Amitabh-Jaya-2.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा 80 च्या दशकात तिच्या सौंदर्य, अभिनय याचसोबत वैयक्तिक आयुष्यासाठी खूप चर्चेत राहायची. तिचं आयुष्य नेहमीच वादात राहिलं आहे. 80 च्या दशकातील या अभिनेत्रीची आजही सगळीकडे चर्चा होते. तिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान तर मिळवलंच, पण रेखाला बॉलिवूडची सर्वात वादग्रस्त अभिनेत्री मानलं जातं. रेखाचं बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत वाद होते. नंतर ते भांडण इतके वाढले की त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं आणि एकमेकांचे तोंड पाहणंही सोडले. कोण होत्या त्या अभिनेत्री आणि काय होतं त्यांच्या भांडणांमागचं कारण जाणून घ्या.



बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा जेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर होती, तेव्हा तिचं नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. मात्र अमिताभ बच्चनसोबतची तिची लव्हस्टोरी सर्वाधिक चर्चेत होती. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे लग्न झाले होते. अभिनेत्री जयासोबत तो वैवाहिक जीवन जगत होता. जेव्हा रेखा-अमिताभच्या अफेअरच्या अफवा समोर आल्या, तेव्हा जया आणि रेखा यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकदा जया बच्चन अमिताभला न सांगता सेटवर पोहोचल्या आणि तिथे त्यांनी रेखाला कोपऱ्यात अमिताभ बच्चनशी बोलताना पाहिलं. जया बच्चन यांना हे सहन झालं नाही आणि तेव्हाच दोघींमध्ये खूप भांडण झालं. तेव्हा सेटवरील वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर रेखा आणि जया यांच्या मैत्रीत फूट पडली.



रेखा आणि संजयच्या जवळीकतेमुळे नर्गिस दत्त खूपच नाराज झाल्या होत्या. एकदा रागाच्या भरात त्यांनी रेखाला डायनही म्हटले होते. यासोबतच रेखाच्या चारित्र्यावरही अनेक आरोप केले होते. 1976 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नर्गिसने रेखावर निशाणा साधला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नर्गिसने त्या मुलाखतीत सांगितले होते की, रेखा पुरुषांना आपल्या जाळ्यात अडकवते.  काही लोकांच्या नजरेत ती डायनपेक्षा कमी नाही.



मौसमी चॅटर्जी आणि रेखामध्येही जोरदार भांडण झालं होतं. 'भोला-भाला' चित्रपटात दोघींची पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात वाद झाले. खरं तर, जेव्हा 'भोला-भला'चे पोस्टर प्रकाशित झाले, तेव्हा त्या पोस्टरमध्ये निर्मात्यांनी तिच्या नावात मौसमीपूर्वी रेखाचे नाव लिहिले होते. इतकंच काय, मौसमीला या गोष्टी आवडल्या नाहीत आणि तिने आपला सगळा राग मीडियासमोर काढला.



देखील संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. गुफी पेंटल यांच्या निधनाने चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीला तसेच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गुफी पेंटल आजारी असल्यापासून त्यांचे चाहते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत होते. आज त्यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.

  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Not-only-Jaya-Bachchan-but-these-actresses-also-had-a-bitter-enmity-with-Rekha</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाभारतातील शकुनी मामा गुफी पेंटल कालवश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Mahabharat-famous-Character-Shakuni-Mama-aka-Gufi-Paintal-passed-away</link>
            <description>टीव्ही वरील महाभारत ही मालिका एकेकाळी प्रचंड लोकप्रिय ठरली. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरात लोकप्रिय झाले. आजही हे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
या मालिकेतील काही कलाकारांनी या जगाचा निरोप देखील घेतला आहे. दरम्यान महाभारतातील आणखी एका अभिनेत्याने या जगातून एक्झिट घेतली आहे. महाभारतात शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेते गूफी पेंटल यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे तात्काळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती नाजूक होती.

आता या अभिनेत्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-05/gufi paintal.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[टीव्ही वरील महाभारत ही मालिका एकेकाळी प्रचंड लोकप्रिय ठरली. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरात लोकप्रिय झाले. आजही हे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
या मालिकेतील काही कलाकारांनी या जगाचा निरोप देखील घेतला आहे. दरम्यान महाभारतातील आणखी एका अभिनेत्याने या जगातून एक्झिट घेतली आहे. महाभारतात शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेते गूफी पेंटल यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे तात्काळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती नाजूक होती.

आता या अभिनेत्याचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. महाभारत मालिकेत शकुनी मामाच्या भूमिकेतून घराघरात नाव कमावलेला अभिनेता गुफी पेंटल यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता रुग्णालयात दाखल होता. गुफी पेंटल यांची प्रकृती खालावल्याने त्यांनाही आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

पण आज म्हणजेच 5 जून 2023 रोजी अभिनेत्याच्या निधनाची दु:खद बातमी समोर आली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, गुफी पेंटल यांच्यावर दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अभिनेते गूफी पेंटल हे मागील काही महिन्यांपासून आजारी होते. पण बुधवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

गुफी पेंटल 31 मे पासून रुग्णालयात दाखल होते.अभिनेत्री टीना घई यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी, 'अभिनेते गूफी पेंटल यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशी विनंती चाहत्यांना केली होती.पण आज अखेर गुफी पेंटल यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली असून त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गुफी पेंटल यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांमधून केली होती, मात्र त्यांना ओळख 'महाभारत'मधील शकुनी मामाच्या भूमिकेतून मिळाली.

गुफी पेंटलने 80 च्या दशकात अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले. त्यांचा शेवटचा टीव्ही शो 'जय कन्हैया लाल की' होता. गुफी पेंटल यांनी आजपर्यंत 'भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप', 'मिसेस कौशिक की पांच बहुएं', 'कर्ण संगिनी' आणि 'कर्म फल दाता शनी' या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. गुफी पेंटल यांनी 'सुहाग', 'दिल्लगी', 'देस परदेस' आणि 'दावा' सारख्या चित्रपटांमध्ये  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Mahabharat-famous-Character-Shakuni-Mama-aka-Gufi-Paintal-passed-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तृतीयपंथी आचल वर्मा ठरली एमएक्स क्राउन ऑफ महाराष्ट्र ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Transgender-Achal-Verma-become-the-MX-Crown-of-Maharashtra</link>
            <description>नागपूर. तृतीयपंथी म्हणून कुणी हिणवले तर दूर लोटले. मात्र सर्व आव्हानांवर मात करीत आज हा समुदाय आपली प्रतिभा आणि कर्तृत्वाच्या बळावर आपले अस्तित्व सिद्ध करून स्वत:सह समाजाचे नावलौकीक करीत आहे. याचीच प्रचिती नुकत्याच झालेल्या क्राउन ऑफ महाराष्ट्र स्पर्धेत आली. मुली, महिला आणि तृतीयपंथीयांकरिता आयोजित या विशेष स्पर्धेमध्ये नागपूरकर आचल वर्मा या एमएक्स क्राउन ऑफ महाराष्ट्रच्या पहिल्या सिझनच्या विजेत्या ठरल्या.
अमृता ड्रीम स्टुडिओच्या वतीने आणि विधिशा बहुद्देशिय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने पांडे लेआउट खामला येथील अर्जुना सेलिब्रेशनमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये प्लॅटिनम गटात सुनीता तायडे या मिसेस क्राउन ऑफ महाराष्ट्र ठरल्या. त्यांच्या पाठोपाठ घेतलेल्या गुणांसह जयश्री चोपडे-गाडग</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-05/WhatsApp Image 2023-06-04 at 6.53.34 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर. तृतीयपंथी म्हणून कुणी हिणवले तर दूर लोटले. मात्र सर्व आव्हानांवर मात करीत आज हा समुदाय आपली प्रतिभा आणि कर्तृत्वाच्या बळावर आपले अस्तित्व सिद्ध करून स्वत:सह समाजाचे नावलौकीक करीत आहे. याचीच प्रचिती नुकत्याच झालेल्या क्राउन ऑफ महाराष्ट्र स्पर्धेत आली. मुली, महिला आणि तृतीयपंथीयांकरिता आयोजित या विशेष स्पर्धेमध्ये नागपूरकर आचल वर्मा या एमएक्स क्राउन ऑफ महाराष्ट्रच्या पहिल्या सिझनच्या विजेत्या ठरल्या.
अमृता ड्रीम स्टुडिओच्या वतीने आणि विधिशा बहुद्देशिय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने पांडे लेआउट खामला येथील अर्जुना सेलिब्रेशनमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये प्लॅटिनम गटात सुनीता तायडे या मिसेस क्राउन ऑफ महाराष्ट्र ठरल्या. त्यांच्या पाठोपाठ घेतलेल्या गुणांसह जयश्री चोपडे-गाडगे उपविजेत्या ठरल्या. तर अश्विनी उपाध्ये यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सिल्व्हर गटात अश्विनी दुरूगकर यांनी बाजी मारली. चंद्रपूर येथील पल्लवी माशीरकर आणि मोनिका लोहबरे यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त केले. वर्धा येथील कृष्णा बोंडे ही मिस क्राउन ऑफ महाराष्ट्रची विजेती आणि नरखेड येथील रोहिणी डखरे ही उपविजेती ठरली.
चार गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटांच्या दोन फेऱ्या पार पडल्या. दोन्ही फेऱ्यांनंतर परीक्षकांद्वारे अंतीम विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. महिला गटात ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या गटात प्लॅटिनम आणि सिल्व्हर अशा दोन भागात स्पर्धा घेण्यात आली. मुलींच्या गटात १० आणि तृतीयपंथी गटात १० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, तृतीयपंथी समुदायाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने स्पर्धेत त्यांना नि:शुल्क प्रवेश देण्यात आल्याचे स्पर्धेच्या आयोजक अमृता सिरसाठ यांनी सांगितले.
अंकुश गेडामची एंट्री ; यश कोल्हटकरच्या गाण्यावर उपस्थितांचा ठेका
स्पर्धेच्या परीक्षक म्हणून शालिनी तभाने, रश्मी तिरपुडे, प्रविणा दाढे यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेमध्ये विशेष अतिथी म्हणून अभिरूची फाउंडेशनच्या रेशमी वर्मा, गणेश बिल्ला, स्वयंदीप फाउंडेशनचे नंदकिशोर मानकर, वर्षा मानकर, ग्रीन ट्री संस्थेच्या अध्यक्षा स्वाती वंजारी, नागपूर महानगरपालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ‘झुंड’ या लोकप्रिय चित्रपटातील नायक फिल्म फेअर अवार्ड विजेता नागपूरकर अभिनेता अंकुश गेडाम यांनी उपस्थिती दर्शविली. अमृता ड्रीम स्टुडिओच्या वतीने अभिनेता अंकुश गेडाम यांना महाराष्ट्र अवार्ड देउन गौरविण्यात आले. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या कमांडिग ऑफिसर प्रियंका नारनवरे आणि २०१७ चे इंडियन आयडॉल फेम प्रसिद्ध युवा गायक यश कोल्हटकर यांनाही महाराष्ट्र अवार्डने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात युवा गायक यश कोल्हटकर यांनी सादर केलेल्या धमाकेदार गाण्यांवर उपस्थितांनी ठेका धरला होता.
स्पर्धेत सहभागी प्रेक्षकांना परिधान करण्याकरिता प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित रामटेके यांनी १०० विशेष ड्रेस डिझाईन केले. तर सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शालिनी तभाने यांनी तब्बल ६० स्पर्धकांचे वेगवेगळ्या वेषभूषेसाठी मेकअप केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आशिष नागपुरे, आकाश मशिरकर, प्रशांत गायकवाड, सुधा मशिरकर, आशिष मशिरकर यांनी विशेष सहकार्य केले.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Transgender-Achal-Verma-become-the-MX-Crown-of-Maharashtra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ "मी नाही म्हणत असतानाही त्यांनी...," 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने सांगितला फॅनचा तो विचित्र अनुभव ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Shivali-Parab-of-Maharashtra-Comedy--fame-told-about-the-strange-experience-of-a-fan</link>
            <description>छोटा पॅकेट, बडा धमाका' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबला (Shivali Parab) आताश: कोण ओळखत नाही? कल्याणची ही छोकरी आता घराघरात पोहोचली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून (Maharashtrachi Hasyajatra) ती प्रेक्षकांना खळखळून हसवते.


शिवालीने फारच कमी वेळात हास्यजत्रेत आपलं स्थान निर्माण केलं. व्हॉट्सअ‍ॅप लग्न आणि वेक अप या चित्रपटात ती झ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-03/images (2) (3).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[छोटा पॅकेट, बडा धमाका' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबला (Shivali Parab) आताश: कोण ओळखत नाही? कल्याणची ही छोकरी आता घराघरात पोहोचली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून (Maharashtrachi Hasyajatra) ती प्रेक्षकांना खळखळून हसवते.


शिवालीने फारच कमी वेळात हास्यजत्रेत आपलं स्थान निर्माण केलं. व्हॉट्सअ‍ॅप लग्न आणि वेक अप या चित्रपटात ती झळकली. हृदयात वाजे समथिंग या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ने तिला खरी ओळख दिली.


लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत शिवालीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. यावेळी शिवालीला फॅनचा आलेला एखादा विचित्र अनुभव असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शिवाली म्हणाली, एका काकू ट्रेनमध्ये भेटलेल्या मला, त्यांनी मला माझ्या फॅमिलीपासून ते नंबरपर्यंत सगळ्या गोष्टी विचारल्या. मला नंबर दे नंबर दे म्हणून मागे लागल्या, मी नाही म्हणत असतानाही त्यांनी माझा नंबर जबरदस्ती घेतला. माझ्यासाठी तो प्रसंग खूप विचित्र होता. त्यानंतर मात्र त्यांनी कधी कॉल करुन त्रास नाही दिला असंही शिवालीने सांगितलं.


'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मध्ये येण्यापूर्वी शिवाली अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये झळकली. 'हृदयात वाजे समथींगल' ही तिची पहिली मालिका गाजली आणि त्या नंतर शिवाली 'बॅक बेंचर' या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. शिवालीला 'महाराष्ट्राची हास्य जत्रे'मुळे चुलबुल पांडे म्हणून नवीन ओळख मिळाली. शिवाली स्टेजवर आल्या आल्या हास्याचे कारंजे उडतात, हेच तिचं यश आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Shivali-Parab-of-Maharashtra-Comedy--fame-told-about-the-strange-experience-of-a-fan</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Adipurush: 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'आदिपुरुष'ने रिलीज आधी कमावले 400 कोटी? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Adipurush-earned-400-crores-before-its-release</link>
            <description>प्रभास (Prabhas), क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.


हा चित्रपट येत्या १६ जून रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पासून ते आता गाण्यांपर्यंत रिलीज झालेल्या गाण्यापर्यंत सगळ्यालाच प्रेक्षकांची पसंत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-03/adipurush-will-be-screened-at-tribeca-festival-in-new-york-on-june-13-.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[प्रभास (Prabhas), क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.


हा चित्रपट येत्या १६ जून रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पासून ते आता गाण्यांपर्यंत रिलीज झालेल्या गाण्यापर्यंत सगळ्यालाच प्रेक्षकांची पसंती मिळाली.


बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार हा सिनेमा जवळपास ५०० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार नॉन-थिएटर राईट्स, सॅटेलाइट राईट्स, म्युझिक राईट्स, डिजिटल राईट्स आणि इतर राईट्स विकून 247 कोटी रुपये कमावले आहेत. याशिवाय, चित्रपटाने केवळ थिएटरचे हक्क विकून दक्षिण बाजारपेठेतून 185 कोटी रुपयांची कमाई आहे. यासह आदिपुरुषच्या राईट्समधून आतापर्यंत ४३२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.


दरम्यान या चित्रपटात प्रभास प्रभू रामाच्या भूमिकेत, क्रिती माता सीतेच्या भूमिकेत आणि सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष' या चित्रपटात मराठमोळा देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही रिलीज होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.




 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Adipurush-earned-400-crores-before-its-release</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 03 Jun 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ड्वेन जॉनसन करणार कमबॅक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Dwayne-Johnson-will-make-a-comeback</link>
            <description>अभिनेता ड्वेन जॉनसन नेहमीच त्याच्या सिनेमांमुळे आणि सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असतो. 'द रॉक' या नावाने तो तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून सि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-06-03/resize.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेता ड्वेन जॉनसन नेहमीच त्याच्या सिनेमांमुळे आणि सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असतो. 'द रॉक' या नावाने तो तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या ड्वेनने आता पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे.

ड्वेन जॉनसन लवकरच 'फास्ट अॅन्ड फ्युरियस' या सिनेमात झळकणार आहे. 'फास्ट अॅन्ड फ्युरियस' या सिनेमात ड्वेन जॉनसन हॉब्सच्या भूमिकेत झळकणार आहे. ड्वेनने एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की,"फास्ट अॅन्ड फ्युरियस' या सिनेमात हॉब्सच्या भूमिकेच्या माध्यमातून कमबॅक करण्यासाठी आता मी सज्ज आहे.

जगभरातील सिनेप्रेमींचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मीडिया रिपोर्टनुसार, 'फास्ट अॅन्ड फ्युरियस' या सिनेमातील कथानक खूपच खास असणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Dwayne-Johnson-will-make-a-comeback</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 30 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कार्तिक आर्यनच्या सांगण्यावरुन एका गाण्यासाठी निर्मात्यांनी केला पाण्यासारखा पैसा खर्च, आकडा पाहून व्हाल थक्क ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Karthik-Aaryan-producers-spent-a-lot-of-money-for-a-song</link>
            <description>कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची ब्लॉकबस्टर जोडी लवकरच त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीसह सिनेमाच्या पडद्यावर जादू निर्माण करण्यासाठी परतत आहे.


'भूल भुलैया 2' नंतर दोघेही ज्या चित्रपटात दिसणार आहेत तो 'सत्यप्रेम की कथा' आहे. नुकताच त्याचा टीझर रिलीज करण्यात आला, जे पाहून चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक झाले आहेत. दोन्ही कलाकार 'सत्यप्रेम की कथा' बद्दल चर्चेत आहेत.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-30/IMAGE_1659362569.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची ब्लॉकबस्टर जोडी लवकरच त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीसह सिनेमाच्या पडद्यावर जादू निर्माण करण्यासाठी परतत आहे.


'भूल भुलैया 2' नंतर दोघेही ज्या चित्रपटात दिसणार आहेत तो 'सत्यप्रेम की कथा' आहे. नुकताच त्याचा टीझर रिलीज करण्यात आला, जे पाहून चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक झाले आहेत. दोन्ही कलाकार 'सत्यप्रेम की कथा' बद्दल चर्चेत आहेत.


अलीकडेच बातमी आली होती की कार्तिक आर्यनने चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग पूर्ण केले आहे. हे गाणं तयार करण्यासाठी लागणारा खर्चही समोर आला आहे, जो ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.


कार्तिक आर्यनने नुकतेच 'सत्यप्रेम की कथा' या गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं आहे. रिपोर्टनुसार अभिनेत्याच्या सांगण्यावरुन निर्मात्यांनी गाण्यात मोठी गुंतवणूक केली आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, गुजराती आणि दक्षिण भारतीय पद्धतीचे विवाह यात दाखवले आहेत. हे गाणं एक ड्रीम सीक्वेन्स असल्याचे म्हटले जाते. एका न्यूज पोर्टलनुसार, हे गाणं तयार करण्यासाठी 7 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आले. या गाण्यात कार्तिकसोबत कियारा अडवाणी देखील दिसणार आहे.


या गाण्यासाठी चार सेट लावण्यात आल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाद्वारे आणखी एक मराठमोळा दिग्दर्शक हिंदीकडे वळला आहे. कार्तिक आणि कियाराच्या या चित्रपटाकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत.'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात प्रेमाच्या बोलण्यासोबतच बराच ड्रामाही पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २९ जूनला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आणि कियाराशिवाय या चित्रपटात गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Karthik-Aaryan-producers-spent-a-lot-of-money-for-a-song</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 27 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ महाराष्ट्राची हास्यजत्रामधून गौरव मोरेनं घेतलाय ब्रेक, काय आहे त्यामागचं नेमकं कारण ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Gaurav-More-has-taken-a-break-from-Maharashtra-laughter-programme</link>
            <description>छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम तुफान लोकप्रिय झाला आहे. कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यातील एक कलाकार म्हणजे गौरव मोरे. गौरवनं आपल्या अचूक विनोदाच्या टायमिंगनं प्रेक्षकांना खळखळून हसवत त्याचं मनोरंजन केलं आहे.


गौरवनं ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून पदार्पण केलं होतं. परंतु खऱ्या अर्थानं त्याला लोकप्रियता मिळाली ती</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-27/Gaurav-More (1).jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम तुफान लोकप्रिय झाला आहे. कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यातील एक कलाकार म्हणजे गौरव मोरे. गौरवनं आपल्या अचूक विनोदाच्या टायमिंगनं प्रेक्षकांना खळखळून हसवत त्याचं मनोरंजन केलं आहे.


गौरवनं ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून पदार्पण केलं होतं. परंतु खऱ्या अर्थानं त्याला लोकप्रियता मिळाली ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून.प्रेक्षकांमध्ये गौरव फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून लोकप्रिय आहे. आता हा फिल्टर पाड्याचा बच्चन सिनेमांतही झळकला आहे. गौरवनं काम केलेला हवाहवाई हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अभिनयाबरोबरच गौरव सोशल मीडियावर देखील खूपच सक्रीय आहे. त्याच्या कामासंदर्भातील अपडेट तो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना देत असतो. आता देखील गौरवनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट खूपच चर्चेत आली आहे.


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाबरोबरच गौरव सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. गौरवनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत याबाबत माहिती दिली. मुंबई विमानतळावरील फोटो गौरवनं शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यानं 'लंडन कॉलिंग' म्हटलं आहे. गौरव नक्की लंडनला कशासाठी गेला हे मात्र त्यानं गुलदस्त्यात ठेवलं आहे. लंडनला जात असताना गौरवच्या चेहऱ्यावर अगदी आनंद स्पष्ट दिसत आहे.


याआधी गौरव अभिनेते भरत जाधव यांच्याबरोबर सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला होता. तो गौरवचा पहिलाच परदेश दौरा होता. त्यावेळी गौरव म्हणाला होता की, परदेशवारी करणारा घरातला आणि ज्या चाळीत रहातो तिथला मी पहिला आहे. त्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचा दुबई दौरा झाला. तेव्हा देखील गौरव दुबईला गेला होता. दुबईला गेल्यावर तिथं देखील गौरवचे चाहते होते. त्याला पाहण्यासाठी अनेकजण लांबून आले होते.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Gaurav-More-has-taken-a-break-from-Maharashtra-laughter-programme</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 26 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ जेठालाल होण्याआधी Dilip Joshi करत होते तुमच्याआमच्यासारखंच काम! 12 तास शिफ्ट अन्... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/-Dilip-Joshi-was-doing-the-same-work-as-you!-12-hour-shift</link>
            <description>छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील जेठालाल हा सगळ्यांचा लाडका आहे. जेठालालचा आज 56 वा वाढदिवस आहे. दिलीप जोशी यांनी फक्त मालिकांमध्ये नाही तर चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. दिलीप दोशी यांनी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता अनेकांना आठवणार नाही की दिलीप जोशीनं नक्की कोणत्या चित्रपटात काम केलं. तर दिलीप जोशी यांनी 1989 साली प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटात काम केलं होतं. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-26/weight-loss-story-of-dilip-joshi-001.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील जेठालाल हा सगळ्यांचा लाडका आहे. जेठालालचा आज 56 वा वाढदिवस आहे. दिलीप जोशी यांनी फक्त मालिकांमध्ये नाही तर चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. दिलीप दोशी यांनी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता अनेकांना आठवणार नाही की दिलीप जोशीनं नक्की कोणत्या चित्रपटात काम केलं. तर दिलीप जोशी यांनी 1989 साली प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी एका नोकराची भूमिका साकारली होती. तर तुम्हाला माहितीये का एक काळ असा होता जेव्हा दिलीप जोशी यांनी ट्रॅव्हल एजेंसी सुरु केली होती.


दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीत या विषयी सांगितले होते की अभिनेता होण्याच्या पाच वर्षांआधी ते ट्रॅव्हल एजेंट म्हणून काम करत होते. त्या ट्रॅव्हल एजंसीसाठी ते 12 तास काम करायचे पण त्यांना जास्त प्रॉफिट होत नव्हता. त्या ट्रॅव्हल एजंसीमध्ये ते पार्टनर होते. त्यावेळी ते सकाळी 9 वाजता ऑफिसला जायचं आणि रात्री 9 वाजता घरी यायचे. त्यांच्या कामाविषयी बोलताना पुढे दिलीप जोशी म्हणाले की त्यांच्या ट्रॅव्हल एज्नसीती ट्रीप बूक करणाऱ्या लोकांसाठी ते लक्झरीयर बसचा बंदोबस्त करायचे ज्या मुंबई ते अहमदाबाद आणि मुंबई ते भावनगर अशा चालत होत्या.  


दिलीप जोशी यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यानं 1990 मध्ये जयमाला यांच्याशी लग्न केलं. दिलीप जोशी आणि जयमाला यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलाचं नाव ऋत्विक जोशी आणि लेकीचं नाव नियती जोशी असं आहे. दिलीप जोशी यांची मुलगी नियती जोशीचं 2021 साली लग्न बंधनात अडकली. त्यावेळी तिच्या पांढऱ्या केसांवरून सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु होत्या. काही नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दिला होता तर काही लोकांनी तिला ट्रोल केलं होतं. त्यावर नियतीनं या सगळ्या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया देत सांगितले की ती जशी आहे तसंच लोकांनी तिला एक्सेप्ट करायला हवं.


तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेविषयी बोलायचं झालं तर ही मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या मालिकेचे निर्माते असीत मोदी यांच्यावर मालिकेतील महिला कलाकारांनी त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/-Dilip-Joshi-was-doing-the-same-work-as-you!-12-hour-shift</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 25 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सुप्रसिद्ध अभिनेत्याने साठीत बांधली लग्नगाठ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/A-well-known-actor-tied-the-knot-in-Sahitya</link>
            <description>हिंदी आणि साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक म्हणून अभिनेते आशिष विद्यार्थी यांना ओळखलं जातं. या ज्येष्ठ अभिनेत्याने हिंदी, मराठी, तेलुगू, तामिळ, कन्नडा, इंग्लिश अशा जवळपास सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच अभिनेत्याच्या खाजगी आयुष्याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी लग्नगाठ बांधत सर्वानांच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-25/348903407_638296174435971_1274341902737072354_n-696x457.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हिंदी आणि साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक म्हणून अभिनेते आशिष विद्यार्थी यांना ओळखलं जातं. या ज्येष्ठ अभिनेत्याने हिंदी, मराठी, तेलुगू, तामिळ, कन्नडा, इंग्लिश अशा जवळपास सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच अभिनेत्याच्या खाजगी आयुष्याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी लग्नगाठ बांधत सर्वानांच सुखद धक्का दिला आहे. विशेष म्हणजे वयाच्या साठीत असणाऱ्या आशिष यांनी विवाह करत सर्वांनाच चकित केलं आहे.
नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, आशिष विद्यार्थी यांनी लग्न करत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. रिपोर्ट्सनुसार, आशिष यांनी आसाममधील प्रसिद्ध फॅशन इंटरप्रिटर असणाऱ्या रुपाली बरुआ यांच्याशी लग्न करत सर्वांनां खुशखबर दिली आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी कोलकत्तामधील एका क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लग्नगाठ बांधली आहे.
आशिष विद्यार्थी हे लोकप्रिय कत्थक डान्सर रेबा विद्यार्थी यांचे लेक आहेत. आशिष यांनी यापूर्वी राजोशी यांच्यासोबत लग्न केलं आहे. या लग्नामधून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. अभिनेत्याने अचानक दुसरं लग्न करत सर्वांनाच धक्का दिला आहे. रुपालीसोबत लग्नाबाबत बोलताना आशिष विद्यार्थी यांनी म्हटलंय, ‘आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणं ही एक विलक्षण भावना आहे. आम्ही कुटुंबाच्या उपस्थितीत सकाळी कोर्ट मॅरेज केलं आणि संध्याकाळी एक छोटंसं गेट टुगेदरसुद्धा केलं’
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/A-well-known-actor-tied-the-knot-in-Sahitya</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ “आपण इतके मुर्ख…”; ‘कान्स’मधील ऐश्वर्या रायचा लूक बघून विवेक अग्निहोत्री भडकले, ट्वीट करत म्हणाले… ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/You-are-so-stupid-Vivek-Agnihotri-was-furious-after-seeing-Aishwarya-Rais-look-in-Cannes-tweeting</link>
            <description>जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ला सुरुवात झाली आहे. फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या लूकमुळे अनेक नेटकरी तिला ट्रोल करताना दिसत आहेत. द कश्मीर फाईलचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ऐश्वर्याचा हा लूक आवडलेला दिसत नाहीये. अग्निहोत्री यांनी ट्वीट करत ऐश्वर्या रायच्या लूकवर निशाणा साधला आहे.

‘कान्स </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-20/kFXANbmxJHDy21TgkQQy.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ला सुरुवात झाली आहे. फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या लूकमुळे अनेक नेटकरी तिला ट्रोल करताना दिसत आहेत. द कश्मीर फाईलचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ऐश्वर्याचा हा लूक आवडलेला दिसत नाहीये. अग्निहोत्री यांनी ट्वीट करत ऐश्वर्या रायच्या लूकवर निशाणा साधला आहे.

‘कान्स २०२३’ मधील ऐश्वर्या रायचा लेटेस्ट लूक शेअर करताना विवेक अग्निहोत्रीने लिहिले, ‘तुम्ही ‘पोशाख गुलाम’ हा शब्द ऐकला आहे का. त्या बहुतेक मुली असतात. तुम्ही त्याला आता भारतातील जवळपास प्रत्येक महिला सेलिब्रिटींबरोबर पाहू शकता. अशा अस्वस्थ फॅशनसाठी आपण इतके मूर्ख आणि दडपशाही का बनत आहोत?’ ऐश्वर्या रायने परिधान केलेल्या गाऊन मागून एवढा मोठा होता की त्याला सांभाळण्यासाठी एक माणूस उभा होता. यावरुनच अग्निहोत्रींनी टीका केली आहे.

https://twitter.com/vivekagnihotri/status/1659481605411594241

ऐश्वर्या राय-बच्चन ही गेल्या २१ वर्षांपासून कान्स महोत्सवात सहभागी होत आहे. यंदाच्या कान्स महोत्सावासाठी ऐश्वर्या रायने खास लूक केला होता. यावेळी ऐश्वर्याने गाऊन परिधान केला होता. काळा आणि सिल्व्हर रंगाचे हा गाऊन फारच खास वाटत होता. विशेष म्हणजे या गाऊनला तिने हुडी असल्याप्रमाणे लूक दिला होता.

ऐश्वर्या रायच्या या लूकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. यावर एकाने कमेंट करताना म्हटले की, “ती सोलार पॅनलसाठी दिसत आहे आणि त्यासाठीच ती सूर्यापासून ऊर्जा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.” तर एकाने “अल्युमिनियम फॉईलमध्ये पराठा असल्यासारखं”, अशी कमेंट या व्हिडीओवर केली आहे. तिने “आतापर्यंत कान्स महोत्सवात घातलेल्या पोशाखांपैकी सर्वात वाईट पोशाख”, असे एकाने म्हटले आहे.

दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल १६ ते २७ मे पर्यंत असणार आहे. या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर आतापर्यंत सारा अली खान, मृणाल ठाकूर, उर्वशी रौतेला, ईशा गुप्ता यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटी पाहायला मिळाले.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/You-are-so-stupid-Vivek-Agnihotri-was-furious-after-seeing-Aishwarya-Rais-look-in-Cannes-tweeting</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 19 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ऐश्वर्याच्या कान्स लुकने केले सर्वांना आश्चर्यचकीत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Aishwaryas-Cannes-look-surprised-everyone</link>
            <description>पहा हटके फोटो…

कान्स 2023 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री ग्लॅमर आणि आपल्या हटके अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दुसरीकडे, बी-टाऊनची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रायनेही तिच्या कान्स लुकने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 76व्या आवृत्तीसाठी ऐश्वर्याने खास लुक न</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-19/FwbTZbhWABY9Rq6 (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पहा हटके फोटो…

कान्स 2023 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री ग्लॅमर आणि आपल्या हटके अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दुसरीकडे, बी-टाऊनची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रायनेही तिच्या कान्स लुकने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 76व्या आवृत्तीसाठी ऐश्वर्याने खास लुक निवडला. तिने कान्सच्या रेड कार्पेटवर सुंदर लांब ट्रेल्ससह मोठ्या आकाराच्या हुडीसह चांदीचा आणि काळा गाऊन परिधान केला होता.

ऐश्वर्याचा कॅनोपी लूक खूपच आकर्षक दिसत होता. सगळ्यांच्या नजरा तिच्या या लूकवर खिळल्या होत्या. इव्हेंटमध्ये ऐश्वर्याचा ब्लॅक आणि सिल्व्हर लूक चाहत्यांना आवडला आहे.

ब्लॅक आणि सिल्व्हर गाऊनसोबत बोल्ड रेड लिपस्टिक लावून ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली तेव्हा सगळे तिच्याकडे बघतच राहिले. ती खूप सुंदर दिसत होती.

रिपोर्टनुसार, ऐश्वर्याने कान्सच्या रेड कार्पेटवर सोफी कॉचरने डिझाइन केलेला आउटफिट परिधान केला होता. ऐश्वर्याचा आउटफिट अॅल्युमिनियम पॅलेट आणि क्रिस्टल्सने बनवला होता. खास गोष्ट म्हणजे या गाऊनला एक मोठा हुड आणि एक लांब ट्रेनही जोडण्यात आली होती. तिने स्टेटमेंट एन्सेम्बल रिंगसह तिचा लूक पूर्ण केला. प्रिन्सेस गाउन परिधान केलेल्या ऐश्वर्या रायने कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या फ्युचरिस्टिक क्लासी लूकसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Aishwaryas-Cannes-look-surprised-everyone</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Cannes Film Festival मधील एकमेव भारतीय ज्यूरी मिनाक्षी शेडे आहेत तरी कोण? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Who-is-the-only-Indian-Jury-at-Cannes-Film-Festival-Meenakshi-Shede</link>
            <description>कान्स चित्रपट महोत्सवाला दोन दिवसांपुर्वी सुरूवात झाली आहे. यावेळी भारतीय सेलिब्रेटींनीही कान्स चित्रपट महोत्सवाला (Indian Celebrity at Cannes 2023) हजेरी लावली आहे. सारा अली खान, ईशा गुप्ता, मृणाल ठाकूर यांनी यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात (Sara Ali Khan at Cannes) हजेरी लावली होती. त्याचबरोबर ऐश्वर्या राय बच्चनही काल कान्स महोत्सवासाठी आपली लेक आराध्यासह रवाना झाली आहे. यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात मिनाक्षी शेडे या ज्यूरी म्हणून उपस्थित होत्या. संपुर्ण पॅनलमध्ये फक्त त्याच एकमेव भारतीय ज्यूरी (Indian Jury Name at Cannes) होत्या. यावेळी त्यांनी कान्समध्ये निवडण्यात आलेल्या चित्रपटांच्या ज्यूरी पॅनलला त्या होत्या. (w</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-18/cannnes.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[कान्स चित्रपट महोत्सवाला दोन दिवसांपुर्वी सुरूवात झाली आहे. यावेळी भारतीय सेलिब्रेटींनीही कान्स चित्रपट महोत्सवाला (Indian Celebrity at Cannes 2023) हजेरी लावली आहे. सारा अली खान, ईशा गुप्ता, मृणाल ठाकूर यांनी यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात (Sara Ali Khan at Cannes) हजेरी लावली होती. त्याचबरोबर ऐश्वर्या राय बच्चनही काल कान्स महोत्सवासाठी आपली लेक आराध्यासह रवाना झाली आहे. यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात मिनाक्षी शेडे या ज्यूरी म्हणून उपस्थित होत्या. संपुर्ण पॅनलमध्ये फक्त त्याच एकमेव भारतीय ज्यूरी (Indian Jury Name at Cannes) होत्या. यावेळी त्यांनी कान्समध्ये निवडण्यात आलेल्या चित्रपटांच्या ज्यूरी पॅनलला त्या होत्या. (who is meenakshi shedde the only indian jury at cannes 76th film festival 2023)


मागील वर्षी लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादूकोण ही ज्यूरीची सदस्य होती. यावेळी मिनाक्षी शेडे या एकमेव भारतीय ज्यूरी पॅनलमध्ये होत्या. आगळ्यावेगळ्या स्टाईलची साडी नेसत त्यांनी रेड कार्पेटवर एन्ट्री केली होती. यावेळी त्यांच्यावेळी  ज्युरींमध्ये अन सरटेन रिगार्ड (वेगळ्या शैलीच्या चित्रपटांसाठी), कॅमेरा डी'ओर (नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी) आणि सिनेफोंडेशन (लघुपटांसाठी) या ज्यूरींचाही समावेश आहे. यावेळी मुख्य ज्युरी हे स्वीडिश दिग्दर्शक रूबेन ऑस्टलंड करणार आहेत ज्यात ब्री लार्सन आणि पॉल डॅनो यांचाही समावेश आहे.


कोण आहे मिनाक्षी शेडे?


मिनाक्षी शेडे या मुंबईस्थित माजी पत्रकार आहेत. सोबतच त्या चित्रपट समीक्षक आणि क्यूरेटरही (Who is Meenakshi Shedde) आहे. यापुर्वीही त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्यूरी म्हणून काम पाहिले आहे. यात कान्स, बर्लिन चित्रपट महोत्सव, व्हेनिस चित्रपट महोत्सव यांचा समावेश आहे. चार दशकांहून अधिक काळ त्या मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी याआधीही अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्यूरी म्हणून काम पाहिले आहे. 25 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून त्यांनी ज्यूरी म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी अनेक चित्रपटमहोत्सवांसाठी सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे. पत्रकारितेसोबत त्यांनी अनेक चित्रपट लिहिले आहेत. त्याचसोबत त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे.


यापुर्वीही गाजवलंय भारतीयांनी ज्यूरी पॅनल


यापुर्वी कान्स चित्रपट महोत्सवात मीरा नायर, अरूंधती रॉय, ऐश्वर्या रॉय बच्चन, नंदिता दास, शर्मिला टागोर, शेखर कपूर, विद्या बालन, दीपिका पादूकोण या भारतीय सेलिब्रेटींनीही ज्यूरी म्हणून काम पाहिले होते. कान्स चित्रपट महोत्सवात सगळ्याअधिक चर्चा होते ती म्हणजे कान्स महोत्सवात आलेल्या (Indian Celebrity as Jury at Cannes) सेलिब्रेटींच्या रेड कार्पेट लुकची. यावेळी त्यांच्या लुकवर सगळ्यांच्याच नजरा खिळलेल्या असतात. सोबतच त्यांच्या महागड्या कपड्यांच्या किमतींचीही चर्चा होते. उद्यापर्यंत कान्स चित्रपट महोत्सव सुरू राहणार आहे.  


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Who-is-the-only-Indian-Jury-at-Cannes-Film-Festival-Meenakshi-Shede</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बाईक राइड करताना नियम मोडले, बीग बींना लिफ्ट देणाऱ्याला हजार तर अनुष्काच्या बॉडीगार्डला साडे दहा हजार दंड ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/rules-were-broken-while-riding-the-bike-by-amitabh-and-anuskha-sharma-bodyguard</link>
            <description>बाईक राइड करताना नियम मोडले, बीग बींना लिफ्ट देणाऱ्याला हजार तर अनुष्काच्या बॉडीगार्डला साडे दहा हजार दंड

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मायांना लिफ्ट देणाऱ्या दुचाकीस्वारांना मुंबई वाहतूक पोलिसांनी ई-चलान जारी केलं आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी लिफ्ट घेत असल्याच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.दरम्यान नेटकऱ्यांनी त्वरीत निदर्शनास आणून दिलं की चालक किंवा मागे बसणाऱ्या सेलिब्रेटी दोघांनीही हेल्मेट घातलेलं नव्हतं.</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-18/New-Traffic-Fines-and-Rules.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बाईक राइड करताना नियम मोडले, बीग बींना लिफ्ट देणाऱ्याला हजार तर अनुष्काच्या बॉडीगार्डला साडे दहा हजार दंड

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मायांना लिफ्ट देणाऱ्या दुचाकीस्वारांना मुंबई वाहतूक पोलिसांनी ई-चलान जारी केलं आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी लिफ्ट घेत असल्याच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.दरम्यान नेटकऱ्यांनी त्वरीत निदर्शनास आणून दिलं की चालक किंवा मागे बसणाऱ्या सेलिब्रेटी दोघांनीही हेल्मेट घातलेलं नव्हतं.

या व्हिडीओवर आलेल्या प्रतिक्रियाना उत्तर देताना मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलने त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं नमूद केलं होतं. त्यांनी म्हटलेलं “आम्ही हे वाहतूक शाखेशी शेअर केलं आहे,”. यानंतर आता मुंबई वाहतूक पोलिसांनी ई-चलान पाठवून दोन्ही दुचालकांना दंड ठोठावला आहे. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून छायाचित्रांची पडताळणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्माच्या बॉडीगार्ड आणि दुचाकी चालकाच्या बाबतीत सांगायचं तर, त्याच्याकडे वैध परवाना नव्हता कारण त्याच्या लर्निंग लायसन्सची मुदत 2020 मध्ये संपली होती. त्यामुळे त्याला 5000 रुपयांचा दंड आणि बाईकच्या मालकाला 5000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. याशिवाय, विना हेल्मेट चालवल्याबद्दल त्यांना 500रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.अर्थातच त्यांना एकूण साडे दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांना लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट नसल्यामुले हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, अमिताभ यांनी उघड केलं होतं की, कामासाठी उशीर झाल्याने ते एका अनोळखी व्यक्तीसोबत बाईकवर शूटिंगच्या ठिकाणी पोहोचले.

सुपरस्टारने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर कॅप्शनसह एक फोटो शेअर केला आहे, "राइडबद्दल धन्यवाद मित्रा..मी तुला पर्सनली ओळखत नाही.. परंतु तू तरी मला माझ्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवलं.. जाम ट्राफिकमुळे होणार विलंब टळला'. नंतरच्या दिवसात, अनुष्का हेल्मेटशिवाय पिलियन सीटवर बसल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.कलम 129/194(डी), कलम 5/180 आणि कलम 3(1)181 एमव्ही कायदा अंतर्गत हे चलन जारी करण्यात आलं आहे. दोन्ही मालकांनी दंड भरला आहे.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/rules-were-broken-while-riding-the-bike-by-amitabh-and-anuskha-sharma-bodyguard</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 18 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 535 कोटींची रोकड भरलेला ट्रक भर रस्त्यात पडता बंद, मग लोकांनी…. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/A-truck-full-of-cash-worth-535-crores-stopped-on-the-road,-then-people</link>
            <description>चेन्नई. तामिळनाडूतील चेन्नईमध्ये 535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये रस्त्यातच बिघाड झाला. या प्रकरणाची माहिती क्रोमपेट पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांना मिळालेल्या कॉलमध्ये असा दावा करण्यात आला, की '535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारं वाहन विल्लुपुरमच्या दिशेने जाताना रस्त्यातच बंद पडलं. यासाठी पोलीस सं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-18/cash-recovered-by-ed-from-belgharia-flat-of-arpita-mukherjee-aide-of-bengal-minister-partha-chatterjee (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[चेन्नई. तामिळनाडूतील चेन्नईमध्ये 535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये रस्त्यातच बिघाड झाला. या प्रकरणाची माहिती क्रोमपेट पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांना मिळालेल्या कॉलमध्ये असा दावा करण्यात आला, की '535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारं वाहन विल्लुपुरमच्या दिशेने जाताना रस्त्यातच बंद पडलं. यासाठी पोलीस संरक्षण आवश्यक आहे.' या प्रकरणाची माहिती मिळताच क्रोमपेट पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी एक ट्रक उभा असल्याचे पोलिसांना दिसले. यावेळी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करत वाहनातील लोकांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.

ट्रकच्या आसपास पोलीस पोहोचल्यावर लोकांनीही आपापले अंदाज बांधायला सुरुवात केली. रस्त्यावर लोकांची गर्दी होऊ लागली. तांबरमचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवासन हेही पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. चेन्नई येथून दोन ट्रक रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) रोकड घेऊन जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

दरम्यान, वाटेत एका ट्रकचे इंजिन बिघडले. या भोवती मोठी गर्दी जमू लागली. यादरम्यान रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. ट्रकमधून धूर निघू लागल्याचं सांगण्यात आलं, त्यानंतर तपासणी केली असता इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं आढळून आलं. दोन्ही ट्रकच्या आजूबाजूला मोठा जमाव असल्याचं पाहून पोलिसांनी तातडीने दोन्ही ट्रक जवळच्या कॅम्पसमध्ये नेले. यादरम्यान ट्रकचं इंजिन दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिकला पाचारण करण्यात आलं, मात्र ट्रक दुरुस्त होऊ शकला नाही. शेवटी, दोन्ही ट्रक दुसऱ्या वाहनाच्या साहाय्याने परत ओढून आरबीआयकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/A-truck-full-of-cash-worth-535-crores-stopped-on-the-road,-then-people</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 17 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ …म्हणून केली विना हेल्मेट बाईक सवारी अमिताभ बच्च्न यांनी केला खुलासा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Amitabh-Bachchan-revealed-that-he-rode-a-bike-without-a-helmet</link>
            <description>बॉलिवूडचे शहेनशाह म्हणून ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांचे मागील काही दिवसात सोशल मीडीयात बाईक वा विना हेल्मेट बसलेले फोटो पहायला मिळाले आहेत. दरम्यान यावरून अनेक नेटकर्‍यांनी बीग बी अमिताभ बच्चन यांना ट्राफिकचे नियम दाखवून ट्रोल देखील केले आहे.
मागील 2 दिवसांच्या या चर्चांवर आता अखेर बीग बी अमिताभ बच्चन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-17/100234801.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलिवूडचे शहेनशाह म्हणून ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांचे मागील काही दिवसात सोशल मीडीयात बाईक वा विना हेल्मेट बसलेले फोटो पहायला मिळाले आहेत. दरम्यान यावरून अनेक नेटकर्‍यांनी बीग बी अमिताभ बच्चन यांना ट्राफिकचे नियम दाखवून ट्रोल देखील केले आहे.
मागील 2 दिवसांच्या या चर्चांवर आता अखेर बीग बी अमिताभ बच्चन यांनी आपला खुलासा दिला आहे. सोशल मीडीया मध्ये वायरल झालेले फोटोज हे शूटिंगचा भाग होता. त्यासाठी दक्षिण मुंबई मध्ये बलार्ड पिअर भागात पोलिसांकडून परवानगी घेण्यात आल्याचं त्यानी जारी केलेल्या खुलाशामध्ये म्हटलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी आपल्याला ट्राफिक नियमांची पूर्ण कल्पना आहे. आपला कोणताही उद्देश या नियमांचं उल्लंघन करण्याचा नसल्याचं म्हटलं आहे. शुटिंगच्या ठिकाणी केवळ 30-40 जण उपस्थित होते. पोलिसांनी रहदारीचा मार्ग बंद ठेवला होता. तसेच हे शूटिंग रविवारी करण्यात आले होते. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने कार्यालयं बंद होती आणि लोकांची वर्दळ देखील कमी होती.
अमिताभ बच्चन यांनी खुलाशात लिहल्यानुसार, 'पण हो, वक्तशीरपणाची समस्या असती तर मी बाईकस्वारी नक्कीच केली असती. मी हेल्मेट घालून आणि रहदारीचे सर्व नियम पाळले असते. हे करणारा मी एकटा नाही. वेळेवर लोकेशनवर पोहोचण्यासाठी अक्षय कुमार हे करताना दिसला आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या शेवटी लिहिले की, तुमची काळजी, काळजी, प्रेम आणि ट्रोलिंगबद्दल धन्यवाद.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Amitabh-Bachchan-revealed-that-he-rode-a-bike-without-a-helmet</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ The Kerala Story सिनेमासाठी रविवार ठरला लाभदायक; एका दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/The-Kerala-Story-Record-breaking-earnings-in-one-day</link>
            <description>अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन केलं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनमा नवे विक्रम रचताना दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त ९ दिवसांत सिनेमात १०० कोटी रुपयांचा गल्ला ओलांडला आहे. ओपनिंग डेलाच सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. गेल्या आठवड्यापासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. दुसऱ्या आठवड्यात देखील बॉक्स ऑफिसवर असलेला सिनेमाचा बोलबाला अद्याप कमी झालेला नाही. दुसऱ्या आठवड्यातील शनिवार आणि रविवार या दोन </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-15/the-kerala-story-4.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन केलं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनमा नवे विक्रम रचताना दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त ९ दिवसांत सिनेमात १०० कोटी रुपयांचा गल्ला ओलांडला आहे. ओपनिंग डेलाच सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. गेल्या आठवड्यापासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. दुसऱ्या आठवड्यात देखील बॉक्स ऑफिसवर असलेला सिनेमाचा बोलबाला अद्याप कमी झालेला नाही. दुसऱ्या आठवड्यातील शनिवार आणि रविवार या दोन दिवसांचा ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाला मोठा फायदा झाला आहे. रविवारी एका दिवसांत सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची सुरुवात प्रदर्शनानंतर समाधानकारक होती. पण त्यानंतर सिनेमाच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे . ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. ९ दिवसांत सिनेमाने १०० कोटी रुपयांचा गल्ला पार केल्यानंतर सिनेमाच्या कमाईचे १० व्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांच्यानुसार, दुसऱ्या आठवड्याच्या रविवारी सिनेमाने तब्बल २३.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. प्रदर्शनानंतर सिनेमाने आतापर्यंत १३६.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तुफान चर्चा रंगली. शिवाय सिनेमाला विरोध देखील करण्यात आला. अनेक ठिकाणी सिनेमाचं प्रदर्शन देखील रोकण्यात आलं. एवढंच नाही तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी या सिनेमावर बंदी घालण्याची घोषणा केली. अद्यापही अनेक राज्यांमध्ये ‘द केरळ स्टोरी’ सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा त्या अहवालांवर आधारित आहे ज्यानुसार केरळमधील सुमारे ३२ हजार महिलांना बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यात आलं आणि अनेकांना ISIS अंतर्गत सीरियात नेण्यात आलं. सिनेमाचे निर्माते म्हणतात की हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे आणि त्यामुळे तो अनेक वादांनी घेरला आहे…. सध्या सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/The-Kerala-Story-Record-breaking-earnings-in-one-day</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 15 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शापित रहस्यमय जहाज, ज्याने पाहिलं त्याच्या…. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Cursed-mysterious-ship-who-saw-his</link>
            <description>रहस्यांबद्दल जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. मात्र आपल्या जगात अशी काही रहस्य आहेत, ज्यांचा उलगडा अजून लागलेला नाही. असंच एक रहस्य म्हणजे, शापित जहाजाचं. फ्लाइंग डचमन असं या जहाजाचं नाव आहे. असं मानलं जातं की, जवळपास गेल्या 400 वर्षांपासून हे जहाज समुद्रात फिरतंय. हे जहाज फार रहस्यमयी असून यासंबंधी अनेक गोष्टीही पसरल्यात आहेत.
400 वर्षांपासून हे भटकणारं जहाज पाहणं अत्यंत अशुभ मानलं जातं. असं म्हटलं ज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-15/history-sea-legend-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[रहस्यांबद्दल जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. मात्र आपल्या जगात अशी काही रहस्य आहेत, ज्यांचा उलगडा अजून लागलेला नाही. असंच एक रहस्य म्हणजे, शापित जहाजाचं. फ्लाइंग डचमन असं या जहाजाचं नाव आहे. असं मानलं जातं की, जवळपास गेल्या 400 वर्षांपासून हे जहाज समुद्रात फिरतंय. हे जहाज फार रहस्यमयी असून यासंबंधी अनेक गोष्टीही पसरल्यात आहेत.
400 वर्षांपासून हे भटकणारं जहाज पाहणं अत्यंत अशुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की, समुद्रात जर हे जहाज कोणी पाहिलं तर कोणी पाहिलं तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात भरपूर अडचणी येतात. दरम्यान अनेकांनी फ्लाइंग डचमन शिप पाहिली असल्याचं म्हटलंय. मात्र यामध्ये किती सत्य आहे, याची पडताळणी अजून केलेली नाही.
प्रसिद्ध लेखक "निकोलस मॉन्सेरेट" यांनी दुसर्‍या महायुद्धादरम्यान पॅसिफिक महासागरात हे शापित जहाज पाहिल्याचा दावा केला आहे. या जहाजासंदर्भात अनेक समजुती असून यावर शो आणि सिनेमे देखील बनवण्यात आले आहेत.
असं मानलं जातं की, 1641 मध्ये जहाजाचे कॅप्टन हेन्रिक वेन हॉलंडहून ईस्ट इंडीजच्या दिशेने निघाले होते. यावेळी वाटेत त्यांनी काही बदल केले. त्यांनी जहाज केप ऑफ गुड होपकडे वळण्यास सांगितलं. मात्र कॅप्टनच्या हा निर्णय जहाजात बसलेल्या प्रवाशांना मान्य नव्हता. त्यावेळी प्रवासी खूपच नाराज झाले. अशातच या जहाजाला भीषण वादळाचा सामना करावा लागला होता. या वादळाचा फटका प्रवाशांना बसला.
या वादळाचा तडाखा इतका बसला ही ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. असं म्हणतात की, ज्या प्रवाशांचा या ठिकाणी मृत्यू झाला त्यांनी  मरताना या जहाजाला शाप दिला. तेव्हापासून जहाज समुद्रात भटकत असल्याचं म्हटलं जातं. महत्त्वाचं म्हणजे या जहाजाचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. फ्लाइंग डचमन या जहाजाबाबत शोध देखील घेण्यात आला, मात्र तरीही याचं रहस्य संशोधकांना समजू शकलेलं नाही. त्यामुळे फ्लाइंग डचमॅन हे आजही एक रहस्य आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Cursed-mysterious-ship-who-saw-his</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 10 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'द केरला स्टोरी' पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "सडल्या डोक्यात...  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/after-watching-the-Kerala-Story-devendra-fadnavis-said</link>
            <description>'द केरला स्टोरी' हा चित्रपट वादात सापडला आहे. भाजपकडून या चित्रपटाचे जोरदार समर्थन केले जात आहे, तर विरोधक हा राजकीय फायद्यासाठी द्वेषपूर्ण चित्रपट असल्याची टीका करत आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यकर्त्यांसह जाऊन चित्रपट पाहिला. 'द केरला स्टोरी' पाहिल्यानंतर फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते नागपुरात बोलत होते.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1656008090083291149?s=20

आपल्या देशातील ध</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-10/image (24).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA['द केरला स्टोरी' हा चित्रपट वादात सापडला आहे. भाजपकडून या चित्रपटाचे जोरदार समर्थन केले जात आहे, तर विरोधक हा राजकीय फायद्यासाठी द्वेषपूर्ण चित्रपट असल्याची टीका करत आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यकर्त्यांसह जाऊन चित्रपट पाहिला. 'द केरला स्टोरी' पाहिल्यानंतर फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते नागपुरात बोलत होते.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1656008090083291149?s=20

आपल्या देशातील धक्कादायक सत्य या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आले आहे. आपला देश उद्ध्वस्त करण्याचे काम काही लोक करत आहेत. महिला आणि मुलींची दिशाभूल करून त्यांना कटात ओढले जात आहे. या गोष्टी समोर याव्यात. हा चित्रपट देशातील अनेकांचे डोळे उघडत असल्याचे फडणवीस म्हणाले.

"सडल्या डोक्यात सडलेल्या विचारांना टांगण्याची वेळ आली आहे"

धर्मांतर आणि लव्ह जिहादवर आधारित 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग भाजप कार्यकर्त्यांसाठी नागपुरात आयोजित करण्यात आले होते. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चित्रपट पाहिला. या चित्रपटातून कटू सत्य लोकांसमोर येत असल्याचा दावाही त्यांनी केला. त्याचबरोबर या चित्रपटाच्या निर्मात्याला फासावर लटकवण्याची चर्चा करणाऱ्यांच्या सडलेल्या मनातील सडलेली विचारसरणी असल्याचे फडणवीस म्हणाले.असे म्हणत  त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचावर हल्ला केला.


आव्हाड काय म्हणाले...

'द केरला स्टोरी' या चित्रपटात 32 हजार महिलांची कथा मांडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आवाड यांनी बोलताना दावा केला की, चित्रपटाचे निर्माते स्वत: न्यायालयाला सांगतात की ही कथा केवळ तीन महिलांची आहे. या चित्रपटामुळे आपल्या देशाची जगभरात बदनामी झाली असून, देशात धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.देशात अराजकता माजवणाऱ्या आणि देशाची बदनामी करणाऱ्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या निर्मात्याला फाशीचे ही त्यांनी म्हटले होते.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/after-watching-the-Kerala-Story-devendra-fadnavis-said</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 08 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सनी देओलचा मुलगा करण अडकणार लग्नाच्या बेडीत.. ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Sunny-Deols-son-Karan-will--tie-a-knot</link>
            <description>देओल कुटुंबात लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा होती. अलीकडेच करण देओल त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत जून</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-08/article-l-2023512419480971289000.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[देओल कुटुंबात लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा होती. अलीकडेच करण देओल त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत जूनमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

देओल कुटुंब त्यांच्या कुटुंबाशी संबंधित माहिती सहसा शेअर करत नाहीत. अशा परिस्थितीत खुद्द सनीने अद्याप त्याच्या मुलाच्या लग्नाची घोषणा केलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, करण आणि द्रिशाच्या लग्नाचे विधी १६ जूनपासून सुरू होतील आणि १८ जूनपयर्ंत चालतील. करण देओलच्या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त काही खास लोकही हजेरी लावणार आहेत. करण त्याची गर्लफ्रेंड द्रिशाशी मुंबईतच लग्न करणार आहे. म्हणजेच या जोडप्याचे लग्न शाही विवाहासारखे होणार नाही. द्रिशा आणि करण गेल्या ६ वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत.

आता या जोडप्याने कायमचे एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी दुबईमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केल्यानंतर १८ फेब्रुवारीला करण आणि द्रिशाची एंगेजमेंट झाली. द्रिशा आचार्यचा फिल्मी जगाशी काहीही संबंध नाही. तर करणने २0१९ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Sunny-Deols-son-Karan-will--tie-a-knot</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 06 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वडिलांच्या उपचारासाठी 'या' अभिनेत्यावर घरातच्या वस्तू विकण्याची वेळ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Time-to-sell-household-items-by-actor-for-his-fathers-treatment</link>
            <description>मुंबई. छोट्या पडद्यावरील अभिनेता शोएब इब्राहिम त्याच्या 'ससुराल सिमर का' या मालिकेमुळे चर्चेत आला होता. या मालिके दरम्यानच शोएब आणि त्याची पत्नी दीपिका कक्कडची ओळख झाली होती. इतकंच काय तर इथेच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होते. त्या दोघांचे लाखो चाहते आहेत. शोएब आणि दीपिका लवकरच आई-बाबा होणार आहेत. ते दोघेही बऱ्याच दिवसापासून छोट्या पडद्यापासून लांब आहेत. तरी देखील आज शोएब आणि दीपिकाकडे सगळं आहे. पण तुम्हाला माहितीये का? शोएबवर एक अशी वेळ आली होती जेव्हा त्याच्याकडे वडिलांवर उपचार करण्यासाठी पैसे नव्हते. याविषयी शोएबनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. 
शोएबनं ही मुलाखत नुकतीच ईटा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-06/image_6483441 (18).JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई. छोट्या पडद्यावरील अभिनेता शोएब इब्राहिम त्याच्या 'ससुराल सिमर का' या मालिकेमुळे चर्चेत आला होता. या मालिके दरम्यानच शोएब आणि त्याची पत्नी दीपिका कक्कडची ओळख झाली होती. इतकंच काय तर इथेच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होते. त्या दोघांचे लाखो चाहते आहेत. शोएब आणि दीपिका लवकरच आई-बाबा होणार आहेत. ते दोघेही बऱ्याच दिवसापासून छोट्या पडद्यापासून लांब आहेत. तरी देखील आज शोएब आणि दीपिकाकडे सगळं आहे. पण तुम्हाला माहितीये का? शोएबवर एक अशी वेळ आली होती जेव्हा त्याच्याकडे वडिलांवर उपचार करण्यासाठी पैसे नव्हते. याविषयी शोएबनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. 
शोएबनं ही मुलाखत नुकतीच ईटाइम्सला दिली होती. या मुलाखतीत शोएब ससुराल सिमर का ही मालिका सोडण्याविषयी बोलला आहे. शोएब म्हणाला, 'ती मालिका सोडताना मी खूप घाबरलो होता. कारण ती मालिका त्यावेळी खूप लोकप्रिय होती. ती मालिका सोडल्यानंतर मला जवळपास तीन वर्षे काम मिळालं नाही. पण मला असं वाटतं की जर आपल्याला आपल्या आयुष्यात काही करायचं असेल तर थोडी रिस्क घेणं महत्त्वाचं असतं. मला त्यावेळी याची जाणीव होती की माझ्यासाठी हा काळ खूप कठीण असणार आहे. कारण त्याकाळात मला माझ्या कुटुंबाकडे देखील लक्ष द्यायचे होते. मी सगळ्यात मोठा होतो म्हणून माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या देखील जास्त होत्या. इतकंच काय तर त्या पूर्ण देखील करायच्या होत्या. मला माझ्या कुटुंबासाठी सगळं काही करायचं होतं.'
त्याच्या या कठीण काळाविषयी बोलताना शोएब म्हणाला, ती मालिका सोडल्यानंतर त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. दीपिका त्यावेळी त्याची खूप चांगली मैत्रिण होती आणि ती त्याला पाठिंबा देत होते. त्या तीन वर्षात शोएबला खरं जग कळालं. त्या काळात त्यानं स्वत: वर काम केलं.
शोएब 'पलकों की छांव' या मालिकेत सुद्धा दिसला होता. त्यासाठी भोपालला त्याचं सिलेक्शन झालं होतं. पण शोबंद झाल्यानंतर तीन महिन्याच्या आता त्याला ससुराल सिमर का ही मालिका मिळाली. त्याकाळात त्याला अनेक चांगले आणि वाईट लोकं भेटली. तीन वर्षे तर त्याच्यासाठी खूप कठीण होते. त्या काळात त्याच्या वडिलांची तब्येत गंभीर झाली होती. जेव्हा मी काम करत होतो तेव्हा मी कार घेतली होती. पण वडिलांच्या उपचारासाठी मला ती विकावी लागली. एका व्यक्तीनं माझी फसवणूक केली होती. त्यावेळी एका व्यक्तीनं माझ्याकडून पैसे घेतले आणि अनेक गोष्टी होऊ लागल्या होत्या.
दरम्यान, शोएब सध्या 'अजूनी' या मालिकेत राजवीरच्या भूमिकेत आहे. याविषयी बोलताना शोएब म्हणाला, 'जेव्हा पासून त्याची मालिका प्रदर्शित झाली होती. तेव्हा पासून प्रेक्षकांनी त्याला खूप प्रेम दिलं आणि राजवीर म्हणून लोक त्याला ओळखू लागले होते. अजूनीनं मला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्याची संधी दिली आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना ही भूमिका देखील आवडेल.'
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Time-to-sell-household-items-by-actor-for-his-fathers-treatment</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 05 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 15 वर्षांनंतर पुन्हा संजय सिंघानियाची एंट्री! आमिर खानच्या 'गजनी'चा येणार सिक्वेल? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Sanjay-Singhanias-entry-again-after-15-years-Aamir-Khan-Ghajani-sequel</link>
            <description>आमिर खानचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. आमिरला देशभरातील लोक मोठ्या संख्येने पसंत करतात. आमिरला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जातं. आमिरचा एखाद वर्षात एक एकच चित्रपट रिलिज करतो मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दहशत निर्माण करतो असं काहीसं चित्र गेल्या अनेक वर्षापासून दिसत होत.


मग त्यात 3 इडियट असो किंवा दंगल सारखे सिनेमे. मात्र गेल्या काही वर्षांपासून आमिरचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक फ्लॉप होत आहेत. त्यात 'लाल सिंह चढ्ढा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-05/1_ct73.1248.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[आमिर खानचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. आमिरला देशभरातील लोक मोठ्या संख्येने पसंत करतात. आमिरला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जातं. आमिरचा एखाद वर्षात एक एकच चित्रपट रिलिज करतो मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दहशत निर्माण करतो असं काहीसं चित्र गेल्या अनेक वर्षापासून दिसत होत.


मग त्यात 3 इडियट असो किंवा दंगल सारखे सिनेमे. मात्र गेल्या काही वर्षांपासून आमिरचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक फ्लॉप होत आहेत. त्यात 'लाल सिंह चढ्ढा' असो किंवा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'. त्यामुळे आमिरने आता या फ्लॉप चित्रपटांनंतर सध्या अभिनयातून ब्रेक घेतला आहे.दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता आमिर त्याच्या सुपरहिट सिनेमा 'गजनी' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करणार आहे. आमिरच्या गजनीमध्ये संजय सिंघानिया आणि कल्पना यांची प्रेमकहाणी सर्वाना लक्षात असेलच. आमिर खान आणि असीनने दमदार अभिनयाने हा चित्रपट हिट झाला. यात दिवंगत अभिनेत्री जिया खान देखील दिसली होती.


आता इतक्या वर्षांनी संजय पुन्हा एकदा पडद्यावर पुनरागमन करत आहे. आमिर खान 'गजनी'चा सिक्वेल बनवणार आहे. यासाठी तो देखील आता सलमान सारखा दक्षिण मनोरंजन सृष्टीकडे वळला आहे. त्याने अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांची भेट घेतली आहे.


पीपिंगमून या न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर खान सध्या अल्लू अर्जुनचे वडील आणि साऊथ सिनेसृष्टीचा मोठे चित्रपट निर्माता अल्लू अरविंद यांच्यासोबत एका प्रोजेक्टवर काम करत आहे. चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांनीही 'गजनी 2' संदर्भात आमिर खानसोबत एक कल्पना शेअर केली आहे. दोघेही एकत्र काम करण्यास उत्सुक आहेत. तरी अद्याप कशाचीही पुष्टी झालेली नाही.


असे असले तरी, दोघांनाही संजय सिंघानियाची कथा पुढे नेण्याची इच्छा असून काही महिन्यांत स्क्रिप्ट फायनल करणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या सर्व काही गुप्त ठेवण्यात आले आहे. गजनी हा चित्रपट गजनी या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटी कमावणारा हा चित्रपट पहिला चित्रपट ठरला होता.



 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Sanjay-Singhanias-entry-again-after-15-years-Aamir-Khan-Ghajani-sequel</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रियांकाच्या 'सिटाडेल'ने रचला नवा विक्रम ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Priyankas-Citadel-sets-a-new-record</link>
            <description>अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट्समुळे खूप चर्चेत आहे. नुकतीच तिची सिटाडेल ही वेब सिरीज अँमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सिरीजच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वत्र चर्चा होती. तर आता या सिरीजला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेब सिरीजने आता नवा वि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-03/download (2).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट्समुळे खूप चर्चेत आहे. नुकतीच तिची सिटाडेल ही वेब सिरीज अँमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सिरीजच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वत्र चर्चा होती. तर आता या सिरीजला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेब सिरीजने आता नवा विक्रम नोंदवला आहे.


अमेरिकेमधील ट्रॅकिंग वेबसाइटच्या अहवालानुसार, सिटाडेल आता जगातील सर्वात लोकप्रिय वेब सीरिजच्या यादीत सामील झाली आहे. सक्सेशन आणि द मंडलोरियन यासारख्या हिट वेब सिरीजना सिटाङेलने मागे टाकले आहे. या सिरिजचे पहिले दोन भाग प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाले.
हे दोन भाग प्रदर्शित होतात प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींनी तोंड भरून कौतुक केले तर काहींनी ही सिरीज त्यांना न आवडल्याचे सांगितले.


सिटाडेलमध्ये प्रियांका चोप्राची प्रमुख भूमिका आहे. या सिरीजमध्ये ती धमाकेदार अँक्शनही करताना दिसत आहे. अँक्शन, थरार आणि रोमान्सने परिपूर्ण अशी ही सिरीज आहे. या वेब सिरीजची कथा आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास यशस्वी होत आहे. यामुळेच या वेब सिरीजने अनेक बड्या वेब सिरीजना मागे टाकले आहे. यामध्ये प्रियांका चोप्रासोबतस्टेनली टुकी आणि लेस्ली मॅनव्हिल, रिचर्ड मॅडन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. रुसो ब्रदर्स आणि शो-रनर डेव्हिड वील यांनी या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Priyankas-Citadel-sets-a-new-record</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'द केरळ स्टोरी' : धर्मांतराच्या दाव्यावर थरूर यांचे एक कोटीचे आव्हान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/The-Kerala-Story-Tharoors-one-crore-challenge-on-the-claim-of-conversion</link>
            <description>निर्माते विपुल अमृतलाल शाह यांच्या द केरळ स्टोरी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा करणारा म्हटले आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून काँग्रेसकडूनही सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ही आमची केरळ स्टोरी नसल्याचे म्हटले आहे.


थरूर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये केरळमधील ३२ हजार महिलांन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-03/collage_maker-01-may-2023-04-02-pm-311-sixteen_nine.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[निर्माते विपुल अमृतलाल शाह यांच्या द केरळ स्टोरी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा करणारा म्हटले आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून काँग्रेसकडूनही सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ही आमची केरळ स्टोरी नसल्याचे म्हटले आहे.


थरूर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये केरळमधील ३२ हजार महिलांनी इस्लाम स्वीकारला, हा दावा सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करा आणि एक कोटी रुपये न्या, असे लिहिले आहे. नॉट अ केरळ स्टोरी असा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे. त्यांच्या या पोस्टनुसार, ज्यांना आव्हान स्वीकारून एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळवायचे आहे, ते ४ मे रोजी केरळमधील प्रत्येक जिल्ह्यातील काउंटरवर पुरावे सादर करू शकतात.


द केरळ स्टोरी चित्रपटात असा दावा करण्यात आला आहे की केरळमधील ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्‍चन महिलांना बळजबरीने धर्मांतरित करून दहशतवादी संघटनेमध्ये सामील होण्यासाठी देशाबाहेर पाठवण्यात आले. दरम्यान, या चित्रपटाच्या कथेवरून वाद दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेससह इतर पक्ष या चित्रपटाला विरोध करीत आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले, केरळमधील ३२ हजार महिलांच्या कथित धर्मांतराचा प्रचार करणार्‍यांसाठी हा दावा सिद्ध करण्याची आणि काही पैसे कमावण्याची ही संधी आहे. ते आव्हान स्वीकारण्यास तयार होतील की नाही? त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत कारण मुळात कोणतेही पुरावे अस्तित्वातच नाहीत.


द केरळ स्टोरी हा चित्रपट सुदीप्तो सेन यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट केरळमधील सुमारे ३२ हजार बेपत्ता महिलांची कथा आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावाही करण्यात आला आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/The-Kerala-Story-Tharoors-one-crore-challenge-on-the-claim-of-conversion</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 03 May 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘द केरळा स्टोरी' वादाच्या भोवऱ्यात; नेमका वाद काय ? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/The-Kerala-Story-in-controversy-what-exactly-is-the-dispute</link>
            <description>‘द केरळा स्टोरी’ हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र, केरळमधील राजकारण्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध दर्शवला आहे. तर, चित्रपट वितरकांनी मात्र चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यास बंदी घातली तरी तो प्रेक्षक ओटीटीवर जाऊन बघतील, त्यामुळे या बंदीला अर्थच राहणार नाही, असे म्हटले आहे.


सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ), द अपोझिशन युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ) आणि त्यांच्या युवा संघटनांनी राज्यात हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचाही याला विरोध असल्याचे सांगितल्या जात आहे.


‘फिल्म एक्झिबिटर्स युनायटेड ऑर्गनाय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-05-03/d81510a3ce.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[‘द केरळा स्टोरी’ हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र, केरळमधील राजकारण्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध दर्शवला आहे. तर, चित्रपट वितरकांनी मात्र चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यास बंदी घातली तरी तो प्रेक्षक ओटीटीवर जाऊन बघतील, त्यामुळे या बंदीला अर्थच राहणार नाही, असे म्हटले आहे.


सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ), द अपोझिशन युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ) आणि त्यांच्या युवा संघटनांनी राज्यात हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचाही याला विरोध असल्याचे सांगितल्या जात आहे.


‘फिल्म एक्झिबिटर्स युनायटेड ऑर्गनायझेशन ऑफ केरळ’च्या (एफईयूओके) सदस्यांनीही ‘द केरळा स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्यास त्याला काहीच अर्थ उरणार नाही. जेव्हा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होईल, तेव्हा प्रेक्षक तो तसाही पाहतीलच,’ असे म्हटले आहे. या संघटनेचे सदस्य असणारे आणि कोचीमधील एका चित्रपटगृहाचे मालक असलेले सुरेश शेणॉय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, बंदी हा चुकीचा पायंडा आहे. ही एकप्रकारची सेन्सॉरशिप असल्याची टीका केली आहे.




केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनीही ३० एप्रिल रोजी फेसबुक पोस्ट लिहून संघ परिवाराने खोटे पसरवण्यासाठी हा चित्रपट बनवला असल्याचे म्हटले आहे. ‘ट्रेलरवर एक नजर टाकल्यावर हा चित्रपट मुद्दाम जातीय ध्रुवीकरण आणि केरळविरुद्ध द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे, असा समज होतो. धर्मनिरपेक्षतेची भूमी असलेल्या केरळला धार्मिक कट्टरवादाचे केंद्र ठरवून ते संघ परिवाराच्या प्रचाराची पुनरावृत्ती करत आहेत. केरळमधील निवडणुकीच्या राजकारणात फायदा मिळवण्यासाठी संघ परिवाराने केलेल्या विविध प्रयत्नांच्या संदर्भात प्रचारात्मक चित्रपट आणि मुस्लिमांच्या इतर गोष्टींकडे पाहिले पाहिजे,’ असे त्यांनी म्हटले आहे. काही अभिनेत्यांनी मात्र चित्रपटांवर बंदी आणता कामा नये, असे मत व्यक्त केले आहे.




टीझरमध्ये काय दाखवले होते?


‘द केरला स्टोरी’ चित्रपटामध्ये केरळमधील 32,000 महिलांची हृदयद्रावक कथा दाखविण्यात आली आहे. महिलांना ISIS (इस्लामिक इराक आणि सीरिया) या दहशतवादी गटांमध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथी बनविण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. यावरूनच वादाला तोंड फुटले आहे. टीझरमध्ये अदा शर्मा बुरख्यात दिसून येत आहे. हिंदू धर्मातून इस्लाम धर्मात पाठविण्यात आल्याच ती सांगत आहे. याशिवाय शालिनी उन्नीकृष्णनला फातिमा बनवण्यात आले. तिला नर्स बनून जनतेची सेवा करायची होती, पण ती दहशतवादी बनते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. विपुल अमृतलाल शाह हे निर्मिते आहेत. चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर समोर येताच वादाला तोंड फुटले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/The-Kerala-Story-in-controversy-what-exactly-is-the-dispute</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 29 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नवरदेवाच्या कारमधून उतरून बाईकवर नवरीचे पलायन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Husband-escapes-on-bike-after-getting-down-from-husbands-car</link>
            <description>बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात भर रस्त्यात नवरदेवाच्या गाडीतून उतरून नवरीने अपहरण झाल्याचं सांगत आरडाओरड केली त्यामुळे एकच खळबळ उडाली. नवरीने आरडाओरड केल्याने रस्त्यावर मोठा गोंधळ झाला. अपहरणाचं ऐकून लोकांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान नवरीचा हाय व्होल्टेज ड्रामा बराचवेळी सुरू राहिला. यानंतर नवरी नवरदेवाला सोडून एका बाईकवरून फरार झाली</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/National/2023-04-29/pjimage_-_2020-06-08T100458.040.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात भर रस्त्यात नवरदेवाच्या गाडीतून उतरून नवरीने अपहरण झाल्याचं सांगत आरडाओरड केली त्यामुळे एकच खळबळ उडाली. नवरीने आरडाओरड केल्याने रस्त्यावर मोठा गोंधळ झाला. अपहरणाचं ऐकून लोकांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान नवरीचा हाय व्होल्टेज ड्रामा बराचवेळी सुरू राहिला. यानंतर नवरी नवरदेवाला सोडून एका बाईकवरून फरार झाली.


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना समस्तीपूर रोसडा मुख्य रस्त्यावरील आहे. गेल्या रात्री एक वरात अंगारघाटहून डिहुली गावात आली होती. इथे रितीरिवाजानुसार नवरी-नवरदेवाचं लग्न झालं आणि सकाळी नवरदेव नवरीला घेऊन परत जात होता. नवरदेवाची गाडी जेव्हा मुख्य रस्त्यावर आली, तेव्हाच नवरीने गाडीत सोबत असलेल्या छोट्या भावाला उलटी होत असल्याचं कारण सांगत गाडी थांबवली.


यानंतर नवरी गाडीतून खाली उतरली आणि तिने तिचं अपहरण होत असल्याचं सांगत आरडाओरड सुरू केली. हे बघून नवरदेवाकडील लोक हैराण झाले. आरडाओरड ऐकून लोकांनी तिथे गर्दी केली. बराच वेळी रोडवर हा ड्रामा सुरू होता. दरम्यान, नवरी तिच्या लहान भावासोबत एका बाइकवर बसली आणि नवरदेवाला तिथेच सोडून फरार झाली. नवरी म्हणाली की, तिच्या लहान भावाला उलटी होत होती. नवरदेवाला मोबाईल मागितला तर त्याने दिला नाही.


यावर नवरदेव म्हणाला होता की, नवरी म्हणाली होती की, तिच्या लहान भावाला उलटी होत आहे, तर मी गाडी थांबवली. त्यानंतर ती अपहरणाचा आरोप करू लागली होती. या घटनेनंतर नवरदेव नवरीशिवायच आपल्या घरी परतला. तर नवरी तिच्या माहेरी परत गेली. सध्या या घटनेची चर्चा रंगली आहे.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Husband-escapes-on-bike-after-getting-down-from-husbands-car</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 28 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उमेश कामतने मांडली नवरा होण्याची व्यथा म्हणाला, 'घराचा कॅफे केला बाईंनी' ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Umesh-Kamat-shared-the-wife-made-the-house-a-cafe</link>
            <description>मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणून उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्याकडे पाहिले जाते. नुकतेच उमेशने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने नवर्‍याची व्यथा मांडली आहे. उमेश आणि प्रिया द</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-28/pri-1-3_2023041008845.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणून उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्याकडे पाहिले जाते. नुकतेच उमेशने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने नवर्‍याची व्यथा मांडली आहे. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. उमेशने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत उमेश कॉफी बनवताना दिसतो आहे. तो कॉफी पावडर, दूध टाकून ती कॉफी बनवतो आणि त्यानंतर प्रियाला दोन वेळा आवाज देत कॉफी तयार असल्याचे सांगतो. प्रिया कॉफी, असेही तो एकदा बोलतो. मात्र प्रिया बापट काहीही प्रतिक्रिया देत नाही. त्यानंतर उमेश 'कॅपेचिनो फॉर प्रिया' असे बोलतो. त्यानंतर ती लगेचच 'आले' असा आवाज देते. यावर उमेश चिडतो. त्याने या व्हिडीओवर 'सारखे कॅफेमध्ये जाण्याची सवय असलेल्या बायकोला घरी कॉफी देणार्‍या नवर्‍याची कथा', असे लिहिले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Umesh-Kamat-shared-the-wife-made-the-house-a-cafe</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 28 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिनेत्रीने ब्रेस्ट मिल्क आणि बाळाच्या नाळेपासून बनवला दागिना! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/-Actress-made-jewelry-from-breast-milk-and-babys-placenta</link>
            <description>छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता धीरज धूपर हा 'ससुराल सिमर का' या मालिकेसाठी ओळखला जातो. तर त्याची पत्नी विन्नी अरोरा देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या वर्षीच विन्नीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर धीरज आणि विन्नी सोशल मीडियावर </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-28/dfuisl.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता धीरज धूपर हा 'ससुराल सिमर का' या मालिकेसाठी ओळखला जातो. तर त्याची पत्नी विन्नी अरोरा देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या वर्षीच विन्नीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर धीरज आणि विन्नी सोशल मीडियावर मुलासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

 दरम्यान, नुकताच विन्नीने सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांशी संपर्क साधला. विन्नीने अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिने खुलासा केला ही तिच्या गळ्यात असलेले पेन्डंट हे तिच्यासाठी खूप खास आहे. हे साधेसुधे पेंडंट नाही. कारण, ते तिच्याच दुधापासून आणि बाळाच्या नाळेपासून तयार करण्यात आले आहे.

ऑगस्ट महिन्यात धीरज धूपर आणि विन्नी हे पालक झाले. दरम्यान, १0 ऑगस्ट रोजी मुलाच्या जन्मानंतर धीरजने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या मुलाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्या फोटोत त्याच्या मुलाने त्याचे एक बोट धरले होते. हा फोटो शेअर करत धीरजने ही एकमेव जागा आहे जिथे मला जायचे आहे. तर विन्नीने शेअर केलेल्या फोटोमध्ये मुलाचे दोन पाय दिसत आहेत

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/-Actress-made-jewelry-from-breast-milk-and-babys-placenta</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 28 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिनेत्री अनन्या पांडेने सांगितल्या 'ड्रीम गर्ल २' गंमतीदार आठवणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/actress-ananya-pandey-shares-dream-girl-2-s-funny-memories</link>
            <description>बॉलीवूडची यंग आणि टॅलेंटेड अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या बालाजी टेलिफिल्म च्या ड्रीम गर्ल 2 मधील भूमिकेसाठी चर्चेत आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाने साकारलेल्या पूजाच्या भूमिकेबद्दल अलीकडेच चर्चा सुरू झाल्यानंतर अनन्या देखील तिच्या भूमिकेबद्दल खूप स्पर्धात्मक वाटत आहे. त्यामुळे, तिचे पात्र प्रसिद्धीच्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-28/image (15).png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलीवूडची यंग आणि टॅलेंटेड अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या बालाजी टेलिफिल्म च्या ड्रीम गर्ल 2 मधील भूमिकेसाठी चर्चेत आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाने साकारलेल्या पूजाच्या भूमिकेबद्दल अलीकडेच चर्चा सुरू झाल्यानंतर अनन्या देखील तिच्या भूमिकेबद्दल खूप स्पर्धात्मक वाटत आहे. त्यामुळे, तिचे पात्र प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी, अनन्याने नुकतीच कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल सामन्यांदरम्यान चित्रपटाचे प्रमोशन केले.


या सामन्यादरम्यान अनन्याने सांगितले की तिने ड्रीम गर्ल 2 च्या सेटवर क्रिकेटचा आनंद कसा लुटला. ती  म्हणाली ,“मथुरेत आमच्या शूटिंगदरम्यान, आम्ही क्रिकेट खेळलो आणि मला हे मान्य करायलाच हवे की माझे सहकारी मैदानावर खूप प्रभावी होते, मात्र मी त्याला आऊट करण्यात यशस्वी झाली ." तिच्या  सहकार्यांनी, अनन्यासोबत ड्रीम गर्ल चॅलेंजही खेळले, ज्यामध्ये तिला वेगवेगळ्या सेलिब्रिटींची छायाचित्रे दाखवण्यात आली आणि त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यात आली.


ड्रीम गर्ल 2 चे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे, एकता आर कपूर आणि शोभा कपूर निर्मित आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे. संपूर्ण बॉलिवूडसह अनन्या पांडेचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि तिचे पात्र सर्वांच्या लाडक्या पूजाशी कसे संवाद साधते हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.


 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/actress-ananya-pandey-shares-dream-girl-2-s-funny-memories</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 21 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुमताच्या आकंठ प्रेमात असलेल्या यश चोप्रांनी पामेला सोबत का केलं लग्न? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Why-did-Yash-Chopra-marry-Pamela</link>
            <description>बॉलीवुड मधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा(Pamela Chopra )यांचं निधन झालं. पामेला यांना 15 दिवसांपूर्वी मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पामेला आणि यश यांच्या लग्नाचा किस्सा फार वेगळाच आहे. मुमताजच्या आकंठ प्रेमात असलेल्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-21/IMAGE_1681989649.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलीवुड मधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा(Pamela Chopra )यांचं निधन झालं. पामेला यांना 15 दिवसांपूर्वी मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पामेला आणि यश यांच्या लग्नाचा किस्सा फार वेगळाच आहे. मुमताजच्या आकंठ प्रेमात असलेल्या यश चोप्रांनी पामेला सोबत का केलं लग्न? जाणुन घेऊया.. यश चोप्रा आणि मुमताजचे किस्से आजही बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. यश आणि मुमताज दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि लग्नही करणार होते, परंतु मुमताजच्या कुटुंबीयांनी यशचे नाते नाकारले! त्यामुळे यश चोप्रा प्रचंड दु:खात बुडाले. यश आणि पामेला यांची पहिली भेट दिल्लीतील स्टार क्रिकेट शोमध्ये झाली होती. यश आणि पामेला या दोघांमध्ये थोडंसं अंतर होतं. यश त्याच्या चुलत भावाला भेटण्यासाठी अनेक वेळा गेला, पण पामेला सोबत मात्र ते भेटले नाहीत किंवा बोलले नाहीत.

पुढे पामेला यांची पहिली भेट यशजींच्या भाचीच्या लग्नाच्या संगीत सोहळ्यात झाली. तिथे यशने पामेला यांच्या गाण्याचे कौतुकही केले.यानंतर कुटुंबातील कॉमन फ्रेंडच्या आईच्या माध्यमातून लग्नाची चर्चा सुरू झाली. पामेला यांनी असेही सांगितले की, ती अशा कुटुंबातून आली होती जिथे खूप शिस्त होती, पण यशची पत्नी झाल्यानंतर तिला फिल्मी दुनियेची ओळख झाली,जिथे कलाकार सकाळी लवकर घरी यायचे आणि तर रात्री चित्रपट, गाणी, संगीत या सर्वांवर चर्चा चालू असायची. हळूहळू पामेला यांनाही या जगाची सवय झाली. यश आणि पामेला यांनी सुखी संसार केला. यशजींचा सिनेमांचा चढउतार काळ या पामेला यांनी पाहिलाय. या सर्व काळात पामेला पत्नी म्हणून यश चोप्रांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत.आज यश - पामेला दोघेही या जगात नाहीत. त्यांच्या मागे त्यांचं कुटुंब या दोघांचे संस्कार आणि वारसा जपतील यात शंका नाही.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Why-did-Yash-Chopra-marry-Pamela</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 19 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आशा भोसले यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Lata-Dinanath-Mangeshkar-Award-to-Asha-Bhosle</link>
            <description>यावर्षीच्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदा या पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ गायिका आशा भोसले ठरल्या आहेत. दरम्यान, विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कारांचा वितरण सोहळा २</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-19/Asha-Bhosle-and-Lata-Mangeshkar.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[यावर्षीच्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदा या पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ गायिका आशा भोसले ठरल्या आहेत. दरम्यान, विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कारांचा वितरण सोहळा २४ एप्रिल रोजी पार पडणार आहे.
दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये या पुरस्काराविषयी माहिती देण्यात आली आहे. मंगेशकर कुटुंब गेल्या ३३ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. दरम्यान मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. यंदाचा प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा २४ एप्रिल २0२३ रोजी पार पडणार आहे. मुंबईतील सायन याठिकाणी असणा?्या श्री षण्मुखानंद हॉल इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २४ एप्रिल रोजी मास्टर दीनानाथजींच्या स्मृतिदिनी हा सोहळा होईल.
दरम्यान गेल्या वर्षीपासून, मंगेशकर कुटुंबीय आणि ट्रस्टकडून भारतर% लता दीदींच्या स्मरणार्थ ह्यलता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिला जातो. तो. हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच अशा व्यक्तीला दिला जातो ज्याने आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान आहे. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Lata-Dinanath-Mangeshkar-Award-to-Asha-Bhosle</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 18 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रणवीर सिंग झळकणार संजय भन्साळींच्या 'बैजू बावरा'मध्ये ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Ranveer-Singh-will-be-seen-in-Sanjay-Bhansalis-Baiju-Bawra</link>
            <description>रणवीर सिंग हा भारतीय चित्रपट विश्‍वातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. पद्मावत, बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला, सिम्बा यासारख्या कित्येक चित्रपटात आपल्या लाजवाब अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची छाप सोडली आहे. रणवीर सिंग आता लवकरच भन्साळी यांच्या एका बड्या प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याची चर्चा होत </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-18/ranveer-slb_2019-10-30-3-53-35_thumbnail.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[रणवीर सिंग हा भारतीय चित्रपट विश्‍वातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. पद्मावत, बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला, सिम्बा यासारख्या कित्येक चित्रपटात आपल्या लाजवाब अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची छाप सोडली आहे. रणवीर सिंग आता लवकरच भन्साळी यांच्या एका बड्या प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याची चर्चा होत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या बैजू बावरा या प्रोजेक्टमधून रणवीर सिंग पुन्हा पुनरागमन करणार असल्याचे म्हटले जात आहे.

रणवीर सिंगचे गेल्या काही दिवसातील सर्कस, जयेशभाई जोरदार हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाहीत. याबरोबरच यशराज फिल्म आणि आदित्य चोप्रा यांनीसुद्धा रणवीरबरोबर चित्रपट न करायचा निर्णय घेतल्याची चर्चा होत आहे. सूत्रांनी सांगितले की, राजेश खन्ना यांनी सलग नऊ फ्लॉप चित्रपट दिले होते पण यश चोप्रा यांच्या दागमधून त्यांनी जबरदस्त कमबॅक केले. रणवीरही भन्साळींच्या बैजू बावरामधून धमाकेदार कमबॅक करेल. रणवीरच्या करिअरमधील हा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरेल.

 दरम्यान, भन्साळी यांच्या बैजू बावरामध्ये रणवीरसह आलिया भट्टही दिसणार असल्याची चर्चा आहे. या दोघांची जोडी गली बॉयमध्ये लोकांच्या पसंतीस उतरली होती. अर्थात याबद्दल अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट लवकरच करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात झळकणार आहेत. यात जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Ranveer-Singh-will-be-seen-in-Sanjay-Bhansalis-Baiju-Bawra</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मोठ्या प्रोडक्शन कंपनीने सोडली रणवीर सिंगची साथ; चित्रपट करण्यास दिला नकार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Big-production-company-quits-Ranveer-Singh</link>
            <description> 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'गली बॉय' आणि 'गोलियों की रासलीला: रामलीला' सारखे जबरदस्त आणि सुपरहिट चित्रपट देणारा बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे शेवटचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकले नाहीत. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर रणवीर सिंगचा एकही  चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकले नाहीत. कोरोना नंतर, 2021 मध्ये त्याचा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा बायोपिक 83 प्रदर्शित झाला आणि त्यानंतर जयेशभाई जोरदार (2022) चित्रपटगृहात दाखल झाला. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले.

जयेशभाई जोरदार या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर 16 कोटी रुपयांपेक्षा कम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-17/roRcDubtHl_UNPRxRtkLeneKIjbAYRkKXwSwKS30zQA.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'गली बॉय' आणि 'गोलियों की रासलीला: रामलीला' सारखे जबरदस्त आणि सुपरहिट चित्रपट देणारा बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे शेवटचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकले नाहीत. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर रणवीर सिंगचा एकही  चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकले नाहीत. कोरोना नंतर, 2021 मध्ये त्याचा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा बायोपिक 83 प्रदर्शित झाला आणि त्यानंतर जयेशभाई जोरदार (2022) चित्रपटगृहात दाखल झाला. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले.

जयेशभाई जोरदार या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर 16 कोटी रुपयांपेक्षा कमी कमाई केली. त्याच वेळी, काहीदिवसांपूर्वी  प्रदर्शित झालेल्या सर्कसने बॉक्स. ऑफिसवर फक्त 35.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पण या सिनेमाला प्रेक्षकांची विशेष प्रशंसा मिळाली नाही. रणवीर सिंगच्या तीन बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांनंतर, आता अशा बातम्या समोर आल्या आहेत ज्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की सलग तीन फ्लॉपनंतर यशराज फिल्म्स म्हणजेच YRF ने काही काळ रणवीर सिंगसोबत कोणताही चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, ‘YRF चे प्रमुख आदित्य चोप्रा आणि त्यांची मुख्य टीम सध्या YRF Spy Universe मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. त्यांनी अलीकडेच शाहरुख खानचा ‘पठाण’ हा एक जबरदस्त ब्लॉकबस्टर दिला आणि सलमान खानचा ‘टायगर ३’च्या प्रदर्शनासाठी ते तयारी करत आहेत. त्यामुळे त्यांना आता कोणताही सिनेमा फ्लॉप होण्याची रिस्क घ्यायची नाही. खासकरून शाहरुख खानच्या पठाणच्या यशानंतर आता YRF कोणतीही चूक करू इच्छित नाही.' वायआरएफशी संबंधित एका सूत्राने पोर्टलला सांगितले की, 'प्रत्येक चित्रपटाचे बजेट खूप मोठे असणार आहे आणि त्यामुळे त्रुटीसाठी जागा असू शकत नाही, असे बरेच काही धोक्यात आहे.'

सूत्राने पुढे सांगितले की, 'म्हणूनच, YRF ने रणवीर सिंगसोबत कोणताही चित्रपट साइन न करण्याचा निर्णय घेतला आहे कारण त्याने YRF सोबत केलेल्या सहा चित्रपटांपैकी फक्त एक फ्लॉप ठरला नाही. अर्थात, ते नॉन-स्पाय युनिव्हर्स चित्रपट देखील बनवतील, परंतु रणवीरने YRF सोबत केलेल्या 6 चित्रपटांपैकी फक्त एक फ्लॉप झाला आणि तो होता गुंडे (2014). हा चित्रपटही सेमी हिट ठरला होता. याशिवाय बँड बाजा बारात, लेडीज वर्सेस रिकी बहल (2011) आणि बेफिक्रे (2016) हे चांगले कमाई करणारे चित्रपट होते. दरम्यान, किल दिल (2014) आणि जयेशभाई प्रचंड फ्लॉप झाले. आता रणवीर सिंग यानंतर कोणत्या सिनेमात दिसणार याकडेच चाहत्यांचं लक्ष आहे. येणाऱ्या काळात तो आलिया भट्ट सोबत रॉकी और राणी कि प्रेमकहाणी या सिनेमात झळकणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Big-production-company-quits-Ranveer-Singh</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 15 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ विनोदी अभिनेता कुशल बद्रिके नकारात्मक भूमिकेत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Comedian-Kushal-Badrike-in-a-negative-role</link>
            <description>अभिनेता कुशल बद्रिके हा गेली अनेक वर्षे त्याचा विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला ओळखले जाते. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधील त्याच्या कामाचे नेहमीच भरभरून कौतुक होते. त्याच्या विनोदाच्या टायमिंगला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-15/f124334123 (1).jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेता कुशल बद्रिके हा गेली अनेक वर्षे त्याचा विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला ओळखले जाते. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधील त्याच्या कामाचे नेहमीच भरभरून कौतुक होते. त्याच्या विनोदाच्या टायमिंगला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला कुशल आता पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेमध्ये दिसणार आहे. रावरंभा या ऐतिहासिक चित्रपटात कुशल नकारात्मक भूमिका साकारणार आहे.

कुशल सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या तो संजय जाधव यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला आहे. तर अशातच त्याच्या आणखी एका आगामी चित्रपटातील लूक आता समोर आला आहे. कुशल बद्रिके रावरंभा या ऐतिहासिक चित्रपटात क्रूरकर्मा कुरबतखान या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. त्याचे रूप भल्याभल्यांना धडकी भरवणारे आहे. नुकताच त्याचा या चित्रपटातील लूक समोर आला. त्यात त्याच्या नजरेतून या व्यक्तिरेखेच्या क्रूरपणाचा अंदाज येत आहे.

या भूमिकेबद्दल कुशल म्हणाला, बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तनतीचा राखणदार असलेला कुरबतखान हा विजापूरचा क्रूर हेर होता. बघणार्‍यांना चीड येईल अशी ही भूमिका साकारणे हे माझ्यातील अभिनेत्यासाठी आव्हानात्मक होते. त्यामुळे दिसण्यातला वेगळेपणा आणि लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारली आहे. ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल, अशी मला खात्री आहे. हा चित्रपट १२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Comedian-Kushal-Badrike-in-a-negative-role</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हेमा मालिनींनी आलिशान गाड्यांमधून न करता केला मेट्रो, रिक्षाने प्रवास ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Hema-Malini-traveled-by-metro</link>
            <description>अभिनेत्री-खासदार हेमा मालिनी या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने गेली अनेक वर्षे त्या प्रेक्षकांना भुरळ घालत आल्या आहेत. त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. एरवी आलिशान गाड्यांमधून प्रवास करणार्‍या हेमा मालिनी यांनी नुकताच 'मुंबई मेट्रो'तून प्रवासाचा आनंद घेतला.
हेमा मालिनी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-13/99428844.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेत्री-खासदार हेमा मालिनी या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने गेली अनेक वर्षे त्या प्रेक्षकांना भुरळ घालत आल्या आहेत. त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. एरवी आलिशान गाड्यांमधून प्रवास करणार्‍या हेमा मालिनी यांनी नुकताच 'मुंबई मेट्रो'तून प्रवासाचा आनंद घेतला.
हेमा मालिनी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात असतात. विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करीत त्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करीत असतात. तर आता त्यांनी त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यात त्या मुंबई मेट्रोतून प्रवास करताना दिसत आहेत.
हेमा मालिनी यांनी ट्विट करीत या प्रवासाचा अनुभव सांगितला. या प्रवासादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करीत लिहिले, 'आज मला तुमच्याबरोबर एक खास अनुभव शेअर करायचा आहे. मला कारने दहिसरला पोहोचायला दोन तास लागले. तो खूप कंटाळवाणा प्रवास होता. त्यामुळे संध्याकाळी मी परत येताना कारऐवजी मेट्रोने येण्याचा निर्णय घेतला. काय मजेदार अनुभव होता तो! मी अध्र्या तासात जुहूला पोहोचले.'
हेमा मालिनी यांना मेट्रोमध्ये पाहून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला होता. तर चाहत्यांनी त्यांच्याबरोबर मेट्रोत सेल्फीही काढले. इतकेच नाही तर मेट्रो प्रवासानंतर त्यांनी रिक्षा प्रवासाचाही आनंद घेतला. डी.एन.नगर ते जुहू असा त्यांनी रिक्षातून प्रवास केला. या प्रवासाचा व्हिडीओ पोस्ट करीत त्यांनी लिहिले आहे, हा व्हिडीओ मी रिक्षातून शूट केला आहे. मी स्वत: याचा खूप आनंद घेतला! आता त्यांच्या या सगळ्या पोस्ट्सवर प्रतिक्रिया देत त्यांचे चाहते त्यांच्या साधेपणाचे कौतुक करीत आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Hema-Malini-traveled-by-metro</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 13 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ “नसीरुद्दीन शाहचा अपघात व्हावा, यासाठी मी नवस केला होता” नाना पाटेकरांचा खुलासा; ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/I-had-vowed-to-make-Naseeruddin-Shahs-accident-Nana-Patekars-disclosure</link>
            <description>राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारे मराठीत बरेच चित्रपट आले, त्यापैकी एक चित्रपट आजच्या काळाशीही सुसंगत आहे तो चित्रपट म्हणजे म्हणजे ‘सिंहासन’. १९७९ साली प्रदर्शित झालेला ‘सिंहासन’ कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाला आता ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचनिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला शरद पवार, जब्बार </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-13/60857166.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारे मराठीत बरेच चित्रपट आले, त्यापैकी एक चित्रपट आजच्या काळाशीही सुसंगत आहे तो चित्रपट म्हणजे म्हणजे ‘सिंहासन’. १९७९ साली प्रदर्शित झालेला ‘सिंहासन’ कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाला आता ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचनिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला शरद पवार, जब्बार पटेल, नाना पाटेकर, मोहन आगाशे, सुप्रिया सुळे अशा अनेक दिग्गजांची उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान ‘सिंहासन’ चित्रपटाच्यावेळी नेमकं काय घडलं? चित्रपटादरम्यानचे किस्से उपस्थितांनी सांगितले. शिवाय नाना पाटेकर यांनीही या चित्रपटादरम्यानच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या. नाना पाटेकरांनी नसीरुद्दीन शाह यांचा अपघात व्हावा यासाठी नवस केला होता हा गमंतीशीर किस्सा त्यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितला.
याबद्दल बोलताना नाना म्हणाले, “सिंहासननंतर जब्बार यांनी मला कोणत्याच चित्रपटात घेतलं नाही. मराठीत जब्बार हे नेहमी मोहन आगाशे यांना चित्रपटात घेत. हिंदीत श्याम बेनेगल, गोविंद नीहलानी हे ओम पुरी नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबर काम करत. मी खरंच सांगतो की मी देव मानत नाही यामागील कारण नसीरुद्दीन शाह. त्यावेळी मी नसीरुद्दीनला अपघात व्हावा, त्याचे हातपाय मोडावेत यासाठी बरेच नवस केले, जेणेकडून नसिरच्या भूमिका मला मिळतील, पण तो नवस काही पूर्ण झाला नाही यामुळेच माझा देवावरचा विश्वास उडाला. पण अगदी खरं सांगतो यांच्या नशिबी जे होतं ते त्यांच्या पदरात पडलं. आम्हालासुद्धा नंतरच्या काळात भरभरून मिळालं.”
सिंहासन चित्रपटाचं नाव आजही गाजलेल्या श्रेष्ठ अजरामर कलाकृतींमध्ये घेतलं जातं. या चित्रपटात अरुण सरनाईक, सतीश दुभाषी, डॉ. श्रीराम लागू, मोहन आगाशे, निळू फुले, दत्ता भट, नाना पाटेकर, असे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/I-had-vowed-to-make-Naseeruddin-Shahs-accident-Nana-Patekars-disclosure</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिनेत्री डोनल बिश्तने सांगितल्या एमएक्स प्लेयरच्या आगामी 'तू जख्म है 2' चे गमतीदार आठवणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/actress-donal-bisht-shares-funny-memories</link>
            <description>अभिनेत्री डोनल बिश्त हिने तीच्या एमएक्स प्लेयर वरील आगामी 'तू जख्म है 2' च्या आठवणी सांगीतल्या आहेत. तीला  तू जख्म है सीझन २ मध्ये तुझे पात्र कसे आहे?  असा प्रश्न विचारल्या असता ती म्हणाली की, मी एका मुलीची भूमिका करत आहे जी कदाचित दिसणार नाही पण खूप असुरक्षित आणि आपल्या विचारांवर ठाम आहे. ती कणखर आहे आणि परिस्थितीला सामोरे जाण्याच्या युक्त्या तिला माहित आहेत. काव्या त्रेहान कुटुंबातील कोणापेक्षाही बलवान आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ती न थांबता तिच्या मर्यादेपलीकडे जाते. सीझन 2 मध्ये, तुम्ही तिची लढाई पहाल आणि तिच्या अधिकारासाठी तिच्या मर्यादा तपासाल. तिच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणींना तोंड देण्याचा हा काव्याचा प्रवास आहे आणि ती प्रत्येक समस्येला सुंदरपणे हाताळते.


तर सीझन 1 रिलीज झाला तेव्हा गश्मीर महाजनीसोबतची तुझी केमिस्ट्री खूप चर्चेत होती. या स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-08/IMG-20230408-WA0002.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेत्री डोनल बिश्त हिने तीच्या एमएक्स प्लेयर वरील आगामी 'तू जख्म है 2' च्या आठवणी सांगीतल्या आहेत. तीला  तू जख्म है सीझन २ मध्ये तुझे पात्र कसे आहे?  असा प्रश्न विचारल्या असता ती म्हणाली की, मी एका मुलीची भूमिका करत आहे जी कदाचित दिसणार नाही पण खूप असुरक्षित आणि आपल्या विचारांवर ठाम आहे. ती कणखर आहे आणि परिस्थितीला सामोरे जाण्याच्या युक्त्या तिला माहित आहेत. काव्या त्रेहान कुटुंबातील कोणापेक्षाही बलवान आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ती न थांबता तिच्या मर्यादेपलीकडे जाते. सीझन 2 मध्ये, तुम्ही तिची लढाई पहाल आणि तिच्या अधिकारासाठी तिच्या मर्यादा तपासाल. तिच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणींना तोंड देण्याचा हा काव्याचा प्रवास आहे आणि ती प्रत्येक समस्येला सुंदरपणे हाताळते.


तर सीझन 1 रिलीज झाला तेव्हा गश्मीर महाजनीसोबतची तुझी केमिस्ट्री खूप चर्चेत होती. या सीझनमध्येही तेच पाहायला मिळेल का? अस विचारल्या असता ती म्हणाली..


अरे हो! नक्कीच! आमची केमिस्ट्री आणखी एका पातळीवर जाणार आहे. #वीआया किंवा #विराया च्या चाहत्यांमध्ये आधीच खूप चर्चा आणि उत्साह आहे. मला असे वाटते की आम्ही दोघांनीही आपापल्या पात्रांना न्याय दिला आहे, आणि ते रूपांतर पडद्यावर पण दिसते आहे हे पाहून मला आनंद झाला आहे. सीझन 2 मध्ये, चाहत्यांना विराज आणि काव्याची अधिक केमिस्ट्री दिसेल, जी त्यांना सीझन 1 मध्ये पाहायला मिळाली नाही. या सीझनमध्ये दोघांमध्ये अधिक प्रेम आणि रोमान्स आहे आणि त्यांना एकत्र पाहण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक पर्वणी आहे. तसेच, विराज आणि काव्या यांच्यातील सुंदर केमिस्ट्री पाहिल्यानंतर प्रेक्षक सीझन 3 साठी नक्कीच उत्सुक असतील याची मी खात्री देते.


चित्रीकरणादरम्यान घडलेले काही खास किंवा अनपेक्षित क्षण तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता का? यावर ती म्हणाली.


प्रत्येक दिवस माझ्यासाठी खूप खास होता कारण मी माझ्या गावी दिल्लीत शूटिंग करत होते आणि शूटिंग शेड्यूल दरम्यान माझ्या कुटुंबासोबत राहायला मिळालं. ऑनस्क्रीन चर्चा आणि तालीम आश्चर्यकारक असताना, काही अनपेक्षित क्षण पण  होते.


माझ्यासमोर आलेल्या आव्हानांपैकी एक म्हणजे माझे  पात्र काव्या ही एक मानसशास्त्रज्ञ आहे आणि मला या विषयाचा ऑनलाइन पुस्तके आणि अभ्यास साहित्याद्वारे सखोल अभ्यास करावा लागला, कारण मानसशास्त्रज्ञाची भूमिका करणे हे सोपे काम नाही. तुम्ही इतर लोकांची मने वाचू शकता आणि कथेतील लोकांना मदत करू शकता हे तुम्हाला श्रोत्यांना पटवून देणं खूप मोठं काम आहे. त्यामुळे त्या सर्व गोष्टी, भावनांचे चढ-उतार फार कठीण होते.


तुम्ही शेअर करू इच्छिता असा कोणताही बीटीएस क्षण?सीझन 2 मधील पाण्याखालील सीन करणे खूप कठीण होते, कारण मला 3 ते 4 मिनिटे माझा श्वास रोखून ठेवावा लागला. मला पोहता येत नव्हते आणि मला खूप भीती वाटत होती म्हणून हे सर्व जास्तच कठीण होते. या सीक्वेन्ससाठी मी घातलेला पोशाख पाण्यात भिजल्यावर जड व्हायचा. सीन च्या मागणीनुसार मला धरून पाण्यातून बाहेर काढणे विराज (गश्मीर महाजनी) साठी खूप अवघड होते. पाण्याखालील सीनसाठी अनेक रिटेक आणि शॉट्स घेण्यात आले. मला बऱ्याच वेळा पाण्याखाली राहावे लागले आणि बराच वेळ माझा श्वास रोखून ठेवावा लागला आणि काही वेळा मला बाहेर काढणे जवळजवळ अशक्य झाले कारण माझा ड्रेस फाटला. तथापि, मी ते करण्यास सहमती दर्शविली कारण ते मनोरंजक होते आणि यापूर्वी मी केले नव्हते. हे खूप दमवणारे आणि कठीण असताना, मला या मालिकेसाठी शूटिंग करताना आनंद झाला आणि मला आनंद आहे की मी या मालिकेतून खूप काही शिकले आणि एक अभिनेत्री म्हणून मी मोठी झाले. असे ती म्हणाली.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/actress-donal-bisht-shares-funny-memories</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सर्वत्र एकच प्रश्न विचारल्या जातोय 'कुठे आहे 'पुष्पा'?  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/One-question-is-being-asked-everywhere-where-is-pushpa</link>
            <description>पुष्पा मै झुकेगा नही साला... पुष्पराज प्रत्येकाच्या घरात करत पोहोचला. 'पुष्पा'च्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अद्याप संपलेली नसून प्रोडक्शन हाऊसने नुकताच एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओ पाहून 'पुष्पा' कुठे आहे? हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक झाले आहेत. अशातच, हा व्हिडिओ पाहून पुष्पा फ्रँचायझीचा पुढील चित्रपट 'पुष्पा-द रुल'ची अधिकृत घोषणा असल्याचे अंदाज सिनेप्रेमींद्वारा लावला जात आहे. हा क्रिप्टिक </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-08/pushpa-2.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[पुष्पा मै झुकेगा नही साला... पुष्पराज प्रत्येकाच्या घरात करत पोहोचला. 'पुष्पा'च्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अद्याप संपलेली नसून प्रोडक्शन हाऊसने नुकताच एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओ पाहून 'पुष्पा' कुठे आहे? हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक झाले आहेत. अशातच, हा व्हिडिओ पाहून पुष्पा फ्रँचायझीचा पुढील चित्रपट 'पुष्पा-द रुल'ची अधिकृत घोषणा असल्याचे अंदाज सिनेप्रेमींद्वारा लावला जात आहे. हा क्रिप्टिक व्हिडिओ सूचित करतो की पुष्पा तिरुपतीमध्ये तुरुंगातून पळून गेला असून आता बेपत्ता आहे.


(https://twitter.com/PushpaMovie/status/1643487881774743554?t=AfG5WkEqbYzYmOqeP0jr0A&s=19)


डिसेंबर 2021 मध्ये पुष्पा राज नावाचा जन्म झाला, ज्याने संपूर्ण देशाला वेड लावले. सर्व अडथळे आणि सीमा ओलांडून देशभरातील प्रेक्षकांशी कनेक्ट केले. छोट्या शहरातील रस्त्यांपासून ते क्रिकेट स्टेडियम, राजकीय रॅली आणि कॉर्पोरेट बोर्ड रूम्सपर्यंत, त्याचे डायलॉग्स गाजले, ज्यामुळे पुष्पा पॉवरहाऊस भारतीय सामान्य लोकांचे प्रतीक बनला. इतकंच नाही तर मुरादाबादमधील लग्नसोहळ्यात आणि इबीझामधील क्लबमध्येही चित्रपटाची गाणी वाजवण्यात आली. आयकॉनिक स्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' मधील वेधक अवताराने संपूर्ण देशाला चित्रपटासाठी एकजूट केले आणि त्या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट बनला. असे म्हणता येईल की, 'पुष्पा: द राइज' हा केवळ एक चित्रपट नसून प्रत्येकाला वाटणारी भावना आहे.


अशातच, 'द हंट फॉर पुष्पा' या अनोख्या कॉन्सेप्ट व्हिडिओसह, निर्माता मायत्री मूव्हीज ने चाहत्यांना पुष्पा कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे. हा व्हिडिओ आयकॉन स्टार अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या आधी रिलीज केला जाईल. 'पुष्पा: द रूल' स्पष्टपणे त्या चित्रपटासारखा दिसतो जो केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर दर्शकांच्या हृदयावर आणि मनावर राज्य करत संपूर्ण भारतातील चित्रपटासाठी एक नवी पातळी स्थापित करेल.

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/One-question-is-being-asked-everywhere-where-is-pushpa</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 08 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बिग बॉसमधील अब्दूची अचानक वाढायला लागली उंची ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Bigg-Boss-Abdu-height-suddenly-increase</link>
            <description>'बिग बॉस १६' या शोमधील काही स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे अब्दू रोझिक. अब्दूने 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश केला आणि अल्पावधीतच प्रेक्षका</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-08/abdu-rozik-1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA['बिग बॉस १६' या शोमधील काही स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे अब्दू रोझिक. अब्दूने 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश केला आणि अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. सोशल मीडियावर तर अब्दूचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत. अब्दू उंचीने जरी लहान असला तरी त्याची प्रसिद्धी जगभर आहे. त्याचे वय १९ वर्षे असून उंची ३ फूट १ इंच आहे. आता अब्दूने सगळ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

अब्दू इतका ठेंगणा कसा? असा प्रश्न सगळ्यांनाच असेल. तर अब्दूला एका आजाराचा सामना करावा लागला होता. या आजारामुळे त्याची उंची वाढली नाही. शिवाय तेव्हा कुटुंबियांकडेही फारसे पैसे नसल्यामुळे अब्दूच्या आजारावर उपचार झाले नाही. पण आता अब्दूची उंची हळूहळू वाढत आहे. याबाबत त्याने स्वत:च खुलासा केला आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Bigg-Boss-Abdu-height-suddenly-increase</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दसराचा बॉक्स ऑफिसवर धमाका ; भोला ला दिली टक्कर  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Dussehra-Box-Office-Blast-Hit-Bhola</link>
            <description>टॉलिवूड स्टार नानीचा पहिला पॅन इंडिया प्रोजेक्ट दसरा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. रिलीज झाल्यापासून अवघ्या सहा दिवसांत दसरा चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या चित्रपटाने जगभरात 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे, हा टप्पा गाठणारा नानीचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाने केवळ देशांतर्गत बाजारपेठेतच नव्हे तर परदेशातील बाजारपेठांमध्येही आपला ठसा उमटवला आहे, विशेषत: यूएसमध्ये जिथे तो दोन दशलक्ष डॉलर्सपर्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-07/dasara-nanis-film-makes-12-crore-profit-ahead-of-the-release-through-digital-theatrical-rights-read-on-01.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[टॉलिवूड स्टार नानीचा पहिला पॅन इंडिया प्रोजेक्ट दसरा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. रिलीज झाल्यापासून अवघ्या सहा दिवसांत दसरा चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या चित्रपटाने जगभरात 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे, हा टप्पा गाठणारा नानीचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाने केवळ देशांतर्गत बाजारपेठेतच नव्हे तर परदेशातील बाजारपेठांमध्येही आपला ठसा उमटवला आहे, विशेषत: यूएसमध्ये जिथे तो दोन दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचण्याच्या जवळ आहे.


बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'भोला' (Bholaa) चित्रपटाची 'दसरा'(Dasara) सोबत सध्या बॉक्स ऑफिसवर लढाई सुरु आहे. कलेकश्नच्या बाबतीत बोलायचं झालं तर 'दसरा' चित्रपटानं 100 कोटींच्या आकडा पार केला आहे. तर 'भोला' या चित्रपटानं आतापर्यंत 50 कोटींचा आकडा क्रॉस केला आहे. त्यामुळे त्या दोघांची आता तुलना सुरु आहे.


भोलानं बॉक्स ऑफिसवर पाच दिवसात 48.78 कोटींची कमाई केली आहे. मात्र, चित्रपटानं सहाव्या दिवशी 4.50 कोटींची कमाई केली. त्यामुळे आता चित्रपटानं एकूण 59.50 कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे तर 'दसरा' चित्रपटानं सहा दिवसात 64.80 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात दसरानं 100 कोटींचा आकडा पार केला आहे. पण भोला हा आकडा लवकर पार करू शकेल याची अपेक्षा खूप कमी आहे. 


प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नानी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर कॅप्शनमध्ये लिहिले, 'आमचा एक प्रयत्न. तुमची भेट. दसरा चित्रपट जिंकला आहे. नानीच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, चाहत्यांनी कमेट सेक्शनमध्ये गर्दी केली आणि नानीच्या यशाबद्दल अभिनंदन केले. एका चाहत्याने लिहिले, 'या चित्रपटात तुमचे समर्पण स्पष्टपणे दिसले... 100 क्लबवर पोहोचल्याबद्दल अभिनंदन'. दुसर्‍याने लिहिले, 'अभिनंदन. हे पुरेसे नाही, हा चित्रपट याहून अधिक यशासाठी पात्र आहे...' आणखी एका युजरने लिहिले, नानी तुझा अभिमान वाटतो, तुझा अभिनय, वर्षाचा अ‍ॅक्शन, आणि डान्स, सर्वांत तू अजेय आहेस.'

 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Dussehra-Box-Office-Blast-Hit-Bhola</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 06 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पाकिस्तानी क्रिकेटपटूने घातली उर्वशी रौतेलाला लग्नाची मागणी ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Pakistani-cricketer-proposed-marriage-to-Urvashi-Rautela</link>
            <description>बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या आणि भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अफेर्सच्या चर्चांना उधाण आले होते. काही दिवसांपूर्वी उर्वशीने पाकिस्तानी क्रिकेटपटूला नसीम शाहला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. उर्वशीने दिलेल्या शुभेच्छांची चांगलीच चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर नेटकरी उर्वशीच्या शुभेच्छा मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. या शुभेच्छानंतर तिच्या आणि नसीमच्या लिंकअपच्या बातम्यांनाही उधाण आले होते. आता नसीम शाहाने उ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-06/WhatsApp-Image-2022-09-10-at-6.24.56-PM.webp" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या आणि भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अफेर्सच्या चर्चांना उधाण आले होते. काही दिवसांपूर्वी उर्वशीने पाकिस्तानी क्रिकेटपटूला नसीम शाहला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. उर्वशीने दिलेल्या शुभेच्छांची चांगलीच चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर नेटकरी उर्वशीच्या शुभेच्छा मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. या शुभेच्छानंतर तिच्या आणि नसीमच्या लिंकअपच्या बातम्यांनाही उधाण आले होते. आता नसीम शाहाने उवशीर्ला थेट लग्नाची मागणी घातली आहे.


एका मुलाखतीदरम्यान पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहला उर्वशी रौतेलासोबतच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर नसीम शाह म्हणाला की, मी मेसेज केला तर तुम्ही तो व्हायरल कराल. जर नवरी तयार असेल तर मी लग्न करेन असं म्हणताना व्हिडीओत दिसत आहे. नसीम शाहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.


पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाहचा १५ फेब्रुवारीला वाढदिवस होता. त्याने त्याचा २0वा वाढदिवस क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या सहकार्‍यांबरोबर केक कापून साजरा केला. नसीमने पाकिस्तानी क्रिकेटर शादाब खानच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली, त्यावेळी उर्वशी रौतेलाने कमेंट सेक्शनमध्ये त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच बलुचिस्तान पोलिसांकडून मानद डीएसपी पद मिळाल्याबद्दल अभिनेत्रीने नसीमचे अभिनंदन केले होते.


उर्वशीने ट्विटरवर पाकिस्तानी क्रिकेटपटूचे अभिनंदन केले आणि लिहिलं, वाढदिवसाच्या शुभेच्छा नसीम शाह. डीएसपी पद मिळाल्याबद्दल अभिनंदन. त्याचवेळी नसीमनेही उर्वशीच्या कमेंटला 'धन्यवाद' लिहून उत्तर दिले. उर्वशी रौतेलाने यापूर्वी नसीम शाहबरोबर एक इन्स्टाग्राम स्टोरीही पोस्ट केली होती. उर्वशी आशिया कप २0२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायला गेली होती. सामन्यानंतर, तिने स्वत:चा आणि नसीम शाहचा एक एडिटेड व्हिडीओ ऑनलाइन शेअर केला होता. मात्र, ट्रोल झाल्यानंतर तिने हा व्हिडीओ डिलीट केला होता. यानंतर नसीमला उर्वशीबद्दल विचारले असता, त्याने मला ती अभिनेत्री कोण आहे हे माहित नाही आणि लोक असे व्हिडीओ का बनवतात हे देखील माहित नाही. सध्या माझे लक्ष क्रिकेटवर आहे, असे म्हटले होते.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Pakistani-cricketer-proposed-marriage-to-Urvashi-Rautela</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 06 Apr 2023 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हनुमान जयंतीच्या पर्वावर आदिपुरुष चा नवीन पोस्टर रिलीज  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/New-poster-release-of-Adipurush-on-the-occasion-of-Hanuman-Jayanti</link>
            <description>हनुमान जयंती च्या निमित्ताने दिग्दर्शक ओम राऊत यांनी आगामी चित्रपट 'आदिपुरुष' चा नवीन पोस्टर जारी केला आहे. पोस्टर मध्ये पवनपुत्र हनुमान राम भक्ती मध्ये लीन दिसून येत आहेत.


प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर फिल्म आदिपुरुष रिलीज च्या आधीपासूनच चर्चेत आहे. आदिपुरुष मध्ये भगवान राम, लक्ष्मण, सीता आणि पवनपुत्र हनुमान यांची कथा दाखविली जाणार आहे. चित्रपटा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2023-04-06/image_6487327.JPG" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[हनुमान जयंती च्या निमित्ताने दिग्दर्शक ओम राऊत यांनी आगामी चित्रपट 'आदिपुरुष' चा नवीन पोस्टर जारी केला आहे. पोस्टर मध्ये पवनपुत्र हनुमान राम भक्ती मध्ये लीन दिसून येत आहेत.


प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर फिल्म आदिपुरुष रिलीज च्या आधीपासूनच चर्चेत आहे. आदिपुरुष मध्ये भगवान राम, लक्ष्मण, सीता आणि पवनपुत्र हनुमान यांची कथा दाखविली जाणार आहे. चित्रपटाची कथा आणि लुक्समुळे बराच वाद होत आहे. आता हनुमान जयंतीच्या निमित्ताने फिल्म मेकर्स ने पवनपुत्र हनुमान चा नवा पोस्टर जारी केला आहे. यात हनुमंताच्या भूमिकेतील मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे भक्तीत तल्लीन दिसत आहे. 



पोस्टर मध्ये हनुमानाचे लुक थोडे बदलले दाखविण्यात आले आहेत. यापूर्वी वादग्रस्त ठरलेला लेदर जॉकेट पोस्टरमधून हटविण्यात आला आहे. पोस्टर मध्ये  हनुमंताने रुद्राक्षा ची माळ आणि जानवे धारण केल्याचे दिसत आहे. एका मोठ्या शिलेवर बसून हनुमान भक्तीत लीन झाले आहेत. बॅकग्राउंडला राम म्हणजेच प्रभासचा चेहरा दिसत आहे.




https://www.instagram.com/p/CqrT_PTvoaY/?igshid=YmMyMTA2M2Y=




प्रभास आणि देवदत्त नागे यांनी हा पोस्टर शेयर करीत  लिहिलंय, 'राम के भक्त और रामकथा के प्राणजय पवनपुत्र हनुमान!.' हनुमानाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे स्वतः हनुमान भक्त आहे. देवदत्त च्या फिटनेस ची सोशल मीडिया वर चांगलीच चर्चा सुरु आहे. 


https://www.instagram.com/p/CqrUrufKy9q/?igshid=YmMyMTA2M2Y=


याआधी आदिपुरुष चा एक पोस्टर रामनवमी च्या दिवशी रिलीज करण्यात आला होता. या पोस्टर मध्ये  राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान दाखविण्यात आले आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/New-poster-release-of-Adipurush-on-the-occasion-of-Hanuman-Jayanti</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 23 Sep 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मराठी बिग बॉसमधील अभिनेत्री स्नेहा वाघ पुन्हा एकदा चर्चेत ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Actress-Sneha-Wagh-from-Marathi-Bigg-Boss-is-in-the-news-once-again</link>
            <description>मुंबई : आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्नेहा वाघ सध्या रिॲलिटी शो मराठी बिग बॉसमधून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

 

नुकताच बिग बॉस मराठीचा  तिसरा सीझन सुरू झाला आहे. हा सीझन अनेक कारणांनी चर्चेत आला आहे. यात काही स्पर्धकांचा समावेश वादग्रस्तही ठरत आहे. या सीझनमधलं एक नाव स</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2021-09-23/BigBoss_Sneha_Wagh.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्नेहा वाघ सध्या रिॲलिटी शो मराठी बिग बॉसमधून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

 

नुकताच बिग बॉस मराठीचा  तिसरा सीझन सुरू झाला आहे. हा सीझन अनेक कारणांनी चर्चेत आला आहे. यात काही स्पर्धकांचा समावेश वादग्रस्तही ठरत आहे. या सीझनमधलं एक नाव सातत्यानं अनेक कारणांमुळे चर्चेत येत आहे आणि ते म्हणजे स्नेहा वाघ. या शोदरम्यान स्नेहाने तिच्या दोन अपयशी लग्नांचा उल्लेख केल्यानंतर ती सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे या सीझनमध्ये तिचा पहिला पती आविष्कार दारव्हेकर हादेखील स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.

अभिनेत्री स्नेहा वाघने अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. ती हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधली प्रसिद्ध अभिनेत्रीआहे.

स्नेहाचा जन्म मुंबईत कल्याण येथे झाला. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. वयाच्या 13 व्या वर्षापासून तिने मराठी नाटकांमध्ये काम करणं सुरू केलं. 'अधुरी एक कहाणी' या मराठी मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. त्यानंतर तिने हिंदी सिनेसृष्टीवर आपलं लक्ष केंद्रित केलं. इमॅजिन टीव्हीवरच्या 'ज्योती' या शोमुळे स्नेहा प्रसिद्धीच्या झोतात आली. या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत होती. त्यानंतर 'चंद्रगुप्त मौर्य' या मालिकेत तिनं 'मूरा' हे पात्र साकारलं. त्यानंतर `वीरा` या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Actress-Sneha-Wagh-from-Marathi-Bigg-Boss-is-in-the-news-once-again</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 30 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी अभ्यास समिती – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Study-Committee-for-Establishment-of-Master-Dinanath-Mangeshkar-International-Music-College</link>
            <description>मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी अभ्यास समिती – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
मुंबई, दि. २९: देशाचा अभिमान असणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त शासनाने मुंबई विद्यापीठ अंतर्गत मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची स्थापना करण्याची घोषणा केली  होती. त्यानुसार हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने संगीताचा शास्त्रशुध्द अभ्यास, विकास, प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठांतर्गत स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे. या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संगीत रंगभूमीचा देदीप्यमान इतिहास लिहिणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या कतृत्वाला साजेसा सांगीतिक वारसा जन्माला यावा, यासाठी संगीत क्षेत्रात सुप्रसिध्द तज्ज्ञ </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2021-01-30/dmsangeet-vidhyala.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी अभ्यास समिती – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
मुंबई, दि. २९: देशाचा अभिमान असणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त शासनाने मुंबई विद्यापीठ अंतर्गत मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची स्थापना करण्याची घोषणा केली  होती. त्यानुसार हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने संगीताचा शास्त्रशुध्द अभ्यास, विकास, प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठांतर्गत स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे. या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संगीत रंगभूमीचा देदीप्यमान इतिहास लिहिणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या कतृत्वाला साजेसा सांगीतिक वारसा जन्माला यावा, यासाठी संगीत क्षेत्रात सुप्रसिध्द तज्ज्ञ व्यक्तींची निवड करून समितीची स्थापना करण्यात आली आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या संकल्पनेतील या महाविद्यालयात भारतीय आणि पाश्चिमात्य शैलीतील शास्त्रीय सुगम आणि इतर शैलीतील संगीत, विविध वाद्यांचा अभ्यास, ध्वनिमुद्रण, म्यूज़िक प्रोडक्शन करता यावे यासाठी अत्याधुनिक सोयी व अद्ययावत अभ्यासक्रम तयार केले जाणार आहेत. या शिवाय भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सात दशकांहून अधिक काळ चाललेल्या सांगीतिक कारकीर्दीचा मागोवा घेणारे संग्रहालय, विविध सांगीतिक कार्यक्रमांसाठी सभागृहे, वर्तुळाकार प्रेक्षागृहे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, संगीत प्रशिक्षणासाठी ओपन थिएटर या संकल्पनेचा समावेश देखील या संगीत महाविद्यालयात करण्यात येणार आहे.

या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात संगीत क्षेत्रात करिअर करून पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहेत. श्री. ह्दयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे यामध्ये श्रीमती. उषा मंगेशकर, श्री. आदिनाथ मंगेशकर, श्री. शिवकुमार शर्मा, श्री. झाकीर हुसेन, श्री. सुरेश वाडकर, श्री. अजोय चक्रवर्ती, श्री. ए.आर. रहमान, श्री. शंकर महादेवन, श्री. मनोहर कुंटे, श्री. निलाद्री कुमार आणि श्रीमती. प्रियंका खिमानी हे या समितीचे सदस्य आहेत तर समितीचे समन्वयक श्री. मयुरेश पै आणि संचालक, कला संचालनालय हे सदस्य सचिव असणार आहेत,  असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

लता मंगेशकर दृकश्राव्य माध्यमातून दिलेल्या संदेशात म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने हे आतंरराष्ट्रीय महाविद्यालय सुरू होत आहे ही देवाची कृपा आहे असे मी मानते. शासनाने  कमी कालावधीत यांची सुरुवात केली आणि यासाठी गठीत केलेल्या समितीची घोषणा करत आहेत. याचा खूप आंनद आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव करतील असे सांगून त्यांनी शासनाचे आभार मानले.



श्री.ह्दयनाथ मंगेशकर म्हणाले, हे महाविद्यालय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विश्वातील उत्तम संगीत महाविद्यालय असेल. बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्याशी अनेक वेळा संगीत महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली होती ते स्वतः कलाकार असल्याने हे महाविद्यालय व्हावे ही त्यांची इच्छा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने हे महाविद्यालय सुरू होत आहे याचा आंनद आहे.

उषा मंगेशकर म्हणाल्या, देशातील हे पहिले वैशिष्ट्यपूर्ण संगीत महाविद्यालय महाराष्ट्रात सुरू होईल. आणि तेही माझे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने. याचा मला आनंद आहे. राज्य शासनाने या महाविद्यालयाची घोषणा करून त्यासाठी समिती सुद्धा गठीत केली. लवकरच हे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय नावारूपाला येईल.

श्री. सुरेश वाडकर म्हणाले, या वैशिष्ट्यपूर्ण महाविद्यालयातून उत्तम संगीत अभ्यासक व कलाकार तयार होतील. या महाविद्यालयासाठी मिळालेले शासकीय पाठबळ महत्त्वाचे आहे. ही समिती अभ्यास करुन शासनास तीन महिन्यात अहवाल सादर करणार आहे.यामध्ये

१. संगीत महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी जागा, इमारत, वसतीगृह, ध्वनीमुद्रण कलागृह, सराव कक्ष, साधनसामुग्री इत्यादी पायाभूत सुविधा होणाऱ्या खर्चाचा अंदाज सादर करणे.

२. संगीत महाविद्यालयामध्ये शिकविण्यात येणारे अभ्यासक्रम, त्यांचा कालावधी, त्यासाठी आवश्यक असणारा अध्यापकवर्ग त्यासाठी होणाऱ्या खर्चाचा अंदाज सादर करणे.

३. संगीत महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या व्यावसायिक संधीचाअभ्यास करुन शासनास शिफारस करणे.

४. संगीत महाविद्यालय स्थापन करण्याच्या अनुषंगाने हाती घ्यावयाच्या कामांचे टप्पे निश्चित करून  त्याबाबत शिफारस करण्याचा यामध्ये समावेश आहे.

मयुरेश पै यांनी आभार मानले.यावेळी  मनोहर कुंटे, आदिनाथ मंगेशकर,  प्रियंका खिमानी, निलाद्री कुमार उपस्थित होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Study-Committee-for-Establishment-of-Master-Dinanath-Mangeshkar-International-Music-College</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 07 Jan 2021 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Amruta-Fadnavis-tweets-about-her-new-song</link>
            <description>मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. ‘डाव’ या आगामी मर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2021-01-07/amruta-fadnvis.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. ‘डाव’ या आगामी मराठी चित्रपटातील हे गाणे आहे.

अमृता फडणवीस यांनी आज गुरुवारी ट्विट करून आपल्या या नवीन गाण्याची माहिती रसिकांना आणि त्यांच्या चाहत्यांना दिली. अमृता यांनी ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्यासोबतही एक गाणे केले आहे, हे विशेष.

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि गुलशन देवैया या जोडीवर चित्रित झालेल्या ‘डाव’ या चित्रपटातील हे गाणे आहे. रहस्य आणि थरार अशा धाटणीचा हा चित्रपट मंदार चोळकर हे गीतकार असून, जीत गांगुली यांनी संगीत दिले आहे. अमृता यांनी ट्विटरवर या गाण्याची लिंक शेअर केली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Amruta-Fadnavis-tweets-about-her-new-song</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 26 Dec 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिनेता रजनीकांत रुग्णालयात दाखल.! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Actor-Rajinikanth-admitted-to-hospital!</link>
            <description>नागपूर : अभिनेता रजनीकांत यांना हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उच्च रक्तदाब</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-12-26/rajnikant.png" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नागपूर : अभिनेता रजनीकांत यांना हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नुकतंच त्यांच्या ' अन्नाथे ' या चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले होते. टीम मधील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी प्रॉडक्शन हाऊस ने दिली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Actor-Rajinikanth-admitted-to-hospital!</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 24 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने केले टॉपलेस हॉट फोटो शेअर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Jacqueline-Fernandez-shared-a-topless-hot-photo</link>
            <description>मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. जॅकलिन अनेकदा नवीन आणि हॉट फोटो इन्स्टाग्र</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-10-24/jackline.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. जॅकलिन अनेकदा नवीन आणि हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते. सध्या सोशल मीडियावर तिने आपली टॉप लेस बोल्ड छायाचित्रे शेअर केली आहेत. 
जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या टॉपलेस फोटोंमध्ये तिने हातात फुलांचा पुष्पगुच्छ धरला आहे. या फोटोंमध्ये जॅकलिन खरोखरच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. ‘लव्ह यू … थँक्यू’ असे कॅप्शनमध्ये पोस्ट केले आहे. जॅकलिनचे इंस्टाग्रामवर 46 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Jacqueline-Fernandez-shared-a-topless-hot-photo</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 19 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या नावावरून दिग्दर्शकाकडून खुलासा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Revealed-by-the-director-on-the-name-of-the-film-Lakshmi-Bomb</link>
            <description>मुंबई : तामिळ चित्रपटातील मुख्य भूमिका बजावणाऱ्या 'कंचना' नावावरून हिंदी रिमेकचे नाव 'लक्ष्मी बॉम्ब' ठेवले आहे. कंचना म्हणजे सोने जे लक्ष्मीचे प्रतिक आहे. सुरवातीला हिंदी रिमेकचे नाव देखील कंचना ठेवले होते. मात्र सर्वांच्या निर्णयानंतर ते 'ल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-10-19/lamibom.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : तामिळ चित्रपटातील मुख्य भूमिका बजावणाऱ्या 'कंचना' नावावरून हिंदी रिमेकचे नाव 'लक्ष्मी बॉम्ब' ठेवले आहे. कंचना म्हणजे सोने जे लक्ष्मीचे प्रतिक आहे. सुरवातीला हिंदी रिमेकचे नाव देखील कंचना ठेवले होते. मात्र सर्वांच्या निर्णयानंतर ते 'लक्ष्मी बॉम्ब' ठेवले असल्याचा खुलासा चित्रपटाचे दिग्दर्शक राघव  लॉरेंस यांनी केला आहे. 
दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अभिनेता अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट ९ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. मात्र 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटाच्या नावावरून सध्या जोरात चर्चा रंगत आहेत. असून या नावाला अनेकांनी विरोध केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली. यावर चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेंस यांनी हा खुलासा केला आहे.
'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट ‘कंचना’ या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार एक भूताने पछाडलेल्याची भूमिका साकारत आहे. हे भूत तृतीय पंथीय असल्याचे प्रथम दर्शनी भासत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Revealed-by-the-director-on-the-name-of-the-film-Lakshmi-Bomb</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 14 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवर नवरात्र स्पेशल महामूव्ही ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Navratra-special-movie-on-Shemaru-Marathibana-channel</link>
            <description>मुंबई : सध्या सगळ्यांना वेध लागले आहेत ते नवरात्र उत्सवाचे. नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव.  चैतन्य व उर्जा पुरविणारा देवीचा हा उत्सव. हा नवरात्रौत्सव अधिक मंगलमय करीत प्रेक्षकांना मनोरंजनाचा आनंददायी ठेवा देण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने दैवी शक्तीची प्रचीती देणाऱ्या ‘कुंडमाऊली मळगंगा’ आणि ‘माता एकवीरा नवसाला पावली’ या दोन भक्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-10-14/marattibana.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सध्या सगळ्यांना वेध लागले आहेत ते नवरात्र उत्सवाचे. नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव.  चैतन्य व उर्जा पुरविणारा देवीचा हा उत्सव. हा नवरात्रौत्सव अधिक मंगलमय करीत प्रेक्षकांना मनोरंजनाचा आनंददायी ठेवा देण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने दैवी शक्तीची प्रचीती देणाऱ्या ‘कुंडमाऊली मळगंगा’ आणि ‘माता एकवीरा नवसाला पावली’ या दोन भक्तीमय चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणली आहे.

श्रीमळगंगा देवीचे माहात्म्य सांगणारा ‘कुंडमाऊली मळगंगा’ हा चित्रपट घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे शनिवार १७ ऑंक्टोबरला दुपारी १२.००वा व सायंकाळी ६.००वा पहाता येईल. गुप्तधन व देवीची लीला या विषयावर आधारित असलेल्या कौटुंबिक भक्तिपर चित्रपटात अलका कुबल यांनी देवीची भूमिका साकारली आहे. राहुल सोलापूरकर, प्रसाद ओक, राजश्री लांडगे, माया जाधव आदींच्या भूमिका आहेत.

महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तिपीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुकामातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी होय. आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून, नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा देवीची ख्याती आहे. मोहन जोशी, क्रांती रेडकर, सुशांत शेलार, रमेश भाटकर या कलाकारांच्या भूमिका असलेल्या ‘माता एकवीरा नवसाला पावली’ या चित्रपटात एका कुटुंबाची अडचण देवीच्या कृपेने कशी दूर होते याची कहाणी सांगितली आहे. रविवार २५ ऑंक्टोबर दसऱ्याच्या मुहूर्तावर दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा. या  चित्रपटाचा आस्वाद घेता येईल.
एकंदरीत मनोरंजनाच्या माध्यमातून ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवर रंगणारा भक्तीचा उत्सव!.. प्रेक्षकांसाठी नक्कीच आनंददायी ठरणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Navratra-special-movie-on-Shemaru-Marathibana-channel</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 14 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ "कारखानिसांची वारी" टोकियो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Karkhanisanchi-wari-will-be-screened-at-the-Tokyo-International-Film-Festival</link>
            <description>मुंबई : मानाच्या समजल्या जाणाऱ्या यंदाच्या ३३ व्या टोकियो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "कारखानिसांची वारी' (Ashes On A Road Trip)  या मराठी चित्रपटाची निवड वर्ल्ड प्रीमिअरसाठी निवड करण्यात आली आहे. हा महोत्सव ३१ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत टोकियो येथे रंगणार आहे.

नाईन आर्चर्स पिक्चर्स कंपनी आणि </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-10-14/karkhanisanchi-vari.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मानाच्या समजल्या जाणाऱ्या यंदाच्या ३३ व्या टोकियो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "कारखानिसांची वारी' (Ashes On A Road Trip)  या मराठी चित्रपटाची निवड वर्ल्ड प्रीमिअरसाठी निवड करण्यात आली आहे. हा महोत्सव ३१ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत टोकियो येथे रंगणार आहे.

नाईन आर्चर्स पिक्चर्स कंपनी आणि प्रवाह निर्मिती यांनी "कारखानिसांची वारी' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन मंगेश जोशी यांनी केले आहे तर अर्चना बोऱ्हाडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून छायांकनाची ही जवाबदारी सांभाळली आहे. दिग्दर्शक मंगेश जोशी यांनी याआधी "लेथ जोशी" या अनेक महोत्सवात गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

या चित्रपटात अभिनेता अमेय वाघ, अभिनेत्री  मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, गीतांजली कुलकर्णी, प्रदीप जोशी, अजित अभ्यंकर, वंदना गुप्ते, शुभांगी गोखले आणि प्रदीप वेलणकर या नावाजलेल्या कलाकारांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. चित्रपटाचे संगीत 'ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे आहे व पार्श्वसंगीत सारंग कुलकर्णी यांचे आहे.

हा चित्रपट एका प्रवासावर आधारित आहे. ज्यात एका कुटुंबाचा प्रवास विनोदी अंगाने दाखवण्यात आला आहे. भाषेच्या संस्कृतीच्या सीमा पार करून आपला मराठी सिनेमा जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अशा चित्रपटांच्या मागे मराठी प्रेक्षकांनी उभे राहिले पाहिजे असे दिग्दर्शक मंगेश जोशी यांनी सांगितले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Karkhanisanchi-wari-will-be-screened-at-the-Tokyo-International-Film-Festival</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 06 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रामदास आठवले यांच्या कविता ऐकण्यासाठी लाव रे तो व्हिडिओ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Click-here-to-listen-to-Ramdas-Athavale-poems</link>
            <description>
मुंबई :

 'लाव रे तो व्हिडीओ' हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे, हे आता 'झी युवा' वाहिनीवर सुद्धा दिसत आहेत. प्रेक्षकच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेला हा कार्यक्रम सर्वांनाच खूप आवडतोय. 'लाव रे तो व्हिडीओ' हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम झी युवा वाहिनी प्रेक</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-10-06/RamdasAthawale1.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
मुंबई :

 'लाव रे तो व्हिडीओ' हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे, हे आता 'झी युवा' वाहिनीवर सुद्धा दिसत आहेत. प्रेक्षकच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेला हा कार्यक्रम सर्वांनाच खूप आवडतोय. 'लाव रे तो व्हिडीओ' हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली. या कार्यक्रमामुळे अनेकांना घरातूनच आपले कौशल्य सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले, त्यामुळे प्रेक्षकांसोबतच कलाकारांचा देखील हा कार्यक्रम आवडता झाला आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना सुप्रसिद्ध व्यक्तींचे व्हिडीओज पाहायला मिळणार आहेत.

‘करोना गो, गो करोना गो’ हे कोण म्हणालं होतं असं कुणालाही सांगण्याची गरज नाही. हा व्हिडीओ संबंध महाराष्ट्रात तुफानासारखा पसरला आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले गो करोना गो म्हणताच देशभरात प्रसिद्ध झाले. आठवलेंना छोट्या आणि खुमासदार कविता करण्याचा छंदच आहे. शीघ्रकवी असलेल्या रामदास आठवले यांच्या लॉकडाऊन मध्ये केलेल्या कविता आता प्रेक्षकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. या कविता रामदास आठवले झी युवावरील लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमात सादर करणार आहेत. त्यांच्या या लॉकडाऊन मधल्या कविता प्रेक्षकांचं किती मनोरंजन करणार हे बघण्यासाठी पाहायला विसरून नका लाव रे तो व्हिडिओ हा कार्यक्रम फक्त झी युवा वर.  
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Click-here-to-listen-to-Ramdas-Athavale-poems</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 05 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ लाव रे तो व्हिडिओमध्ये आता कलाकारांचे व्हिडिओ ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Lav-re-he-video-now-artist-videos</link>
            <description>
झी युवा वाहिनीवरच्या लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं टॅलेंट पहायला मिळतंय. कारण कार्यक्रमाची संकल्पनाच तशी आहे, सर्वसामान्य कलाकार किंवा माणसांनी त्यांच्याकडचं कौशल्य किंवा त्यांना अवगत असलेली कला कुसर एका व्हिडिओ माध्यमातून शुट करतात आणि तो व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये पाठवतात आणि त्या व्हिडिओंना या कार्यक्रमामध्ये दाखवलं जातंय. देशभरातल्या लॉकडाऊनमुळे घरातल्या घरात अशा </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-10-05/d970ac4a-cb90-4977-a74e-5e2b66cb1ae0.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[
झी युवा वाहिनीवरच्या लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं टॅलेंट पहायला मिळतंय. कारण कार्यक्रमाची संकल्पनाच तशी आहे, सर्वसामान्य कलाकार किंवा माणसांनी त्यांच्याकडचं कौशल्य किंवा त्यांना अवगत असलेली कला कुसर एका व्हिडिओ माध्यमातून शुट करतात आणि तो व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये पाठवतात आणि त्या व्हिडिओंना या कार्यक्रमामध्ये दाखवलं जातंय. देशभरातल्या लॉकडाऊनमुळे घरातल्या घरात अशा पद्धतीचे व्हिडिओज शुट करुन एका लोकप्रिय वाहिनीवर झळकण्याची ही संधी अनेक जण घेतायत. या कार्यक्रमाच्या संकल्पनेमुळे प्रेक्षकच नाही तर कलाकारांचा देखील लाव रे तो व्हिडिओ हा आवडता कार्यक्रम ठरतोय आणि म्हणूनच या आठवड्यात प्रेक्षकांना कलाकारांचे मनोरंजक व्हिडीओज पाहायला मिळणार आहेत.
यामध्ये प्रेक्षकांची लाडकी शनाया म्हणजेच रसिक सुनील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एक छान गाणं गाणार आहे. ज्यांच्या कवितांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावेल आहे असे सर्वांचे लाडके नेते रामदास आठवले त्यांच्या लॉकडाऊनमध्ये लिहिलेल्या कविता प्रेक्षकांसाठी सादर करणार आहेत. महाराष्ट्राची आई सिंधुताई सकपाळ यांनी डॉ. निलेश साबळे याचा सगळ्यांना हसवण्याचा त्याच्या अविरत प्रयत्नांसाठी त्याचं खूप कौतुक केलं. हास्यसम्राट सुनील पाल याचा प्रेक्षकांना हसवण्यात हातखंडाच आहे. सुनील पाल वेगवेगळ्या लोकांची मिमिक्री करून प्रेक्षकांना हसवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. यांच्या सोबतच हास्यसम्राट राजू श्रीवास्तव, सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप आणि संगीतकार रोहन रोहन यांचे व्हिडिओज देखील प्रेक्षकांना या आठवड्यात पाहायला मिळतील. इतकंच नव्हे तर बॉलिवूडच्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवणारा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजा देखील या कार्यक्रमाला चार चांद लावणार आहे. रेमोचा स्वैग प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरू नका लाव रे तो व्हिडिओ बुधवारी रात्री ९.३० वाजता फक्त झी युवावर. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Lav-re-he-video-now-artist-videos</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 01 Oct 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ अभिनेत्री रेखा लवकरच छोट्या पडद्यावर…’गुम है किसी के प्यार में’… ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Actress-Rekha-soon-on-the-small-screen</link>
            <description>बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना हिट करण्यासाठी नामांकित अभिनेत्री रेखाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-10-01/rekha-on-ssmall-sceen.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना हिट करण्यासाठी नामांकित अभिनेत्री रेखाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आपल्या अभिनयातून लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री आता लवकरच टीव्ही पडद्यावर दिसणार आहे. बर्‍याच वर्षांपासून मोठ्या पडद्यावर हिट झाल्यानंतर आता बातमी येत आहे की रेखा आता टीव्ही पडद्यावर डेब्यू करणार आहे. अभिनेत्रीचा प्रोमो व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री गाणे गाताना दिसत आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Actress-Rekha-soon-on-the-small-screen</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 25 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/singer-S-P-Balasubramaniam-died</link>
            <description>मुंबई : बालसुब्रमण्यम 5 ऑगस्टपासून चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये होते. त्यांच्यावर कोव्हिड - 19 चे उपचार सुरू होते. एसपीबी या नावाने ओळखले जात होते. ते 74 वर्षांचे होते.
बालसुब्रमण्यम यांचे निकटवर्तीय दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांनी ट्विटरद्वारे बालसुब्रमण्यम</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-25/SPBALASUBRAHMANYAM.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बालसुब्रमण्यम 5 ऑगस्टपासून चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये होते. त्यांच्यावर कोव्हिड - 19 चे उपचार सुरू होते. एसपीबी या नावाने ओळखले जात होते. ते 74 वर्षांचे होते.
बालसुब्रमण्यम यांचे निकटवर्तीय दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांनी ट्विटरद्वारे बालसुब्रमण्यमांच्या निधनाची बातमी दिली. बालसुब्रमण्यम यांनी २५ सप्टेंबर रोजी १.०४ वाजता अखेरचा श्वास घेतला. बालसुब्रमण्यम यांच्या पश्चात त्यांची पत्नी सावित्री, मुलगा चरण, मुलगी पल्लवी यांच्यासह बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंतिम संस्कार त्यांचा मुलगा चरणने केले. 
आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती सुब्रमण्यम यांनी स्वतःच एका व्हिडिओद्वारे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली होती. तेव्हापासून त्यांची त्यबेत खालावली होती. १३ सप्टेंबर रोजी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना त्रास वाढत होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 
बालसुब्रमण्यम यांची हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम भाषांतली अनेक गाणी लोकप्रिय आहेत. त्यांच्या जाण्याने दक्षिणी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. बालसुब्रमण्यम हे बहूप्रतिभावान व्यक्तिमत्व होते. त्यांची  ४० हजारपेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड झाली आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/singer-S-P-Balasubramaniam-died</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 22 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन : दीपिकाला NCB आज समन्स बजावण्याची शक्यता ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Deepika-likely-to-be-summoned-by-NCB-today</link>
            <description>अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणापासून सुरू </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-22/deepika-padukone-summoned-drug.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणापासून सुरू झालेल्या बॉलिवूडच्या  ड्रग्ज कनेक्शनमध्ये आता प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचं नाव सुद्धा समोर आलं आहे. त्यामुळे आज दीपिकाला कुठल्याही क्षणी समन्स बजावण्याची शक्यता आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Deepika-likely-to-be-summoned-by-NCB-today</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 22 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[  ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर कालवश  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/-Veteran-actress-Ashalta-Waggaonkar-passed-away</link>
            <description>सातारा – मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले आहे. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पीटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 
आशालता वाबगावकर </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-22/pjimage-4-1600749795.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[सातारा – मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले आहे. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पीटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 
आशालता वाबगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अनेक चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोर्चा मालिकांकडे वळविला होता. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या ‘आई माझी काळूबाई’या मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. मात्र या सेटवर त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर ५ दिवस साताऱ्यातील प्रतिक्षा हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते.
‘गेले ५ दिवस त्या साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमधील कोविड अति दक्षता विभागात व्हेंटिलेटर वर होत्या, परंतु अतिगंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही’अशी माहिती अति दक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/-Veteran-actress-Ashalta-Waggaonkar-passed-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 21 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आज करिना कपूरचा हॅप्पी बर्थडे :  ४० वर्षाच्या कटू गोड आठवणींना दिला उजाळा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Today-is-Kareena-Kapoor-Happy-Birthday-Bright-memories-of-40-years</link>
            <description>मुंबई - सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूचा आज वाढदिवस आहे. आज करिना ४० मध्ये प्रवेश करतेय. वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-21/75340192.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूचा आज वाढदिवस आहे. आज करिना ४० मध्ये प्रवेश करतेय. वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर हॅशटॅग करिना कपूर म्हणून ट्रेंड झालायं. करिनाने वाढदिवासाच्या पूर्वसंध्येला इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने आपल्या ४० वर्षातील कटू गोड आठवणींना उजाळा दिला आहे. प्रेम करणे, व्यक्त होणे, हसणे, विसरणे, प्रार्थना करणे हे सारे करायचे आहे, असेही तिने म्हटले आहे. तिला साथ देणाऱ्या सर्व शक्तींचे, सामान्य, मोठे, थोर, सानं व्यक्तींचे तिने यावेळी आभार मानले आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Today-is-Kareena-Kapoor-Happy-Birthday-Bright-memories-of-40-years</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ झी चित्र गौरव पुरस्कार २०२० मध्ये झी चे नवे चॅनेल : स्वप्नील आणि सिद्धार्थ यांनी केले लोगोचे अनावरण  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Zee-new-channel-in-Zee-Chitra-Gaurav-Award-2020-Swapnil-and-Siddharth-unveil-logo</link>
            <description>मुंबई, : झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेड (झील) या मराठी मनोरंजन क्षेत्रातील अव्वल असलेल्या समूहातील झी मराठी, झी युवा आणि झी टॉकीज या फक्त अग्रगण्य आणि लोकप्रिय वाहिन्या नसून त्या मराठी संस्कृतीचं प्रतिबिंब आहे.

झी मराठी वाहिनीवरील प्रतिष्ठित झी गौरव पुरस्कार २०२० मध्ये 'झी'ने आपल्या या परिवारामधील आणखी एका सदस्याची – एका नवीन मराठी संगीत वाहिनी – ‘झी वाजवा’ची घोषणा केली. या नवीन वाहिनीच्या ल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-18/WhatsApp Image 2020-09-18 at 4.03.03 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई, : झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेड (झील) या मराठी मनोरंजन क्षेत्रातील अव्वल असलेल्या समूहातील झी मराठी, झी युवा आणि झी टॉकीज या फक्त अग्रगण्य आणि लोकप्रिय वाहिन्या नसून त्या मराठी संस्कृतीचं प्रतिबिंब आहे.

झी मराठी वाहिनीवरील प्रतिष्ठित झी गौरव पुरस्कार २०२० मध्ये 'झी'ने आपल्या या परिवारामधील आणखी एका सदस्याची – एका नवीन मराठी संगीत वाहिनी – ‘झी वाजवा’ची घोषणा केली. या नवीन वाहिनीच्या लोगोचे अनावरण 
सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी आणि मराठी सिनेसृष्टीतील उत्साही अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या  हस्ते करण्यात आले.

अतिशय जल्लोषात, सांगीतिक माहोलमध्ये या वाहिनीच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. ही वाहिनी अशाचप्रकारे आपल्या प्रेक्षकांसाठी देखील सांगीतिक माहोल सादर करणार आहे. “झी वाजवा, क्षण गाजवा”,  या वाहिनीच्या ब्रिदवाक्याला अनुसरून आपल्या प्रेक्षकांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अगदी भरभरून जगण्यासाठी प्रेरणा देण्याचा वाहिनीचा उद्देश्य आहे, कारण क्षण झिंगाट तर लाईफ झिंगाट! ही वाहिनी आपल्या सादरीकारातून प्रेक्षकांना संगीताचा अनोखा अनुभव प्रदान करणार आहे.

 

झी वाजवा वाहिनीच्या प्रक्षेपण निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांनी या वाहिनीला अनेक शुभेच्छा दिल्या. झी वाजवा या वाहिनीच्या निमित्ताने मराठी गाण्यांसोबतच मराठी निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आणि मराठी चित्रपटांना एक हक्काचं व्यासपीठ मिळेल याचं मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग म्हणून खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याची भावना स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली. तसेच वाहिनीवर सादर होणाऱ्या गाण्यांमुळे मराठी गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्यासाठी झी एक नवीन व्यासपीठ उलब्ध करून देतंय यासाठी सिद्धार्थ जाधव याने मनापासून 'झी' समूहाचं अभिनंदन केलं.

‘झी वाजवा’ वाहिनीची सुरूवात या ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Zee-new-channel-in-Zee-Chitra-Gaurav-Award-2020-Swapnil-and-Siddharth-unveil-logo</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रेम पॉयजन पंगा मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप... ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Prem-Poison-Panga-series-will-soon-take-leave-of-the-audience-</link>
            <description>मुंबई - 
एक इच्छाधारी नागिण आणि एक सर्वसामान्य तरुण यांची धमाल विनोदी प्रेमकथा म्हणजे झी युवावरची प्रेम पॉयजन पंगाही मालिका. जुई ही एक मनमिळाऊ सतत आनंदी राहणारी आणि दुसऱ्यांनाही भरभरुन आनंद देणारी मुलगी पण तिच्या आयुष्याचं एक कडवं सत्य म्हणजे तिचं इच्छाधारी नागिण असणं, मनुष्य रुपात वावरणाऱी जुई जेव्हा तिच्या या आयुष्याचा तिढा सोडवू पहात असते तेव्हा ती आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-18/WhatsApp Image 2020-09-18 at 3.57.47 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - 
एक इच्छाधारी नागिण आणि एक सर्वसामान्य तरुण यांची धमाल विनोदी प्रेमकथा म्हणजे झी युवावरची प्रेम पॉयजन पंगाही मालिका. जुई ही एक मनमिळाऊ सतत आनंदी राहणारी आणि दुसऱ्यांनाही भरभरुन आनंद देणारी मुलगी पण तिच्या आयुष्याचं एक कडवं सत्य म्हणजे तिचं इच्छाधारी नागिण असणं, मनुष्य रुपात वावरणाऱी जुई जेव्हा तिच्या या आयुष्याचा तिढा सोडवू पहात असते तेव्हा ती आलाप या अत्यंस साध्या सरळ आणि समंजस तरुणाला भेटते आणि तिचं अवघं आयुष्यच बदलून जातं. एकमेकांच्या प्रेमात पडण्यापासून ते सुखाचा संसार असा या जुई आलापचा प्रवास प्रेम पॉयजन पंगा या मालिकेमध्ये पहायला मिळाला आणि आता ही मालिका एका महत्वाच्या आणि अंतिम वळणार येऊन ठेपलीये.

जुईच्या आयुष्याचं एक कडवं सत्य म्हणजे तिचं इच्छाधारी नागिण असणं एका बेसावध क्षणी जुईचं हे खरं रुप आलाप च्या समोर येतं आणि तो हादरुन जातो पण त्यानंतरही आलाप तिला स्विकारतो पण त्याची बायको म्हणून नाही तर त्याच्या कुटुंबाची सून म्हणून. आता मालिका अंतिम टप्प्यावर येत असताना जुईच्या आयुष्यातलं हे रहस्य आता तिच्या सासरच्यांसमोर उलगडणारे आणि त्यापुढे काय होणार, तिची सासरची माणसं जुईला त्याची लाडाची सून म्हणून स्विकारणार का हे मात्र आपल्याला मालिकांची आगामी भाग पाहिल्यानंतरच कळणारे.

येत्या २५ सप्टेंबरला मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल त्यानंतर झी युवावर कोणती नवी मालिका सुरु होणारे हे मात्र अजूनहीतरी गुलदस्त्यात असून त्याबद्दलचं सरप्राईज प्रेक्षकांना लवकरच मिळेल. तोपर्यंत आपल्या या लाडक्या मालिकेचे कुठचेही भाग चूकवू नका पहात रहा प्रेम पॉयजन पंगा दररोज रात्री साडे आठ वाजता फक्त झी युवा वाहिनीवर.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Prem-Poison-Panga-series-will-soon-take-leave-of-the-audience-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 18 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सौंदर्याचं कारस्थान येणार का कार्तिकसमोर? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Will-there-be-a-conspiracy-of-beauty-in-front-of-Karthik</link>
            <description>मुंबई - ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचा महाएपिसोड २० सप्टेंबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता

 

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. काळ्या रंगाचा द्वेष करणारी सौंदर्या दीपाचाही तिरस्कार करते. कार्तिकचं दीपावर प्रेम आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-18/WhatsApp Image 2020-09-18 at 3.56.10 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचा महाएपिसोड २० सप्टेंबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता

 

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. काळ्या रंगाचा द्वेष करणारी सौंदर्या दीपाचाही तिरस्कार करते. कार्तिकचं दीपावर प्रेम आहे हे कळल्यापासून ते दोघं कसे एकत्र येणार नाहीत याची सौंदर्याने पुरेपुर काळजी घेतली. कार्तिकच्या मनाचा जराही विचार न करता ऐन लग्नातही सौंदर्याने कारस्थान रचत कार्तिकचं लग्न दीपाऐवजी श्वेताशी करण्याचा डाव रचला. अर्थात लावण्यामुळे सौंदर्याचा हा डाव उधळला गेला आणि सौंदर्याच्या घरात दीपाने सून म्हणून पाऊल ठेवलं. पण सौंदर्याचं सूडचक्र इथेही थांबलं नाही. दीपा-कार्तिकला एकमेकांपासून दूर ठेवण्याचे तिचे प्रयत्न अखंड सुरु आहेत. दीपासमोर सौंदर्याचं खरं रुप समोर आलंच आहे. आता वेळ आलीय ती कार्तिकसमोर हे सत्य उघड होण्याची. कार्तिकला आपल्या आईचं कारस्थान कळेल का? हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे यापुढील भाग मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहेत.

२० सप्टेंबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता महाएपिसोडमध्ये सौंदर्याचा महाड्रामा कार्तिकसमोर येणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका रंग माझा वेगळा मालिकेचा हा विशेष भाग. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Will-there-be-a-conspiracy-of-beauty-in-front-of-Karthik</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ज्येष्ठ अभिनेत्री आशू कालवश   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Senior-actress-Ashu-dead-</link>
            <description>मुंबई - सुप्रसिध्द मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री ललिता देसाई उर्फ 'आशू'
यांचे दीर्घ आजाराने पुण्यात दुःखद निधन झाले. त्या ७५ वर्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-16/WhatsApp Image 2020-09-16 at 4.40.21 AM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - सुप्रसिध्द मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री ललिता देसाई उर्फ 'आशू'
यांचे दीर्घ आजाराने पुण्यात दुःखद निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती त्रिहान तसेच एक मुलगा आहे. आशू यांनी सुमारे साठ वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अर्धशतकाहून अधिक काळ मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीत तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. आचार्य अत्रे यांच्या 'ब्रह्मचारी' या नाटकात त्या किशोरीची भूमिका करत. अत्रे यांच्याच 'लग्नाची बेडी' या नाटकात आशू यांनी रंगवलेली रश्मी रसिकांच्या आठवणीत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Senior-actress-Ashu-dead-</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 16 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ हेमा मालिनी यांनी दिली 'ड्रग माफिया'वर प्रतिक्रिया ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Hema-Malini-reacts-to-drug-mafia</link>
            <description>नवी दिल्ली- 

 अमली पदार्थांचे सेवन या गोष्टी अनेक क्षेत्रात आणि जगभरात बऱ्याच ठिकाणी घडत असतात. सिनेसृष्टीतही या गोष्टी घडत असतील. पण याचा अर्थ असा होत नाही की, संपूर्ण सिनेसृष्टी खराब आहे. ज्या पद्धतीने लोक याला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे.'

जया बच्चन यांच्या राज्यसभेत झालेल्या भाषणानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. आता यावर हेमा मालिनी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे खासदार रवी किशन यांनी सिनेसृष्टीत वाढलेल्या अमली</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-16/navbharat-times.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[नवी दिल्ली- 

 अमली पदार्थांचे सेवन या गोष्टी अनेक क्षेत्रात आणि जगभरात बऱ्याच ठिकाणी घडत असतात. सिनेसृष्टीतही या गोष्टी घडत असतील. पण याचा अर्थ असा होत नाही की, संपूर्ण सिनेसृष्टी खराब आहे. ज्या पद्धतीने लोक याला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे.'

जया बच्चन यांच्या राज्यसभेत झालेल्या भाषणानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. आता यावर हेमा मालिनी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे खासदार रवी किशन यांनी सिनेसृष्टीत वाढलेल्या अमली पदार्थांच्या सेवनाबद्दल मत व्यक्त केलं होतं. रवी किशन यांना उत्तर देताना राज्यसभेत जया बच्चन यांनी भाषण केलं होतं.


गेल्या कित्येक दिवसांपासून कंगना रणावत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना लक्ष्य करत आहे. सुरुवातीला घराणेशाहीवर बोलल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये असलेल्या ड्रग्ज माफियांबद्दलही बोलायला सुरुवात केली. नुकतंच राज्यसभेत जया बच्चन यांनी कोणाचंही नाव न घेता प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, ज्या कलाकारांनी या इण्डस्ट्रीत काम केलं तेच आता याला नावं ठेवत आहेत.


जया बच्चन यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितलं की, 'सिनेसृष्टी रोज पाच लाख लोकांना थेट रोजगार देते. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावले जात आहे. याच इण्डस्ट्रीत नाव कमावलेल्या लोकांनी आता याला गटार म्हटलं आहे. मी या मताशी सहमत नाही. मला आशा आहे की सरकार अशा लोकांना अशा पद्धतीची भाषा न वापरण्याचा सल्ला देतील. सिनेसृष्टीत काही लोक खराब असल्यामुळे तुम्ही संपूर्ण सिनेसृष्टीला दोष देऊ शकत नाही. मला लाज वाटते की काल लोकसभेतील एका सदस्याने, जे सिनेसृष्टीतीलच एक भाग आहे त्यांनी याविरूद्ध भाषण केलं. हे फार लाजीरवाणं आहे.'

कंगना रणौतनेही विचारला जया बच्चन यांना प्रश्न

कंगना रणौतने ट्वीट करत स्पष्ट केलं की, 'जया जी, माझ्या जागी तुमच्या मुलीला किशोरवयीन असताना मारहाण केली जाती, नशा करायला भाग पाडलं असतं आणि लैंगिक अत्याचार केले असते तर तेव्हाही तुम्ही हेच बोलला असता का? जर अभिषेकचा सतत छळ केला गेला असता आणि त्याला त्रास दिला गेला असता.. या सगळ्यानंतर एक दिवस जर त्याने आत्महत्या केली असती तर तेव्हाही तुम्ही हेच बोलला असता का? आमच्यावरही काही दया दाखवा.' ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Hema-Malini-reacts-to-drug-mafia</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 15 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Twitteratis showered love for Doordarshan as it turned 61 today! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Twitteratis-showered-love-for-Doordarshan-as-it-turned-61-today!</link>
            <description>Doordarshan turned 61 today and it brought ba</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-15/WhatsApp Image 2020-09-15 at 4.03.09 PM.jpeg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[Doordarshan turned 61 today and it brought back memories of a golden period when entertainment in India revolved around serials such as Ramayana, Mahabharata, Fauji and Malgudi Days ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Twitteratis-showered-love-for-Doordarshan-as-it-turned-61-today!</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 12 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचे सुपुत्र आदित्य पौडवालचं निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Famous-singer-Anuradha-Poudwal-son-Aditya-Poudwal-passed-away</link>
            <description>मुंबई :

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन झाले आहे. 35 वर्षीय आदित्य पौडवाल हे बर्‍याच दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आदित्य पौडवाल यांच्या निधनाबद्दल शंकर महादेवन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून शोक व्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-12/pjimage-4-1599893074.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन झाले आहे. 35 वर्षीय आदित्य पौडवाल हे बर्‍याच दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आदित्य पौडवाल यांच्या निधनाबद्दल शंकर महादेवन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्ट केली की, ‘हे ऐकून फार वाईट वाटले! आमचा लाडका आदित्य पौडवाल आता नाही !! मी यावर विश्वास ठेवू शकत नाही! किती आश्चर्यकारक संगीतकार आणि किती सुंदर मनुष्य !! मी नुकतेच एक गाणे गायले आहे जे दोन दिवसांपूर्वी त्यांच्याद्वारे इतके सुंदर प्रोग्राम केलेले होते! फक्त यासह येऊ शकत नाही !! प्रेम करतो भाऊ … तुझी आठवण येते...

आदित्य पौडवाल हे आई अनुराधाच्या मार्गावर चालत भजन आणि भक्तीगीते गात होते. त्याचसोबत तो एक उत्तम संगीत दिग्दर्शक होता. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आदित्यचे नाव देशातील सर्वात तरुण संगीत दिग्दर्शकाच्या वर्गात समाविष्ट आहे.
 गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून स्टारच्या निधनाच्या बातमीने सर्वांना हादरवून सोडले आहे. आदित्य पौडवाल यांच्या निधनाने त्यांचे संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला आहे. त्याचबरोबर त्याच्या निधनाने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सर्वजण सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Famous-singer-Anuradha-Poudwal-son-Aditya-Poudwal-passed-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ तर कायमची मुंबई सोडून देईन, कंगनाचे गृहमंत्र्यांना आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/I-will-leave-Mumbai-forever-Kangana-appealed-to-the-Home-Minister</link>
            <description>मुंबई : कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. असे ट्विट कंगनाने केले असून त्यात आपली ड्रग्ज चाचणी करण्याचे देखील आवाहन दिले आहे. 

राज्याचे गृहमंत</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-08/kangna.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. असे ट्विट कंगनाने केले असून त्यात आपली ड्रग्ज चाचणी करण्याचे देखील आवाहन दिले आहे. 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री कंगनाचा काही संबंध आहे का याची माहिती मुंबई पोलीस घेणार असल्याची माहिती विधानभवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. त्यानंतर कंगनाने हे ट्विट केले. यात ती म्हणाली की, “मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. तसेच ड्रग्ज तस्करांसोबत पुरावा सापडल्यास आपण आपली चूक मान्य करु आणि मुंबई कायमची सोडू असेही ती स्पष्ट म्हणाली.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “आमदार सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी दाखल केलेल्या विनंतीवर विधानसभेत सांगितले की, कंगना आणि अध्ययन सुमन यांच्यात संबंध होते. अध्ययन सुमनने एका मुलाखतीत कंगना ड्रग्ज घेत होती. तिने आपल्यावरही जबरदस्ती केली होती असे त्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. मुंबई पोलीस याप्रकरणी अधिक माहिती घेत आहेत”. देशमुख यांच्या या प्रतिक्रियेनंतर कंगनाने ट्विट करत पुन्हा रोखठोक उत्तर दिले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/I-will-leave-Mumbai-forever-Kangana-appealed-to-the-Home-Minister</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ आमिरच्या भावाचे करण जोहरवर आरोप ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Aamir-brother-accused-Karan-Johar</link>
            <description>मुंबई :आमिर खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत करण जोहरने माझा अपमान केला होता. या पार्टी दरम्यान एका व्यक्तीशी बोलण्याचा मी प्रयत्न करत होता. मात्र करण जोहरने तसे होऊ दिले नाही असा आरोप निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खानने केला आहे. इंडस्ट्रीने त्याच्यासोबत </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-08/faisal-khan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :आमिर खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत करण जोहरने माझा अपमान केला होता. या पार्टी दरम्यान एका व्यक्तीशी बोलण्याचा मी प्रयत्न करत होता. मात्र करण जोहरने तसे होऊ दिले नाही असा आरोप निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खानने केला आहे. इंडस्ट्रीने त्याच्यासोबत झालेल्या गैरव्यवहाराला त्याने वाचा फोडली आहे.

 आमिर खानच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीवेळी स्वतःसोबत घडलेला एक किस्सा फैजलने  सांगितला आहे. यावेळी तो म्हणाला, जर तुमचे काही सिनेमे फ्लॉप गेले असतील तर कुणीही तुमच्याशी चांगला व्यवहार करत नाही. एक वेळ अशी देखील आली होती जेव्हा लोकांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये घेणं बंद केले होते. अभिनेता आमिर खान आणि ट्विंकल खन्ना यांच्या सोबत एका सिनेमात महत्वाची भूमिका साकारली होती. पण त्यानंतर सिनेमात काम मिळवण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागला होता. अनेकजण ऑफिसमध्ये बोलवायचे मात्र खूप वेळ बसवून ठेवायचे. दिग्दर्शकाशी भेटच व्हायची नाही. असे सांगत फैजलने देखील इंडस्ट्रीत पक्षपात आणि ग्रुपिझमसारख्या गोष्टी असल्याचे सांगितले आहे. 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक प्रकार बाहेर येत आहेत. अभिनेत्री कंगनानंतर नेपोटिझम आणि ग्रुपिझमबद्दल आता अनेक कलाकार समोर येत आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Aamir-brother-accused-Karan-Johar</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 08 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ वैभव मांगलेच्या मदतीने सावरला बारा रंगधर्मींचा संसार ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/With-the-help-of-Vaibhav-Mangle,-Savar-has-a-world-of-twelve-artist</link>
            <description>मुंबई : अभिनेते वैभव मांगले यांनी काही महिन्यांपासून काढलेल्या चित्रांना विकून त्यातून जमा झालेल्या रकमेची मदत गरजू रंगकर्मींना केली आहे.
 याबाबत वैभव म्हणाले, मिळालेल्या रकमेतून 12 रंगकर्मींना आत्तापर्यंत मदत केली आहे. ओळखीच्या लोकांकडून माहीती घेऊन गरजु असलेल्यांना ही मदत करण्यात आली. यात काही रंगकर्मी लॉकडाऊनपासून एका गोडाऊनमध्ये राहत आहेत. त्यातील एका रंगकर्मींची पत्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-08/vaibhav-mangale.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अभिनेते वैभव मांगले यांनी काही महिन्यांपासून काढलेल्या चित्रांना विकून त्यातून जमा झालेल्या रकमेची मदत गरजू रंगकर्मींना केली आहे.
 याबाबत वैभव म्हणाले, मिळालेल्या रकमेतून 12 रंगकर्मींना आत्तापर्यंत मदत केली आहे. ओळखीच्या लोकांकडून माहीती घेऊन गरजु असलेल्यांना ही मदत करण्यात आली. यात काही रंगकर्मी लॉकडाऊनपासून एका गोडाऊनमध्ये राहत आहेत. त्यातील एका रंगकर्मींची पत्नी गरोदर असल्याने त्याला खर्चासाठी पैसे देण्यात आले आहेत. अजून असलेल्या चित्रांच्या विक्रीनंतर इतरांना देखील मदत करणार असल्याचे वैभव यांनी सांगितले.'
अभिनेता वैभव मांगले यांनी काढलेली चित्रे मागील काही महिन्यांपासून त्यांच्या सोशल मिडियावर बघायला मिळत आहेत. या चित्रांना त्याच्या चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. वैभवकडे असलेल्या चित्रांमध्ये व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, स्थलचित्रे आहेत. लॉकडाऊन काळात कोकणात असताना वैभवने सहज हौस म्हणून चित्र काढायला सुरूवात केली होती. चित्र काढता काढता तो या कलेच्या, रंगांच्या प्रेमात पडला. या चित्रांमुळे मदत उभी केल्याने सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. आज त्याच्याकडे साठपेक्षा जास्त चित्रे आहेत. वैभवने काढलेले पहिले चित्र अभिनेत्री किशोरी गोडबोले यांनी घेतले. त्यानंतर वैभवची चित्रे घेण्यासाठी अनेकांनी चौकशी करीत गेल्या पंधरा दिवसात जवळपास 8 चित्रे कलाप्रेमींनी घेतली आहेत. यातून मिळालेल्या 70 हजाराची रक्कम गरजू रंगकर्मींसाठी आणि रंगमंच कामगारांना देण्यात आली आहे. शिवा कुंभार, सतीश खवतोडे, कमलेश, वैभव शिंदे, राजा पडळीकर, प्रशांत कदम, दीपक परब, मारूती पाडिलकर, विक्रांत दळवी, सुहास चांदुरकर, अमित सुर्वे, भूषण या सर्व मदत मिळालेल्या रंगकर्मींनी वैभवचे आभार मानले.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/With-the-help-of-Vaibhav-Mangle,-Savar-has-a-world-of-twelve-artist</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 05 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ उर्मिला कंगनावर भडकली : तिखट शब्दात टोचले कान ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Urmila-flinched-at-Kangana</link>
            <description>मुंबई : महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे, अशा शब्दांत अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी अभिनेत्री कंगना राणौत हिला चांगलेच खडसावले आहे. सिनेअभिनेत्री आणि आता काँग्रेसच्या कार्यकर्त्या असलेल्या ऊर्मिला यांनी ट्वीट करून कंगनावर तिखट शब्दांत हल्लाबोल चढवला आहे. याआधी केदार शिंदे, रितेश देशमुख यांनीही चांगलेच कंगनाला फटकारलेय.
कंगनाने गुरुवारी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-05/kangana--jpg_710x400xt.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे, अशा शब्दांत अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी अभिनेत्री कंगना राणौत हिला चांगलेच खडसावले आहे. सिनेअभिनेत्री आणि आता काँग्रेसच्या कार्यकर्त्या असलेल्या ऊर्मिला यांनी ट्वीट करून कंगनावर तिखट शब्दांत हल्लाबोल चढवला आहे. याआधी केदार शिंदे, रितेश देशमुख यांनीही चांगलेच कंगनाला फटकारलेय.
कंगनाने गुरुवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुंबई शहराविषयी टिप्पणी केली होती. तिने म्हटले होते की, शिवसेना नेते संजय राऊत हे मला जाहीरपणे धमकी देत आहेत. मुंबईत परत येऊ नकोस, असे सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर माझ्यावर टीका करणाऱ्या ग्राफिटी काढण्यात आल्या होत्या. यानंतर आता मला जाहीर धमकी दिली जात आहे. मुंबई अचानक पाकव्याप्त काश्मीरसारखी का भासू लागली आहे, असा सवाल यावेळी कंगनाने उपस्थित केला होता.
कंगना हिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे आता सोशल मीडियावर तिच्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. या वादात आता अभिनेता रितेश देशमुख यानेही उडी घेतली आहे. रितेश देशमुख याने कंगनाला थेट प्रत्युत्तर दिले नसले तरी त्याने सूचक अशी टिप्पणी केली आहे. 'मुंबई हिंदुस्तान है' असे त्याने म्हटले आहे. 
कंगनाला चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. केदार शिंदे यांनी ट्विट करताना म्हटले आहे, “या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतले आणि कित्येकांना पायदळीही तुडवलं! जन्मभूमी कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात…… #निषेध #kanganavirus”, अशा तिखट शब्दात सर्वांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Urmila-flinched-at-Kangana</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 05 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Anil-Deshmukh-reaction-after-Kangana-controversial-statement</link>
            <description>मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारणी आणि सर्वसामान्य तिच्यावर टीकेचे आसूड ओढत आहेत. त्यातच आता राज्याचे गृह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-09-05/img_kangana_0509.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारणी आणि सर्वसामान्य तिच्यावर टीकेचे आसूड ओढत आहेत. त्यातच आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कंगना राणावतने मुंबईत आपले करिअर घडवले. मुंबईने कंगनाला ओळख दिली. त्याच मुंबईला भलेबुरे म्हणणाऱ्या कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे विधान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
मुंबई सुरक्षित वाटत नाही, मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, असे कंगनाने म्हटले होते. यावरून संजय राऊत यांनी कंगनाला खडे बोल सुनावले. संजय राऊत म्हणाले की, मुंबई पोलीस मुंबई शहराचे सातत्याने रक्षण करत आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना मुंबईत राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, असे म्हटले होते. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Anil-Deshmukh-reaction-after-Kangana-controversial-statement</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 04 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या भावाचे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Veteran-actor-Dilip-Kumar-brother-dies</link>
            <description>मुंबई :  दिलीप कुमार यांचे धाकटे बंधु एहसान खान यांचे ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात काल रात्री ११ वाजता अखेरचा श्वास घेतला. एहसान खान यांच्यावर रुग्णालयामध्ये कोरोनासह त्यांच्यावर हृदयरोग, हायपर टेन्शन आणि अल्झायमर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-04/dilipkumarbro.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  दिलीप कुमार यांचे धाकटे बंधु एहसान खान यांचे ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात काल रात्री ११ वाजता अखेरचा श्वास घेतला. एहसान खान यांच्यावर रुग्णालयामध्ये कोरोनासह त्यांच्यावर हृदयरोग, हायपर टेन्शन आणि अल्झायमर यांसारख्या आजारावर देखील उपचार सरू होते.
अस्लम खान व एहसान खान या दोघांचे देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी या दोघांना रुग्णालयात दाखल केले होते. एहसान आणि अस्लम यांना 15 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरस संक्रमणामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोघांवर मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर जलील पारकर हे उपचार करत होते. 
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू अस्लम खान यांचे २१ ऑगस्ट रोजी निधन झाले होते. यानंतर बुधवारी त्यांच्या आणखी एका धाकट्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले. अभिनेता दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांना बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. गेल्या 12 दिवसात दिलीप कुमार यांच्या घरातील हा दुसरा मृ्त्यू आहे. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिवार शोकसागरात बुडाला आहे.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Veteran-actor-Dilip-Kumar-brother-dies</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 04 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मुंबईची अवस्था पाकव्याप्त काश्मीरसारखी का भासू लागली आहे? : कंगना ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Why-does-Mumbai-look-like-Pakistan-occupied-Kashmir-Kangana</link>
            <description>मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत हे मला जाहीरपणे धमकी देत आहेत. मुंबईत परत येऊ नकोस, असे सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर माझ्यावर टीका करणाऱ्या ग्राफिटी काढण्यात आल्या होत्या. यानंतर आता मला जाहीर धमकी दिली जात आहे. मुंबई अचानक पाकव्याप्त काश्मीरसारखी का भासू लागली आहे? असा सवाल कंगनाने ट्विटमध्ये उपस्थित केला आहे. 

ही तर बेईमानी...  संजय रा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-04/kangnaranut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत हे मला जाहीरपणे धमकी देत आहेत. मुंबईत परत येऊ नकोस, असे सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर माझ्यावर टीका करणाऱ्या ग्राफिटी काढण्यात आल्या होत्या. यानंतर आता मला जाहीर धमकी दिली जात आहे. मुंबई अचानक पाकव्याप्त काश्मीरसारखी का भासू लागली आहे? असा सवाल कंगनाने ट्विटमध्ये उपस्थित केला आहे. 

ही तर बेईमानी...  संजय राऊत यांनी केलेल्या या ट्विटला कंगना रणावत हिने ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये, सध्या मुंबईची स्थिती ही पाकव्याप्त काश्मीरसारखी POK झाल्याचे वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगनाने केले आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने मला मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत असल्याचे म्हटले होते. यावरून संजय राऊत यांनी कंगनाला ट्विटमधूनच फटकारले होते. तुम्हाला मुंबई पोलिसांविषयी विश्वास नसेल, इतर राज्यातील पोलिसांची सुरक्षा हवी असेल तर तुम्ही आपल्या राज्यात निघून जावे, असे राऊत यांनी म्हटले होते. यावर कंगनाने प्रतिउत्तर दिले आहे. आता कंगनाच्या या टीकेला शिवसेनेतून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 शिवसेनेच्या नेत्यांकडून पुन्हा एकदा निषेधार्ह वक्तव्य करण्यात आले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलीवूड आणि ड्रग्ज माफियांना वाचवण्यासाठी महाविकासआघाडीचे सरकार मुंबई पोलिसांवर दबाव आणत आहे. काही नेत्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, झाशीची राणी असलेली कंगना शिवसेना नेत्यांच्या अशा पोकळ धमक्यांना घाबरणार नाही, असे राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. भाजप आमदार राम कदम यांनी पुन्हा एकदा कंगनाची बाजू अशा प्रकारे उचलून धरली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Why-does-Mumbai-look-like-Pakistan-occupied-Kashmir-Kangana</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 02 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ करन जौहर चित्रपट माफियातील मुख्य आरोपी - कंगनाचा आरोप : पंतप्रधानांना केले टॅग   ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Karan-Johar-is-the-main-accused-in-the-film-mafia---Kangana-allegation-Tagged-PM</link>
            <description>मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं आता निर्माता करण जोहरवर मूव्ही माफियाचा मुख्य दोषी असल्याचा आरोप केला आहे. कंगनानं आपल्या ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत ट्वीट केलं आहे. ज्यात तिनं म्हटलं आहे की, "करण जोहर हा चित्रपट माफियांमधील मुख्य आरोपी आहे, एवढंच नाही तर अनेक लोकांचं जीवन बरबाद करुन तो खुलेआम फिरत आहे, त्याच्यावर कारवाई केली जात नाही. आम्ही काही अपेक्षा करु शकतो का? सगळं मिटल्यावर तो आणि त्याची गॅंग माझ्याकडेही येईल", असं कंगनानं म्हटलं आहे.
अभिनेता सुशांत सिंह </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-02/kangna.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं आता निर्माता करण जोहरवर मूव्ही माफियाचा मुख्य दोषी असल्याचा आरोप केला आहे. कंगनानं आपल्या ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत ट्वीट केलं आहे. ज्यात तिनं म्हटलं आहे की, "करण जोहर हा चित्रपट माफियांमधील मुख्य आरोपी आहे, एवढंच नाही तर अनेक लोकांचं जीवन बरबाद करुन तो खुलेआम फिरत आहे, त्याच्यावर कारवाई केली जात नाही. आम्ही काही अपेक्षा करु शकतो का? सगळं मिटल्यावर तो आणि त्याची गॅंग माझ्याकडेही येईल", असं कंगनानं म्हटलं आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनानं बॉलिवूडमधील नेपोटिझमवर वारंवार टीका केली आहे. तिने याधीही अनेकदा करण जोहरवर टीका केली आहे. तिने करण जोहरला दिलेला पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली होती. याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये ती म्हणाली होती की,  'मी भारत सरकारला करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची विनंती करतो. त्याने मला उघडपणे धमकावले आहे. मला आंतरराष्ट्रीय मंचावर इंडस्ट्री सोडण्यास सांगितले. सुशांतची कारकीर्द खराब करण्याची षडयंत्र रचले. उरी लढाई दरम्यान त्याने पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला आणि आता त्याने आमच्या सैन्याविरूद्ध एक एंटीनॅशनल चित्रपट बनवला.'
वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगनाने करण जोहरची गँग माझ्याविरोधात षडयंत्र करत असल्याचे देखील म्हटले होते. आधीदेखील कंगना राणौतने करण जोहरवर घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला होता. करण जोहर फक्त स्टार किड्सला प्रोत्साहन देत त्यांना चित्रपटात काम देत असल्याचे तिने म्हटले होते.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित करत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांवर आरोप करणाऱ्या कंगनाने मुंबई पोलिसांवर आरोप केला आहे. भाजप नेते राम कदम यांच्या ट्वीटला उत्तर देताना कंगनाने आपल्याला मुंबई पोलिसांची जास्तचं भीती वाटते, असं ट्वीट केलं होतं. 'मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या, पण मुंबई पोलिसांकडून नको.' असं म्हणत तिने मुंबई पोलिसांवर अविश्वास जाहीरपणे व्यक्त केला होता. यावर ड्रग्जशी संबंधितांची नावं सांगणाऱ्या कंगनाला महाराष्ट्र सरकार सुरक्षा का देत नाही? असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Karan-Johar-is-the-main-accused-in-the-film-mafia---Kangana-allegation-Tagged-PM</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 01 Sep 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्लॅनेट मराठी ओटीटी घेऊन येणार १० नव्याकोऱ्या वेब सिरीज  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Planet-Marathi-OTT-will-bring-10-new-web-series</link>
            <description>मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाउन काळात घरी अडकल्यामुळे सगळे चित्रपट, वेबसिरीज, मालिका, विविध कार्यक्रम बघून झाले. परंतु, या गर्दीत मराठी चित्रपट, वेबसिरीज किंवा कोणत्याही प्रकारचा मराठी कंटेंट फार झळकला नाही. पुरेसा मराठी भाषेतील कंटेंट कोणत्याच ओटीटी माध्यमावर उपलब्ध नसल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सुरु पाहायला मिळाला. अनेक प्रेक्षकांनी त्यांची ही भावना विविध सोशल मीडिया मंचावर व्यक्त करायला सुरुवात केली. त्यामुळे मराठी प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनासाठी ‘प्लॅनेट मराठी’ने ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’या नव्याकोऱ्या खास मराठी ओटीटी माध्यमाची घोषणा केली. आता त्यासाठी १० नव्याकोऱ्या वेब सिरीज आणि सुमारे ८५० तासांचे लहान मुलांसाठीचे कन्टेन्ट बनविण्यास</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-09-01/planet-marathi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाउन काळात घरी अडकल्यामुळे सगळे चित्रपट, वेबसिरीज, मालिका, विविध कार्यक्रम बघून झाले. परंतु, या गर्दीत मराठी चित्रपट, वेबसिरीज किंवा कोणत्याही प्रकारचा मराठी कंटेंट फार झळकला नाही. पुरेसा मराठी भाषेतील कंटेंट कोणत्याच ओटीटी माध्यमावर उपलब्ध नसल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सुरु पाहायला मिळाला. अनेक प्रेक्षकांनी त्यांची ही भावना विविध सोशल मीडिया मंचावर व्यक्त करायला सुरुवात केली. त्यामुळे मराठी प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनासाठी ‘प्लॅनेट मराठी’ने ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’या नव्याकोऱ्या खास मराठी ओटीटी माध्यमाची घोषणा केली. आता त्यासाठी १० नव्याकोऱ्या वेब सिरीज आणि सुमारे ८५० तासांचे लहान मुलांसाठीचे कन्टेन्ट बनविण्यासाठी प्लॅनेट मराठीने कंबर कसली आहे. दिग्गज दिग्दर्शक आणि कलाकारांना घेऊन या १० वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लहान मुलांसाठीचे नाविन्यपूर्ण आणि मनोरंजनाने भरपूर असं कंटेंट देखील निर्मितीच्या तयारीत आहे. येत्या नजीकच्या काळात नवीन मराठी वेब फिल्म्स, लघुपटांच्याही घोषणा करण्यात येतील. 
  
‘प्लॅनेट मराठी’चे सर्वेसर्वा निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि संगीत-संयोजक आदित्य ओक यांच्या दूरदृष्टीतून साकार होत असलेल्या या मराठमोळ्या ओटीटी माध्यमाची मराठी मनोरंजनसृष्टीत चर्चा रंगू लागली आहे. ‘म मानाचा, म मराठीचा’ म्हणतं दणक्यात प्लॅनेट मराठीने प्रेक्षकांची मनं जिंकायला सुरुवात केली आहे. येत्या डिसेंबर २०२० पासून प्रेक्षकांसाठी खुल्या होणाऱ्या प्लॅनेट मराठी ओटीटीवर उपलब्ध केल्या जाणाऱ्या कंटेंटमुळे प्रेक्षकवर्ग नक्की सुखावेल अशी खात्री प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीएम डी अक्षय बर्दापूरकर व्यक्त करतात.

प्लॅनेट मराठी ओटीटीचा महत्त्वाचा भाग असलेल्या डिजिटल थिएटरची घोषणाही नुकतीच अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि संगीत-संयोजक आदित्य ओक यांनी केली. सिने निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपले चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करावेत या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं ते सांगतात. सिने निर्मात्याला सिनेमा रिलीजचा आव्हानात्मक वाटणारा प्रवास यामुळे सुकर होणार आहे. आता घरबसल्या पे-पर-व्ह्यूच्या तंत्रावर प्रेक्षकांना चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोचा आनंद घेता येणारं आहे. डिजिटल थिएटरमुळे निर्मात्यांच्या खिशावर कमी भार पडणार आहे. 

प्लॅनेट मराठीची पहिली निर्मिती असलेला आणि प्रदर्शित झालेला ‘एबी आणि सीडी’ चित्रपट, लवकरच येणारा शंतनू रोडे दिग्दर्शित अभिनेत्री सायली संजीवची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट तसेच प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हा आगामी चित्रपट अशा अनेक प्रोजेक्ट्सचा चित्रपटाच्या निर्मिती पासून ते प्रदर्शनापर्यंतचा अनुभव अक्षय बर्दापूरकर यांच्या गाठीशी आहे. आणि त्यामुळेच  भविष्यात चित्रपटमाध्यमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सिनेमा रिलीजच्या आव्हात्मक वाटणाऱ्या प्रवासाला एक पर्याय म्हणून निर्माते डिजिटल थिएटरचा मार्ग अवलंबवू शकतात असे ते म्हणाले. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Planet-Marathi-OTT-will-bring-10-new-web-series</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 31 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'ब्लॅक पँथर'चा जगाला अलविदा, चॅडविक बोसमनची कॅन्सरसोबतची झुंज अपयशी! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Black-Panther-says-goodbye-to-the-world</link>
            <description>मुंबई : हॉलिवूड स्टार चॅडविक बोसमन म्हणजेच जगप्रसिद्ध 'ब्लॅक पँथर'चं 29 ऑगस्ट रोजी निधन झालं. चॅडविक हा गेल्या चार वर्षापासून कोलोन कॅन्सरशी अर्थात आतड्याच्या कर्करोगाशी झुंज देत होता आणि अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली. लॉस एंजलिसमधील राहत्या घरी त्याने वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चॅडविक बोसमनच्या अंतिम काळात त्याची पत्नी आणि कुटुंबसोबत होतं.

मार्वेल स्टुडिओ फिल्मचा हा एक लाडका अभिनेता होता. त्याच्या निधनानंतर मार्वेल स्टुडिओसह अनेक हॉलिवूड कलाकार, निर्माते आणि चॅडविकचे जगभरातले फॅन्स आपल्या भावना व्यक्त करत आहेत, त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

"चॅडविक हा एक खरा फाय</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-31/blackpanthar.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : हॉलिवूड स्टार चॅडविक बोसमन म्हणजेच जगप्रसिद्ध 'ब्लॅक पँथर'चं 29 ऑगस्ट रोजी निधन झालं. चॅडविक हा गेल्या चार वर्षापासून कोलोन कॅन्सरशी अर्थात आतड्याच्या कर्करोगाशी झुंज देत होता आणि अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली. लॉस एंजलिसमधील राहत्या घरी त्याने वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चॅडविक बोसमनच्या अंतिम काळात त्याची पत्नी आणि कुटुंबसोबत होतं.

मार्वेल स्टुडिओ फिल्मचा हा एक लाडका अभिनेता होता. त्याच्या निधनानंतर मार्वेल स्टुडिओसह अनेक हॉलिवूड कलाकार, निर्माते आणि चॅडविकचे जगभरातले फॅन्स आपल्या भावना व्यक्त करत आहेत, त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

"चॅडविक हा एक खरा फायटर होता, तो आपलं काम सांभाळत या आजाराशी चार वर्ष लढल, मार्शल चित्रपटापासून ते 'डा 5' या चित्रपटापर्यंत, मा रॅनीज् ब्लॅक बॉटम आणि बरेच चित्रपट त्याने कॅन्सरसाठीची शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरु असताना चित्रित केले आणि 'ब्लॅक पँथर' या चित्रपटातील किंग टी'चला या पात्राने त्याच्या करिअरला एका वेगळ्या उंचीरवर नेऊन ठेवलं", असं त्याच्या कुटुंबाने म्हटलं.

मार्वेल स्टुडिओच्या ब्लॅक पँथरमध्ये सुपरहिरोची मुख्य भूमिका निभावल्यानंतर त्याने हॉलिवूडमध्ये खूप मोठं नाव कमावलं, कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर आणि दिग्दर्शक रायन कूग्लर यांच्या 2018 सालच्या फिल्मची जगभरातील कमाई तब्बल 1.3 अब्ज डॉलर्स इतकी झाली. अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर आणि अॅव्हेंजर्स : एण्डगेम या दोन चित्रपटातही त्याने ब्लॅक पँथरचं पात्र निभावलं. 2020 च्या सुरुवातीला स्पाईक ली'ज डा 5 ब्लड्स या फिल्मसाठी शूटिंग केलं, ही फिल्म 2021 साली नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ही फिल्म त्याची शेवटची आठवण असणार आहे.

चॅडविकचा जन्म आणि त्याचं शिक्षण दक्षिण कॅरोलिना, अमेरिका इथे झालं. त्याला टेलिव्हिजन क्षेत्रात, थर्ड वॉच नावाच्या मालिकेत पहिला रोल हा 2003 साली मिळाला होता. 2013 साली आलेल्या स्पोर्ट्स ड्रामा 42 मध्ये त्याला पहिली भूमिका मिळाली. त्याने ब्लॅक आयकन, थर्गुड मार्शेल, अशा बायोपिकही केल्या आणि मार्वेलच्या ब्लॅक पँथर या पात्रासाठी त्याचं मार्वेलसोबत कॉन्ट्रॅक्ट कायम होतं.

वाकांडा फॉरेव्हर हा त्याचा डायलॉग आणि त्याची फेमस पोझ अजूनही GIF किंवा मिम्सच्या स्वरुपात आपण पाहतोच, ही पोझसुद्धा त्याची आठवण म्हणून हॉलिवूडकडे राहणार आहे. ट्विटरवर जगभरातील चाहत्यांकडून त्याची आठवण म्हणून #WakandaForever #RIPLegend #ChadwickBoseman हे काही हॅशटॅग्स वापरत ट्वीट केले आहेत.
2020 या वर्षात बॉलिवूड असो किंवा मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हॉलिवूडमधलेही अनेक कलाकार गमावले आहेत. या कलाकारांसाठी फॅन्सकडून मिळणारं प्रेम अजूनही तसंच आहे आणि हे कलाकार आपल्यात नसले तरी त्यांच्या गाजलेल्या भूमिका कायम सर्वांच्या मनात राहतीलच. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Black-Panther-says-goodbye-to-the-world</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कंगना रणावतने ट्विटवरून केला धक्कादायक खुलासा  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Kangana-Ranaut-made-a-shocking-revelation-in-a-tweet</link>
            <description>मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतने तिच्या जीवनाशी संबंधित धक्कादायक खुलासे ट्विट करून केले आहेत.
 तिच्या ड्रिंकमध्ये ड्रग मिक्स करून तिला पोलीसांकडे जाण्यापासून रोखले जात होते अशी माहिती तिने या ट्विटमध्ये सांगितली आहे.

कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मी त्यावेळी अल्पवयीन होते आणि माझे मेंटर इतके धोकादायक झाले होते की ते माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स घालायचे म्हणजे मी पोलिसात जाऊ शकणार नाही. जेव्हा मी यशस्वी झाले आणि चांगले चित्रपट कर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-27/kangnaranut.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतने तिच्या जीवनाशी संबंधित धक्कादायक खुलासे ट्विट करून केले आहेत.
 तिच्या ड्रिंकमध्ये ड्रग मिक्स करून तिला पोलीसांकडे जाण्यापासून रोखले जात होते अशी माहिती तिने या ट्विटमध्ये सांगितली आहे.

कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मी त्यावेळी अल्पवयीन होते आणि माझे मेंटर इतके धोकादायक झाले होते की ते माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स घालायचे म्हणजे मी पोलिसात जाऊ शकणार नाही. जेव्हा मी यशस्वी झाले आणि चांगले चित्रपट करू लागले तेव्हा अनेक पार्ट्यांमध्ये जाऊ लागले तेव्हा ड्रग्ज, अय्याशी आणि माफिया जगताच्या या भयावह वास्तवाशी माझा सामना झाला. यावर न थांबता ती पुढे म्हणाली की, 'जर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो बॉलिवूडमध्ये आलं तर, अनेक आघाडीचे कलाकार कारावासाची शिक्षा भोगतील. रक्त तपासणी झाल्यास यातून बरेच खुलासे होतील. मी आशा करते की, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बॉलिवूडमधील ही घाणही स्वच्छ होईल'. असे कंगनाने स्पष्ट केले आहे. कंगनाने तिच्याच आयुष्याशी संबंधित सांगितलेल्या घटनेमुळे अनेकांना धक्काच बसला आहे. 

मात्र कंगनाने केलेल्या आरोपामध्ये कोणाचे नाव घेतलेले नाही. ती ज्याच्याविषयी बोलत आहे ते स्पष्ट झाले नसले तरी तिने केलेले ट्विट खूपच व्हायरल झाले आहे.

नार्कोटिक्स खात्याची मदत करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. पण यामुळे करिअरलाच नव्हे, तर स्वत:लाही धोक्यात टाकल्याची भीती व्यक्त करत कंगनाने यातील पुढचा धोका पाहुन केंद्राकडून संरक्षणाची मागणी केली आहे. कंगनाच्या या मागणीवर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनीही हा मुद्दा उचलून धरत तिला सुरक्षा देण्याची मागणी अनेक चाहत्यांनी केली. त्यावर #कंगनाराणावतकोसुरक्षादो असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड आला आहे. 
--------------------
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरु असणाऱ्या सीबीआयच्या तपासादरम्यान अंमली पदार्थ अर्थातच ड्रग्जचा वापर झाल्याची बाब समोर येत असतानाच फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जचा वापर कशा प्रकारे केला जातो याचा गौप्यस्फोट कंगनाने ट्विट करून  केला आहे. तिच्या या ट्विटमुळे मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Kangana-Ranaut-made-a-shocking-revelation-in-a-tweet</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 27 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ दोघात येणार तिसरा... विराट-अनुष्काने दिली 'गोड बातमी' ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/The-third-will-come-in-two-Virat-Anushka-gave-sweet-news</link>
            <description>मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा  यांनी आपल्या चाहत्यांना एक अत्यंत गोड बातमी दिली. होय... आपण जो विचार करत आहात तीच बातमी विरुष्काने आपल्या चाहत्यांना दिली आहे. कारण आता या दोघांमध्ये 'तिसरा' येणार. म्हणजेच अनुष्का शर्मा प्रेग्नंट आहे. स्वत: विराटने याबाबतचं ट्वीट केलं आहे.असं म्हणत विराटने अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अनुष्का बेबी बम्प फ्लॉंट करत आहे. दरम्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-27/viratanuska.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा  यांनी आपल्या चाहत्यांना एक अत्यंत गोड बातमी दिली. होय... आपण जो विचार करत आहात तीच बातमी विरुष्काने आपल्या चाहत्यांना दिली आहे. कारण आता या दोघांमध्ये 'तिसरा' येणार. म्हणजेच अनुष्का शर्मा प्रेग्नंट आहे. स्वत: विराटने याबाबतचं ट्वीट केलं आहे.असं म्हणत विराटने अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अनुष्का बेबी बम्प फ्लॉंट करत आहे. दरम्यान, या नव्या पाहुण्याचं आगमन जानेवारी 2021 मध्ये होणार असल्याचंही विराटने सांगितलं आहे. 
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान विराट आणि अनुष्का यांना लग्नानंतर पहिल्यांदाच इतका वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळाली. त्याच दरम्यान दोघांनी आपलं कुटुंब वाढविण्याचा निर्णय घेतला. विराट आणि अनुष्काचं लग्न 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये झाले होते. त्यानंतर आता विरुष्का हे तीन वर्षानंतर पालक बनणार आहेत. 
विराटसोबतच अनुष्काने देखील आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हाच फोटो शेअर करुन आपल्या प्रेग्नसीची बातमी जाहीर केली. सोशल मीडियावर तिची प्रेग्नन्सीबाबत कळताच अनेक सेलिब्रिटींनी तिचं अभिनंदन करण्यास सुरवात केली. अभिनेत्री आलिया भट्टने हार्टचं इमोजी टाकून आपली प्रतिक्रिया दिली. तर अभिनेत्री तापसी पन्नू, पूजा हेगडे, वरुण धवन, परिणीती चोप्रा यांच्यासह अनेक बड्या सेलिब्रिटींनी विरुष्काचं यावेळी अभिनंदन केलं आहे. 

अनुष्का आणि विराट हे सर्वात आवडत्या स्टार जोडप्यांपैकी एक आहेत. जे बर्‍याचदा चर्चेत असतात. अलीकडेच अनुष्काने आपल्या पती विराटविषयी बोलताना असं सांगितलं होतं की, लग्नानंतर पहिल्या सहा महिन्यात अनुष्का-विराटला फक्त 21 दिवस एकत्र घालवायला मिळाले होते. अनुष्का आणि विराटने डिसेंबर 2017 मध्ये इटलीच्या लेक कोमोमध्ये लग्न केले होते. तेव्हा देखील त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या लग्नाची बातमी दिली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/The-third-will-come-in-two-Virat-Anushka-gave-sweet-news</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सिनेरसिकांना रिफ्रेश करणारा "लॉ ऑफ लव्ह" सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/The-movie-Law-of-Love-which-refreshes-cinematographers-will-soon-hit-the-screens</link>
            <description>मुंबई : गेल्या काही दिवसात ऑनलाइनच्या माध्यमातून आलेले लॉ ऑफ लव्ह सिनेमाचे टिझर पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रेक्षकांचा मुड रिफ्रेश करणारे ठरले. त्यामुळे सिनेमाच्या ऑफिशिअल पोस्टर बाबतची  उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. जे नुकतेच सोशल मीडियामध्ये रिलीज झाले आहे. पोस्टरवर झळकणारे दोन नवे चेहरे या सिनेमाच्या निमित्ताने सिनेसृष्टीला मिळणार आहेत. मोठ्या पडद्यावर येण्याच्या दमदार तयारीत असलेला लॉ ऑफ लव्ह सिनेमा प्रेमाची नवीन व्याख्या सांगणारा आहे.

एखाद्याला सज्जड इशारा द्यायचा असेल तर ''कायद्यात राहिलात तर फायद्यात रहाल'' ही दमदार ओळ ऐकवली जाते मात्र असे बरेच विषय आहेत ज्यांच्या साठी कायदा आहे का? किंवा ते कायद्याच्या चौकटीत बसतात का? हे सा</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-24/lawof-love.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : गेल्या काही दिवसात ऑनलाइनच्या माध्यमातून आलेले लॉ ऑफ लव्ह सिनेमाचे टिझर पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रेक्षकांचा मुड रिफ्रेश करणारे ठरले. त्यामुळे सिनेमाच्या ऑफिशिअल पोस्टर बाबतची  उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. जे नुकतेच सोशल मीडियामध्ये रिलीज झाले आहे. पोस्टरवर झळकणारे दोन नवे चेहरे या सिनेमाच्या निमित्ताने सिनेसृष्टीला मिळणार आहेत. मोठ्या पडद्यावर येण्याच्या दमदार तयारीत असलेला लॉ ऑफ लव्ह सिनेमा प्रेमाची नवीन व्याख्या सांगणारा आहे.

एखाद्याला सज्जड इशारा द्यायचा असेल तर ''कायद्यात राहिलात तर फायद्यात रहाल'' ही दमदार ओळ ऐकवली जाते मात्र असे बरेच विषय आहेत ज्यांच्या साठी कायदा आहे का? किंवा ते कायद्याच्या चौकटीत बसतात का? हे सांगणं काहीसं कठीण आहे. स्वतःचं विश्व नियम असेलला निसर्ग आणि प्रेम यांचं देखील असंच आहे.  समुद्रासारखं अथांग आणि आकाशाप्रमाणे असीम असणाऱ्या प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर असं बेबंद प्रेम कायद्याच्या चौकटीत बहरेल का? यावर दृष्टीक्षेप टाकणारा लॉ ऑफ लव्ह हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळालेला हा विषय नव्याने मोठ्या पडद्यावर पाहणं सगळ्यांसाठी उत्तम पर्वणी ठरणार आहे. वेदिका फिल्म्स क्रिएशन निर्मित लॉ ऑफ लव्ह हा सिनेमा सिनेमागृहात येण्यासाठी सज्ज झाला आहे. कोणतेही नियम आणि बंधनं नसणारं प्रेम समाजमान्य किती असतं याबाबत शंकाच आहे. आजही प्रेमाचा प्रवास खडतर वाटांनी भरला आहे. असाच काहीसा प्रवास लॉ ऑफ लव्ह सिनेमाच्या कथेतून मांडण्यात आला आहे. आदित्य आणि साक्षी यांची ही हटके लव्ह स्टोरी अनेकांच्या मनाचा ठाव घेईल. लॉ ऑफ लव्ह सिनेमाच्या माध्यमातून जे. उदय आणि शाल्वी शाह यांची नवी कोरी जोडी या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सिनेमात अभिनेता मोहन जोशी, यतीन कार्येकर अनिल नगरकर आणि प्राची पालवे  यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाची कथा, पटकथा आणि निमिर्ती जे. उदय यांचीच आहे. सिनेमातील संवाद  जे उदय आणि मकरंद लिंगनूरकर यांनी लिहिले आहेत. दिग्दर्शन सी.एस. निकम यांनी केलं आहे. संगीतकार पी. शंकरम यांनी सिनेमाला संगीत दिले असून मुराड तांबोळी, पी. शंकरम आणि निलेश कोटके यांनी गीतलेखन केलं आहे. पी. शंकरम, मुग्धा इनामदार आणि राधिका अत्रे यांनी सिनेमातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. प्रेमाच्या एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारी आणि मंत्रमुग्ध करणारी गाणी सिनेमाची जान आहेत. धडाकेबाज ऍक्शन आणि डायलॉगची तुफान फटकेबाजी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेणारी आहे. मुंबई, कुडाळ आणि कोल्हापूरच्या नयनरम्य ठिकाणी चित्रित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांना अनोखा अनुभव देईल. सिनेमाचे छायांकन मंजुनाथ नायक, संकलन मनीष शिर्के, कला सतीश बिडकर, नृत्य ताज खान, ऍक्शन देव राज, ध्वनी संरचना दिनेश उच्चील आणि शांतनु आकेरकर (डी सुपर साउंड) यांनी केली आहे. मनोरंजनात तसेच जगण्यातील तोच तोचपणा बाजूला सारत मस्त रिफ्रेश करणारा लॉ ओफ लव्ह सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होणार आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/The-movie-Law-of-Love-which-refreshes-cinematographers-will-soon-hit-the-screens</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 24 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ क्रांतिवीर राजगुरू' यांच्या जीवनावर आधारित ‘क्रांतिसूर्य राजगुरू : एक धगधगती संघर्षगाथा’ ही मराठी वेबसिरीज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Marathi-web-series-Krantisurya-Rajguru</link>
            <description>मुंबई : भारतीय स्वातंत्र्ययुध्दात शहीद भगतसिंग यांच्याबरोबर फासावर गेलेले 'क्रांतिवीर राजगुरू' यांच्या जीवनावर आधारित ‘क्रांतिसूर्य राजगुरू : एक धगधगती संघर्षगाथा’ ही मराठी वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ ऑगस्ट क्रांतिसूर्य शिवराम हरी राजगुरू यांच्या ११३ व्या जयंतीचे औचित्य साधत काव्या ड्रीम मुव्हीज अंतर्गत या वेबसिरीजच्या पोस्टरचे ऑनलाइन अनावरण करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रांतिवीर राजगुरू यांचे नातू सत्यशील व हर्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-24/rajguru.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भारतीय स्वातंत्र्ययुध्दात शहीद भगतसिंग यांच्याबरोबर फासावर गेलेले 'क्रांतिवीर राजगुरू' यांच्या जीवनावर आधारित ‘क्रांतिसूर्य राजगुरू : एक धगधगती संघर्षगाथा’ ही मराठी वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ ऑगस्ट क्रांतिसूर्य शिवराम हरी राजगुरू यांच्या ११३ व्या जयंतीचे औचित्य साधत काव्या ड्रीम मुव्हीज अंतर्गत या वेबसिरीजच्या पोस्टरचे ऑनलाइन अनावरण करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रांतिवीर राजगुरू यांचे नातू सत्यशील व हर्षवर्धन राजगुरू यांनी दिली.

 स्वातंत्र्ययुद्धात ज्या क्रांतिकारकांनी जीवावर उदार होऊन महान कार्य केले त्यामध्ये 'क्रांतिवीर राजगुरू' यांचे नाव अग्रस्थानी आहे. सध्याच्या तरुण पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने आजच्या ऑनलाइनच्या जमान्यात ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा ऐतिहासिक दस्तावेज  वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेबसिरीज म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत ज्या क्रांतिकारकांनी अनन्वित अत्याचार सहन करून हसत हसत बलिदान केले त्यांना आदरांजली अर्पण करणारी आहे. पुणे जिल्ह्यातील खेड (आताचे राजगुरुनगर) येथे जन्मलेला शिवराम हरी राजगुरू नावाचा मुलगा क्रांतिकारक कसा झाला, याची कहाणी या वेबसिरीजमध्ये  दाखवण्यात येणार आहे. या वेबसिरीजचे लेखन आशिष निनगुरकर करणार असून मूळ कल्पना विलास राजगुरू यांची आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलावंत व तंत्रज्ञ हे या वेबसिरीजमध्ये दिसणार असल्याची माहिती क्रिएटिव्ह दिग्दर्शक सिद्धेश राजगुरू यांनी दिली.

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या क्रांतिकारांच्या बलिदानामुळे ते आपल्याला मिळाले आहे त्यामुळे त्याचे मोजमाप आपण शब्दांमध्ये करू शकत नाही. म्हणून या क्रांतिवीरांच्या विचारांचा मागोवा घेऊन वाटचाल करणे हीच शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना खरे अभिवादन ठरेल, अशा आशावाद  शहीद भगतसिंग यांचे पुतणे अभेयसिंह संधू, प्रा. जगमोहनसिंह, राजगुरू यांचे पुतणे राम राजगुरू, नातू मिलिंद राजगुरू व पणतू शंतनू राजगुरू यांनी व्यक्त केला. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Marathi-web-series-Krantisurya-Rajguru</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 21 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचे व्हॉट्सअप चॅट झाले व्हायरल ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Riya-Chakraborty-and-Mahesh-Bhatts-WhatsApp-chat-goes-viral</link>
            <description></description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-21/maheshriyawattasp.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Riya-Chakraborty-and-Mahesh-Bhatts-WhatsApp-chat-goes-viral</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भारतीय शास्त्रीय संगीतातील पितामह हरपले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/The-grandfather-of-Indian-classical-music-is-lost</link>
            <description>वॉशिंग्टन : भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जसराज यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज यांच्या जाण्यामुळे संपूर्ण सं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-17/pdtjasraj.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[वॉशिंग्टन : भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जसराज यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज यांच्या जाण्यामुळे संपूर्ण संगीत आणि कला विश्वावर शोककळा पसरली आहे.
पंडित जसराज यांचा जन्म 24 जानेवारी 1930 ला झाला. शास्त्रीय गायकांपैकी ते एक भारतातील प्रसिद्ध गायक आहेत. जसराज हे मेवाती घराण्यातील आहेत. जसराज हे जेव्हा चार वर्षांचे होते त्यांच्या वडिलांचं म्हणजे पंडित मोतीराम यांचं निधन झालं. त्यानंतर मोठा भाऊ पंडित मनीराम यांनीच जसराज यांची जबाबदारी घेतली आणि त्यांना लहानाचं मोठं केलं.
पंडित जसराज यांचं काम ऐवढं मोठं आहे की आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) 11 नोव्हेंबर 2006 रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ "पंडितजराज" असं नाव दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/The-grandfather-of-Indian-classical-music-is-lost</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 17 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ निशिकांत कामत यांचे निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Nishikant-Kamat-passes-away</link>
            <description>मुंबई : प्रसिद्ध सिने-दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले. निशिकांत कामत यांनी सोमवारी दुपारी 4 वाजून 24 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. हैदराबादमधील AIG हॉस्पिटलमध्ये निशिकांत कामत यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना काविळ झाली होती तसेच त्यांचे यकृत निकामी झाल्याचे रुग्णालयाने सांगितले.

हैदराबादच्या AIG हॉस्पिटलने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 31 जुलै रोजी निशिकांत कामत (वय वर्षं 50 ) यांना AIG रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना तीव्र ताप होता आणि थकवा जाणवत होता. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना लिव्हर सिरिऑसिस निदान झाले आहे. कामत यांना अॅंटीबायोटिक्स आणि इतर औषधे सुरू केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडी
सुधारणा दिसली होती. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-17/nishikantKamat.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : प्रसिद्ध सिने-दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले. निशिकांत कामत यांनी सोमवारी दुपारी 4 वाजून 24 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. हैदराबादमधील AIG हॉस्पिटलमध्ये निशिकांत कामत यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना काविळ झाली होती तसेच त्यांचे यकृत निकामी झाल्याचे रुग्णालयाने सांगितले.

हैदराबादच्या AIG हॉस्पिटलने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 31 जुलै रोजी निशिकांत कामत (वय वर्षं 50 ) यांना AIG रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना तीव्र ताप होता आणि थकवा जाणवत होता. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना लिव्हर सिरिऑसिस निदान झाले आहे. कामत यांना अॅंटीबायोटिक्स आणि इतर औषधे सुरू केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडी
सुधारणा दिसली होती. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांचे यकृत निकामी होऊ लागल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. रविवारी त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला आणि रक्तदाबही कमी झाला.
    
डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नानंतरही निशिकांत यांची प्रकृती गंभीर होत जाऊन त्यांचे अवयव निकामी होत गेले. सोमवारी दुपारी 4 वाजून 24 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि चाहते यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,असे रुग्णालयाने या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

निशीकांत कामत यांना डोंबिवली फास्ट या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर ‘मुंबई मेरी जान’ या हिंदी चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला 'दृश्यम', जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेले 'फोर्स', 'रॉकी हँडसम', तर इरफान खानची मुख्य भूमिका असलेला 'मदारी' असे प्रेक्षकांची पसंती मिळवलेल्या सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले.

निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केलेला 'लई भारी' ही सुपरहिट ठरला होता.

जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम या चित्रपटात त्यांनी व्हिलनची भूमिका साकारली. तसेच अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत भावेश जोशी या चित्रपटात देखील काम केले आहे. निशीकांत सध्या आपला आगामी चित्रपट दरबारसाठी काम करत होते. त्यांचा हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज होऊ शकेल.

 त्यांना मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. तसेच बेस्ट फिल्म क्रिटिक श्रेणीत फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. त्यांचा जन्म १७ जून १९७० ला मुंबईतील दादर येथे झाला. लेखन, दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये अभिनयही केला. त्यांनी हिंदी, मराठी आणि तामिळमधील असे एकूण ८ चित्रपट दिग्दर्शीत करून ५ चित्रपटात अभिनय केला. त्यांनी इव्हाने ओरवान या तामिळ चित्रपटाचेही दिग्दर्शन केले आहे.

निशिकांत तुला मी नेहमीच मिस करेन असे रितेश देशमुख यांनी ट्विट केले आहे.
अभिनेता रणदीप हुडाने निशिकांत कामत यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की तू तुझ्या आयुष्यभर तेच काम केलंस जे तुला आवडलं. यामुळे तुझ्या आयुष्याचं नक्कीच सार्थक झालं असंच तुला वाटत असणार. तुझ्या सर्व चित्रपटांसाठी मी तुझा आभारी आहे. तुझ्या स्मितहास्यासाठी, तुझ्या गप्पा गोष्टींसाठी आणि तुझ्या दिलखुलास स्वभावासाठी तुझे आभार.

रितेश सिधवानी यांनी लिहिलं की, निशीकांत कामतच्या  कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:खदायक आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Nishikant-Kamat-passes-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 16 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गुंजन सक्सेनाः द कारगिल गर्ल' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Gunjan-Saxena-The-Cargill-Girl-movie-in-the-midst-of-controversy</link>
            <description>मुंबई : नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला 'गुंजन सक्सेना' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. IAF ने काही दृश्यांवर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाला एक पत्र पाठवले आहे. यामध्ये भारतीय वायुसेनेला अनावश्यक नकारात्मक दाखवल्याची तक्रार केली आहे. 

जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असलेला 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' हा चित्रपट IAF अधिकारी गुंजन सक्सेना या</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-16/gunjan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला 'गुंजन सक्सेना' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. IAF ने काही दृश्यांवर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाला एक पत्र पाठवले आहे. यामध्ये भारतीय वायुसेनेला अनावश्यक नकारात्मक दाखवल्याची तक्रार केली आहे. 

जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असलेला 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' हा चित्रपट IAF अधिकारी गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित आहे. १९९९ च्या कारगिल युद्धात भाग घेणाऱ्या गुंजन सक्सेना पहिल्या महिला पायलट होत्या. 

एअरफोर्सच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, 'गुंजन सक्सेना' चित्रपटाच्या काही दृश्यांवर आक्षेप घेत वायुसेनेने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्‍म सर्टिफिकेशन (CBFC) यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. वायुसेनेपूर्वी संरक्षण मंत्रालयानेही वेब सीरिजमध्ये सैन्य दाखवण्याबाबत आक्षेप नोंदवला आहे.

 लष्करावर आधारीत चित्रपट, माहितीपट किंवा वेब सिरीजसाठी प्रॉडक्शन हाऊसने मंत्रालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सीबीएफसीने सांगितले आहे. भारतीय लष्कराचे सैनिक आणि त्यांचा गणवेश बर्‍याच वेब सीरीज व चित्रपटांमध्ये 'अपमानास्पद पद्धतीने दाखवण्यात आल्याच्या काही तक्रारी संरक्षण मंत्रालयाला मिळाल्या. त्यानंतर यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला देखील याबाबत पत्र पाठवण्यात आले आहे.

या चित्रपटाची निर्मिती करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे. तर शरण शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीत कुमार, मानव विज आणि आयशा रझा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Gunjan-Saxena-The-Cargill-Girl-movie-in-the-midst-of-controversy</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 16 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्लॅनेट मराठी ओटीटी हा मराठी चित्रपटांसाठी तिकीट विंडो नावाचा नवीन उपक्रम  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Planet-Marathi-OTT-is-a-new-initiative-called-Ticket-Window-for-Marathi-Movies</link>
            <description>मुंबई : प्लॅनेट मराठी ओटीटी हा मराठी चित्रपटांसाठी तिकीट विंडो नावाचा नवीन उपक्रम सुरू करणार आहे. हा उपक्रम राबविणारे प्लॅनेट मराठी ओटीटी भारतातील पहिले ओटीटी ठरणार आहे. ओटीटीच्या माध्यमातून मराठी चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवावे, यातून रोजगाराच्या संधी मिळावी, नव्या टॅलेंटला प्रोत्साहन मिळावे, आणि मराठी भाषेचे महत्त्व जपता यावे यासाठी ही नवीन संकल्पना नि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-16/planet-marathi.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : प्लॅनेट मराठी ओटीटी हा मराठी चित्रपटांसाठी तिकीट विंडो नावाचा नवीन उपक्रम सुरू करणार आहे. हा उपक्रम राबविणारे प्लॅनेट मराठी ओटीटी भारतातील पहिले ओटीटी ठरणार आहे. ओटीटीच्या माध्यमातून मराठी चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवावे, यातून रोजगाराच्या संधी मिळावी, नव्या टॅलेंटला प्रोत्साहन मिळावे, आणि मराठी भाषेचे महत्त्व जपता यावे यासाठी ही नवीन संकल्पना निर्माते अक्षय बर्दापूरकर व आदित्य ओक घेऊन येत आहेत.

आगामी प्लॅनेट मराठी ओटीटीचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या या डिजिटल थिएटरची घोषणा नुकतीच करण्यात आली. हे ओटीटी माध्यम वर्षाअखेरपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येत असले तरी, त्यातील महत्त्वाचा आणि पहिला उपक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक तिकीट घेऊ शकणार आहेत. 

निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेते पुष्कर श्रोत्री (सी ई ओ) आणि आदित्य ओक यांनी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ या कंपनीची सुरुवात केली आहे. या माध्यमाचे नाव असेल ‘प्लॅनेट मराठी डिजिटल थिएटर’. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच प्रेक्षक या धम्माल थिएटरचा आनंद घेऊ शकणार आहेत.

प्लॅनेट मराठीच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल बोलताना अक्षय म्हणाले, प्लॅनेट मराठी नेहेमीच मराठी कन्टेन्टला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी झटत आहे. नेहेमीच नवीन करण्याची इच्छा व कुतूहल आहे. म्हणूनच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने निर्मात्यांना आपल्या चित्रपटांना ओटीटीवर रिलीझ (प्रदर्शित) करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत खास मराठी चित्रपटांसाठी आपले माध्यम निर्माण करून दिले आहे. यामुळे प्रेक्षक आता सहज फ्रायडेचे चित्रपट तिकीट बुक करून पाहू शकणार आहेत.  ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Planet-Marathi-OTT-is-a-new-initiative-called-Ticket-Window-for-Marathi-Movies</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 12 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर, पुढील उपचारासाठी परदेशात जाणार  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Sanjay-Dutt-will-go-abroad-for-further-treatment-for-lung-cancer</link>
            <description>मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यात किती चढउतार आले हे सर्वश्रुत आहे. त्याच्या आयुष्यावर चित्रपट निघावा असं त्याचं आयुष्य आहे आणि तसा चित्रपट निघालाही. अनेक अडचणींचा सामना करुन संजय दत्त स्थिर झाला होता. त्यात आता एक दुख:द माहिती समोर आली आहे. संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. संजय दत्त उपचार घेण्यासाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र संजय दत्तला डिस्चार्ज देण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास होत असल्याने संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी संजय दत्तची कोरोना टेस्टही कर</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-12/sunjay-dutta.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यात किती चढउतार आले हे सर्वश्रुत आहे. त्याच्या आयुष्यावर चित्रपट निघावा असं त्याचं आयुष्य आहे आणि तसा चित्रपट निघालाही. अनेक अडचणींचा सामना करुन संजय दत्त स्थिर झाला होता. त्यात आता एक दुख:द माहिती समोर आली आहे. संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. संजय दत्त उपचार घेण्यासाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र संजय दत्तला डिस्चार्ज देण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास होत असल्याने संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी संजय दत्तची कोरोना टेस्टही करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र तब्येत ठीक नसल्याचं सांगून संजय दत्तने आपल्या कामातून सुट्टी घेतली. त्यानंतर अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, फुफ्फुसाचा कर्करोग असल्याने संजय दत्तला उपचारासाठी अमेरिकेला घेऊन जाण्याची शक्यता आहे.

प्रकृतीबाबत संजय दत्तचं ट्वीट केलं?

उपचारांसाठी कामातून ब्रेक असल्याचं ट्वीट अभिनेता संजय दत्तने केल्यानंतर त्याच्या प्रकृतीविषयी चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचा दावा कोमल नाहता यांनी केला. दरम्यान आपल्या ट्वीटमध्ये संजय दत्तने म्हटलं आहे की, "प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारांसाठी मी सध्या कामातून ब्रेक घेत आहे. मित्र परिवार आणि कुटुंब सोबत आहे, उलटसुलट चर्चांवर विश्वास ठेवू नका. तुमचं प्रेम आणि सदिच्छांमुळे मी लवकरच परत येईन."

दत्त कुटुंब आणि कॅन्सर

दत्त कुटुंब हे बॉलिवूड आणि राजकारणातील नावाजलेलं नाव आहे. मात्र कॅन्सरसारखा जीवघेणार आजार या कुटुंबाची पाठ सोडायला तयार नाही. कारण संजय दत्त यांच्या मातोश्री आणि प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांचं देखील कॅन्सरने निधन झालं होतं. 3 मे 1981 रोजी स्वादुपिंडाच्या कर्करोगाने नर्गिस दत्त यांचं निधन झालं. तर संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्मालाही कॅन्सरने हिरावलं होतं. मेंदूच्या कर्करोगामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.


संजय दत्तचे आगामी चित्रपट
'सडक 2' हा संजय दत्तचा आगामी चित्रपट आहे. यामध्ये तो आलिया भट आणि आदित्य रॉय कपूर यांच्यासोबत दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर कालच प्रदर्शित होणार होता, परंतु कदाचित संजय दत्तच्या प्रकृतीविषयीची वृत्त समोर आल्यामुळे ट्रेलर प्रदर्शिक केला नाही.
याशिवाय 'केजीफ पार्ट 2' मध्ये संजय दत्त यश या अभिनेत्यासोब झळकणार आहे. 'केजीएफ  चॅप्टर 2' मधील संजय दत्तचा लूकही समोर आला होता. यात संजय दत्तचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. तसंच हेराफेरी 3 आणि कोची कोची होता है या सिनेमांमध्येही तो दिसणार आहे. दरम्यान याआधी ती आशुतोष गोवारीकर यांच्या 'पानिपत' चित्रपटात दिसला होता, ज्यात त्याच्यासोब अर्जुन कपूर आणि कृती सेनन होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Sanjay-Dutt-will-go-abroad-for-further-treatment-for-lung-cancer</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ प्रसिद्ध शायर राहत इंदौरी कोरोना पॉझिटिव्ह  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Famous-shair-Rahat-indoor-corona-positive</link>
            <description>मुंबई : लोकप्रिय शायर राहत इंदौरी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये त्यांना रात्री उशिरा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राहत इंदौरी यांचा मुलगा सतलज यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर स्वतः राहत इंदौरी यांनी ट्विट करून माहिती दिली. 
सतलज इ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-11/Rahat-induri.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : लोकप्रिय शायर राहत इंदौरी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये त्यांना रात्री उशिरा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राहत इंदौरी यांचा मुलगा सतलज यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर स्वतः राहत इंदौरी यांनी ट्विट करून माहिती दिली. 
सतलज इंदौरी यांच्या म्हणण्यानुसार, राहत इंदौरी यांनी इंदौरच्या ऑरबिंदो रूग्णालयात दाखल केलं आहे. जे रुग्णालय कोविड स्पेशव असून आता त्यांची प्रकृती ठिक आहे. काळजीचं कोणतंच कारण नाही. 
राहत इंदौरी यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय,'कोरोनाची सुरूवातीची लक्षण दिसू लागल्यामुळे मी कोरोनाची चाचणी केली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ऑरबिंदो रुग्णालयात मला दाखल केलं आहे. प्रार्थना करा मी लवकरात लवकर कोरोनावर मात करेन. आणखी एक विनंती आहे. मला आणि माझ्या कुटुंबियांना फोन करू नका. माझ्या तब्बेततीची माहिती तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळेल.'
प्रसिद्ध शायर राहत इंदौरी हे करोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी या अगोदर धावून आले होते. त्यांनी करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यास स्वतःच घर देखील वापरण्यास देण्याची तयारी दर्शवली होती. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Famous-shair-Rahat-indoor-corona-positive</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ युपीएसीच्या परीक्षेत टॉपर असलेल्या  विश्वसुंदरीचे सोशल मिडियावर 16 बनावट अकाऊंट  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Vishwasundari-a-topper-in-UPAC-exams-has-16-fake-accounts-on-social-media</link>
            <description>मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यशस्वी मॉडल ते स्पर्धा परीक्षेतील टॉपर असणाऱ्या तरुणीसोबत एक असा प्रकार घडला आहे ज्यामुळे तिच्या पाया खालची जमिनच सरकली आहे. नुकतच युपीएससी या स्पर्धा परीक्षेत देशात 93 व्या क्रमांकावर आलेली ऐश्वर्या श्योराण या तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर तिचे तब्बल 16 बनावट अकाऊंट बनवण्यात आल्याचे तिला तिच्या नातेवाईकांकडून कळाले आणि तिने तात्काळ याची माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे.

मॉडेल ऐश्वर्या श्योराण, माजी मिस इंडिया, फायनालिस्ट मिस इंडिया आणि सैन्य दलातील एका कर्नलची मुलगी ते युपीएससी टॉपर आणि आ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-11/ashveryashirom.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यशस्वी मॉडल ते स्पर्धा परीक्षेतील टॉपर असणाऱ्या तरुणीसोबत एक असा प्रकार घडला आहे ज्यामुळे तिच्या पाया खालची जमिनच सरकली आहे. नुकतच युपीएससी या स्पर्धा परीक्षेत देशात 93 व्या क्रमांकावर आलेली ऐश्वर्या श्योराण या तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर तिचे तब्बल 16 बनावट अकाऊंट बनवण्यात आल्याचे तिला तिच्या नातेवाईकांकडून कळाले आणि तिने तात्काळ याची माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे.

मॉडेल ऐश्वर्या श्योराण, माजी मिस इंडिया, फायनालिस्ट मिस इंडिया आणि सैन्य दलातील एका कर्नलची मुलगी ते युपीएससी टॉपर आणि आता IAS अधिकारी असलेली तरुणी ही तरुणी एकाकी प्रकाश झोतात आली. चहू बाजूंनी तिझ्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. पण हे सर्व सुरु असताना या सर्व आनंदवार विरजन पडेल अशी एक घटना ऐश्वर्या सोबत घडली. ज्यामुळे ऐश्वर्याचा आनंद क्षण भंगूर ठरला. ऐश्वर्याच्या सोशल मिडियावरील अकाऊंटवर हजारो नेटकऱ्यांनी तिला अभिनंदनाचे मेसेज केले. त्यात तिझे जवळचे आणि नातेवाईक देखील होते. पण ऐश्वर्या त्या मेसेजवर काहीच रिप्लाय करत नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी तिला फोन केला. त्यानंतर ऐश्वर्याची अनेक बनावट अकाऊंट सोशल मीडियावर तयार करण्यात आल्याचं उघड करण्यात आलं.

आपली बनावट सोशल मिडाया अकाऊंट बनवून त्यावर तिच्या नावाने पोस्ट केल्या जात आहेत. याबाबत तिनं लगेच मुंबई पोलिसांना कळवलं. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या बनावट सोशल मिडिया खात्यांबाबत ते आता चौकशी करत आहेत. मात्र अशी बनावट खाती का आणि कशी बनवली जातात? ते ही माहिती करुन घेणं गरजेचं आहे.

मुंबई पोलिसांची क्राईम ब्रान्च एका मोठ्या बनावट सोशल मिडाया फॉलोअर्स प्रकरणाचा तपास करत आहे. ज्यात बादशाह सारख्या जगप्रसिद्ध गायकासह अनेक बॉलिवूड आणि विविध क्षेत्रांतील मोठ्या मोठ्या लोकांची चौकशी मुंबई क्राईम ब्रांचने केली आहे. त्यात आता हे IAS अधिकारी ऐश्वर्या श्योराण यांच्या प्रकरणाची भर पडली आहे.

रॅपर बादशाहाची सुद्धा सलग तीन दिवस मुंबई क्राइम ब्रांचच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये बादशहाने आपल्या पागल व्हिडिओवर लाईक्स वाढवण्यासाठी एका कंपनीला 72 लाख रुपये दिल्याचं स्पष्ट झालं. मात्र बादशहाने सर्विस टॅक्ससुद्धा भरल्याचा सांगितलं. आतापर्यंत फेक फॉलोवर्स प्रकरणी क्राईम ब्रांचकडून काही सेलिब्रेटींची चौकशी करण्यात आली आहे. सध्या अशा फेक फॉलोअर्स आणि बनावट खात्यांची रोज नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे सोशल मिडियाचा गैरवापर वाढल्याचे समोर आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Vishwasundari-a-topper-in-UPAC-exams-has-16-fake-accounts-on-social-media</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ कुख्यात गुंड विकास दुबेवरही येणार चित्रकृती! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Notorious-goon-Vikas-Dubey-will-also-get-the-painting</link>
            <description>मुंबई : उत्तर प्रदेशात त्या दिवशी हलकल्लोळ माजला होता. कारणच तसं होतं. अटकेसाठी गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार झाला आणि सगळे पोलीस शहीद झाले. हा हल्ला केला होता कुख्यात गुंड विकास दुबे याने. त्यानंतर विकासला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार सरसावलं आणि कालांतराने त्याला एका मंदिरातून अटक करण्यात आली. इतकंच नव्हे, तर पुढे एका एन्काऊंटरमध्ये त्याला पोलिसांनी ठारही केलं. आता याच घटनेवर चित्रकृती बनणार आहे.

ही सगळी गोष्ट आत्ता आठवायचं कारण, असं की याच विकास दुबे यांच्यावर आता सिनेमा येतो </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-11/vikasdube.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : उत्तर प्रदेशात त्या दिवशी हलकल्लोळ माजला होता. कारणच तसं होतं. अटकेसाठी गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार झाला आणि सगळे पोलीस शहीद झाले. हा हल्ला केला होता कुख्यात गुंड विकास दुबे याने. त्यानंतर विकासला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार सरसावलं आणि कालांतराने त्याला एका मंदिरातून अटक करण्यात आली. इतकंच नव्हे, तर पुढे एका एन्काऊंटरमध्ये त्याला पोलिसांनी ठारही केलं. आता याच घटनेवर चित्रकृती बनणार आहे.

ही सगळी गोष्ट आत्ता आठवायचं कारण, असं की याच विकास दुबे यांच्यावर आता सिनेमा येतो आणि हा सिनेमा बनवणार आहेत दिग्दर्शक हंसल मेहता. विकास दुबेने एक दोन नव्हे तर तब्बल 8 पोलिसांना ठार केलं होतं. त्याच्या अटकेसाठी पाच लाखांचं इनामही ठेवण्यात आलं होतं. आता अलिगढ, ओमेरता, शाहीद अशा चित्रपटांचे दिग्दर्शक हंसल मेहता हा सिनेमा बनवणार आहेत. ही चित्रकृती वेबसीरीज स्वरुपातली असेल की, चित्रपट स्वरुपातली त्यात अद्याप अनिश्चितता आहे. सिनेवर्तुळात असलेल्या चर्चेनुसार काही मंडळी विकास दुबेवर हंसल मेहता हे
वेबसीरीज बनवत असल्याचं म्हटलं आहे, तर काही मंडळी चित्रपट बनवत असल्याचं म्हटलं आहे. येत्या काही दिवसांत या संभ्रमावर पडदा पडेल.

विकास दुबे आणि पोलिसांत झालेली चकमक आणि त्यानंतर त्याचा झालेला एन्काउंटर यावर ही चित्रकृती बेतलेली नाही. तर त्यात विकासचे राजकीय नातेसंबंध.. त्याचं नेटवर्क.. पोलिसांशी असलेले त्याचे लागेबांधे.. आदी गोष्टी आता या वेबसीरीजमधून येणार आहेत.
सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर आधारित चित्रपट

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपट निर्माते विजय शेखर गुप्ता या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे नाव 'सुसाइट ऑर मर्डर' असे ठेवण्यात आले आहे. आता या चित्रपटात टिक-टॉक स्टार सुशांतची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटात उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये राहणारा टिकटॉक स्टार सचिन तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सचिनने इन्स्टाग्रावर पोस्ट करत तो चित्रपटात 'द आउटसायडर'ची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शामिक मौलिक करणार आहेत. तसेच चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Notorious-goon-Vikas-Dubey-will-also-get-the-painting</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 11 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'डेंजरस' चित्रपटाच्या पोस्टर्सनी वातावरण तापलं ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/The-posters-of-the-movie-Dangerousheated-up-the-atmosphere</link>
            <description>मुंबई : आजुबाजूला जे घडतं आहे ते सिनेमातून दाखवण्याची जुनी रीत आहे. बऱ्याचदा उलटा प्रवासही घडतो. आधी एखादी गोष्ट सिनेमात येते आणि मग त्यातून ती समाजमनावर बिंबते. त्याची नक्कल होते. अलिकडच्या काळात भवताली घडणाऱ्या गोष्टी सिनेमात येऊ लागल्या आहेत. याला वास्तवदर्शी सिनेमे म्हटलं जातं. अर्थात त्यात सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून स्वातंत्र्य घेतलं जातंच. त्यातून सिनेमाची निर्मिती होते. सध्या एका सिनेमाच</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-11/dengerus.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : आजुबाजूला जे घडतं आहे ते सिनेमातून दाखवण्याची जुनी रीत आहे. बऱ्याचदा उलटा प्रवासही घडतो. आधी एखादी गोष्ट सिनेमात येते आणि मग त्यातून ती समाजमनावर बिंबते. त्याची नक्कल होते. अलिकडच्या काळात भवताली घडणाऱ्या गोष्टी सिनेमात येऊ लागल्या आहेत. याला वास्तवदर्शी सिनेमे म्हटलं जातं. अर्थात त्यात सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून स्वातंत्र्य घेतलं जातंच. त्यातून सिनेमाची निर्मिती होते. सध्या एका सिनेमाच्या पोस्टरने भल्याभल्यांचे डोळे फिरवले आहेत. अनेकांच्या 'चवी' बिघडवल्या आहेत. कारण या सिनेमाचं पोस्टरच 'डेंजरस' आहे.
डेंजरस हा राम गोपाल वर्मा यांचा चित्रपट आहे. त्याची घोषणा त्यांनी काही काळापुर्वीच केली होती. त्या सिनेमात काय असेल.. ते कशापद्धतीने दाखवलं जाणार आहे, याची कोणतीही वाच्यता रामगोपाल वर्मा यांनी केली नव्हती. पण अशा शांततेतच पहिलं पोस्टर इंडस्ट्रीमध्ये आलं आहे. हा सिनेमा आरजीव्ही वर्ल्ड थिएटर हे रामगोपाल वर्मानींच चालू केलेल्या ऑनलाईन ओटीटीवर येणार आहे. कोरोना व्हायरसच्या काळात त्यांनी आपल्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्यावर हा सिनेमा येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. हा भारतातला पहिला समलिंगी संबंधांभवती फिरणारा थ्रीलर चित्रपट असणार आहे, असं कळतं.


अप्सरा रानी आणि नैना गांगुली या दोन अभिनेत्री या सिनेमातून दिसणार आहेत. चित्रपट हा केवळ प्रौढांसाठी या विभागात असेल यात शंका नाही. पण ऑनलाईन व्यासपीठावर हा चित्रपट येत असल्याने याला अशा सर्टिफिकेटची गरज भासणारी नाही. यापूर्वी मिया माल्कोवाला घेऊन त्यांनी क्लायमॅक्स हा चित्रपट बनवला होता. आता या दोन अभिनेत्रींना घेऊन त्यांनी डेंजरस हा चित्रपट बनवला आहे. दोन मैत्रिणींच्या 'गहिऱ्या' प्रेमसंबंधांची ही गोष्ट असणार आहे. चित्रपट येण्याअगोदरच रामगोपाल वर्मा यांनी माहौल तापवायला सुरूवात केली आहे हे खरं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/The-posters-of-the-movie-Dangerousheated-up-the-atmosphere</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 09 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सुशांतच्या विम्याच्या पैस्यावर त्याच्या कुटुंबीयांचा डोळा ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/His-familys-eye-on-Sushant-insurance-money</link>
            <description>मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर संशयाची वावटळ उठली असतानाच या सर्वाच्या केंद्रस्थानी असलेली सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची कसून चौकशी करण्यात येत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या दोन तपास यंत्रणांकडून याप्रकरणी तपास सुरू झाला असून काल ईडीने तब्बल साडेआठ तास रियावर प्रश्नांचा भडीमार केला. या चौकशीत रियानं तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले असून सुशांतच्या कुटुंबियावर गंभीर आरोप केले आहेत.
सुशांतच्या कुटुंबियांना त्याच्या विम्याचे पैसे हवे आहेत, त्यामुळं त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत खटला </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-09/riyachakrborti.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर संशयाची वावटळ उठली असतानाच या सर्वाच्या केंद्रस्थानी असलेली सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची कसून चौकशी करण्यात येत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या दोन तपास यंत्रणांकडून याप्रकरणी तपास सुरू झाला असून काल ईडीने तब्बल साडेआठ तास रियावर प्रश्नांचा भडीमार केला. या चौकशीत रियानं तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले असून सुशांतच्या कुटुंबियावर गंभीर आरोप केले आहेत.
सुशांतच्या कुटुंबियांना त्याच्या विम्याचे पैसे हवे आहेत, त्यामुळं त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत खटला दाखल केला असं, रियानं म्हटलं असल्याची माहिती आहे. तसंच माझं आणि सुशांतचं नातं त्याच्या घरच्यांना मान्य नव्हतं. पण सुशांतला माझ्यासोबतचं नातं तोडायचं नव्हत. त्यामुळं त्यानं त्याच्या कुटुंबियांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, असं रियानं म्हटलं आहे. मला फसवण्यामागं सुशांतच्या भावोजींचं र्व षड्यंत्र असल्याचा आरोप रियानं केला आहे.
सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात पाटणा पोलिसांनी रिया चक्रवर्ती व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं काल मनी लॉन्डरिंग प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. काल चौकशीच्या पहिल्या फेरीत रियासह तिचा भाऊ शौविक, वडील तसेच सुशांतची पूर्वाश्रमीची मॅनेजर श्रृती मोदी यांचीही चौकशी करण्यात आली. ८ तासांच्या चौकशीनंतर हे सर्वजण ईडी कार्यालयातून बाहेर आले तेव्हा माध्यमांनी मोठी गर्दी केली होती. काहीवेळ तिथे गोंधळही निर्माण झाला. पोलिसांनी या सर्वांना वाट करून दिली.
दरम्यान, जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, ही विनंती घेऊन रियानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने रियाचा विनंती अर्ज फेटाळला. त्यामुळेच ईडीकडून आधीच बजावण्यात आलेल्या समन्सनुसार रियाला ईडीचे कार्यालय आज गाठावे लागले. रिया व इतरांच्या चौकशीनंतर याप्रकरणात आज सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. ईडीकडून त्याला तसे समन्स बजावण्यात आले आहे. दुसरीकडे सीबीआयनेही याप्रकरणी एफआयआर नोंदवून गुरुवारपासूनच तपासाला सुरुवात केली आहे.

सुशांतहून जास्त त्याच्या मॅनेजरला केले कॉल
रिया चक्रवर्तीचे कॉल रेकॉर्ड डिटेल्स आता समोर आले आहेत. यात सुशांतहून जास्त कॉल तिनं त्याची एक्स मॅनेजर श्रुती मोदीला केल्याचे कळते. यासोबतच सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडासाही तिनं सर्वाधिक कॉल केले. सुशांतचे वडील आणि सीबीआयनं दाखल केलेल्या एफआयआरमध्ये श्रुती आणि सॅम्युअल या दोघांचेही नाव सामिल आहे. या दोघांव्यतिरिक्त रियाचे वडील, भाऊ आणि आई यांच्याविरोधातही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/His-familys-eye-on-Sushant-insurance-money</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे छोट्या पडद्यावर कमबॅक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Well-known-actress-Varsha-Usgavkars-comeback-on-the-small-screen</link>
            <description>मुंबई : स्टार प्रवाहवर १७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर भेटीला येणार आहेत. जवळपास १० वर्षांपूर्वी स्टार प्रवाहच्याच मन उधाण वाऱ्याचे या मालिकेत त्या भेटीला आल्या होत्या. त्य</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-07/varshU.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : स्टार प्रवाहवर १७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर भेटीला येणार आहेत. जवळपास १० वर्षांपूर्वी स्टार प्रवाहच्याच मन उधाण वाऱ्याचे या मालिकेत त्या भेटीला आल्या होत्या. त्यानंतर त्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. आतापर्यंत ग्लॅमरस रुपात पाहिलेल्या वर्षा यांना ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत घरंदाज सासुचा रुपात दिसणार आहेत.

या मालिकेतल्या भूमिकेविषयी त्या म्हणाल्या, १० वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सची मालिका करताना आनंद होत आहे. मालिकेमुळे आपण घराघरात पोहोचतो. त्यामुळेच मालिका करताना मला नेहमीच आनंद होतो. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतली ही भूमिका नक्कीच वेगळी आहे. नंदिनी गृहोद्योग समुहाची ती प्रमुख आहे. यासोबतच कोल्हापुरातल्या शिर्के पाटील या नामांकित कुटुंबाचे ती प्रतिनिधीत्व करते. नंदिनी हे पात्र प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. १७ ऑगस्टपासून रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर ही मालिका प्रदर्शित होणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Well-known-actress-Varsha-Usgavkars-comeback-on-the-small-screen</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ माझा मोबाईल अक्षरशः लुटून नेला: भारत गणेशपुरेंना आला मोबाईल चोरीचा धक्कादायक अनुभव ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/My-mobile-was-literally-looted-Bharat-Ganeshpur-had-a-shocking-experience-of-mobile-theft</link>
            <description>मुंबई : प्रसिद्ध विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे यांच्यासोबत मोबाईल चोरीचा धक्कादायक प्रसंग घडला आहे. मुंबईत झालेल्या पावसात भारत गणेशपुरे यांची गाडी अडकली होती. गाडी हायवे वर उभी असताना त्यांचा मोबाईल कसा चोरला? त्यावेळी त्यांना आलेला वाईट अनुभव सांगत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी या व्हिडीओमध्ये केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

 भारत गणेशपुरे यांचा मोबाईल काही अज्ञातांच्या टोळीने अत्यंत विचित्र पद्धतीने लंपास केल्याचे त्यांनी या व्हिडीओत सांगितले आह</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-07/bharatganespure.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : प्रसिद्ध विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे यांच्यासोबत मोबाईल चोरीचा धक्कादायक प्रसंग घडला आहे. मुंबईत झालेल्या पावसात भारत गणेशपुरे यांची गाडी अडकली होती. गाडी हायवे वर उभी असताना त्यांचा मोबाईल कसा चोरला? त्यावेळी त्यांना आलेला वाईट अनुभव सांगत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी या व्हिडीओमध्ये केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

 भारत गणेशपुरे यांचा मोबाईल काही अज्ञातांच्या टोळीने अत्यंत विचित्र पद्धतीने लंपास केल्याचे त्यांनी या व्हिडीओत सांगितले आहे. माझा मोबाईल अक्षरशः लुटून नेला आहे. ही घटना कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या फ्लाय ओव्हरवर घडली. तेथे भरपूर पाऊस होता, त्यात दरड कोसळल्यामुळे खूप ट्रॅफिक होते. त्यावेळी दोन माणसे गाडीजवळ आली. आणि त्यांनी खूप विचित्र पद्धतीने गाडी ठोठावली. तरीही मी काच उघडली नाही. मात्र, माझ्या दुसऱ्या बाजूला असलेल्या माणसाने कारचा दरवाजा उघडला. आणि गाडीबाहेर उभ्या असलेल्या त्या माणसाने चित्रविचित्र हावभाव करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने एक माणूस आला आणि गाडीची काच जोरात वाजवली. त्याच्याकडे पाहिले, तेवढ्यात दुसऱ्या बाजूच्या माणसाने मोबाईल हिसकून चोरुन नेला.

माझ्यासोबत ही घटना घडली आहे. मात्र, तुम्ही सतर्क राहा. सध्या कोरोनाची स्थिती आहे. कोरोनामुळे फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जर तुमच्यासोबत अशा पद्धतीची घटना घडली तर आधी तुम्ही गाडी लॉक करा. काच उघडू नका. तुम्हाला कुणी निर्दयी म्हटलं तरी चालतंय. दिवस वाईट आहेत. या प्रकारात बायका, मुलं, लहान मुलं अशी टोळी असते, अशी माहिती गणेशपुरे यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, पीछे का काच खुला है, मागच्या टायरमध्ये हवा नाही, समोरुन तुमच्या गाडीत स्पार्क होत आहे, अशा अनेक प्रकारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या गाडीखाली उतरु नका. सुरक्षित ठिकाणी आल्यावर पाहा. फार फार तर त्या गाडीचा टायर खराब होईल इतकंच होईल, बाकी काही होणार नाही. त्यामुळे काळजी घ्या. माझा स्वतःचा मोबाईल माझ्या मुर्खपणामुळे गेला. त्या टोळीने माझ्या गाडीतून माझा मोबाईल लुटूनच नेला. मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी मला मदत करण्याचा आश्वासन दिले आहे. पण तुम्ही काळजी घ्या सतर्क रहा असे आवाहन भारत गणेशपुरे यांनी केले आहे.
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/My-mobile-was-literally-looted-Bharat-Ganeshpur-had-a-shocking-experience-of-mobile-theft</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ रियाची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/An-inquiry-is-underway-at-Riya-ED-office</link>
            <description>मुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती ही अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीसाठी मुंबई कार्यालयात पोहोचली आहे. ईडी कार्यालयात रियाकडे विचारपूस सुरू आहे. 

सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी ईडीने 15 कोटींच्या व्यवहारावर सावकारीचा गुन्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Mumbai/2020-08-07/riyachakrborti.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती ही अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीसाठी मुंबई कार्यालयात पोहोचली आहे. ईडी कार्यालयात रियाकडे विचारपूस सुरू आहे. 

सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी ईडीने 15 कोटींच्या व्यवहारावर सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे. हे रुपये सुशांतच्या खात्यातून घेण्यात आले आहेत. ईडी हे पैसे कुठे गेले याचा शोध घेत आहे. यासंदर्भात मंगळवारी संदीप श्रीधर, रितेश शहा यांनी मंगळवारी चौकशी केल्यानंतर सॅम्युअल मिरांडाकडे चौकशी केली. रिया चक्रवर्ती यांचे वकील सत्तर्ष मानशिंदे यांनी सध्या ईडीला रियाची चौकशी न करण्याची विनंती केली होती. पण ईडीने रिया चक्रवर्ती यांची विनंती मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतर ते ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशीसाठी पोहोचली आहे.

यापूर्वी त्यांनी ईडीला सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय येईपर्यंत चौकशी थांबविण्याची विनंती केली होती. परंतु ईडीने त्यांची विनंती फेटाळून लावली. या प्रकरणात ईडीने रियाविरूद्ध सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने रियाला शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले आहे.याशिवाय शनिवारी ईडीने सुशांतसिंग राजपूत यांचे मित्र सिद्धार्थ पिठानी यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/An-inquiry-is-underway-at-Riya-ED-office</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 07 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिची आत्महत्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Bhojpuri-actress-Anupama-Pathaks-suicide</link>
            <description>मुंबई : भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आत्महत्या केली. 40 वर्षीय अनुपमाचा मृतदेह मुंबईतील दहिसर येथे तिच्या राहत्या घरात लटकलेला अवस्थेत शुक्रवारी आढळला. मृत्यूच्या फक्त एकच दिवस आधी सोशल मीडियावर लाईव्ह आली होती.

अनुपमाच्या फ्लॅटमधून एक सुसाइड नोटही सापडली आहे. </description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-07/anupama.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आत्महत्या केली. 40 वर्षीय अनुपमाचा मृतदेह मुंबईतील दहिसर येथे तिच्या राहत्या घरात लटकलेला अवस्थेत शुक्रवारी आढळला. मृत्यूच्या फक्त एकच दिवस आधी सोशल मीडियावर लाईव्ह आली होती.

अनुपमाच्या फ्लॅटमधून एक सुसाइड नोटही सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘मित्राच्या विनंतीवरून मी मालाडच्या विस्डम प्रोड्यूसर कंपनीत पैसे गुंतवले होते. कंपनी माझे पैसे डिसेंबर 2019 मध्ये परत करणार होती. आता कंपनी माझे पैसे परत करण्यास टाळाटाळ करत आहे.

अनुपमा पाठक यांच्या फेसबुक वॉलवरून त्यांनी फेसबुक लाइव्हमध्ये बर्‍याच गोष्टी शेयर केल्या. यावेळी चाहत्यांसोबत संवाद साधत तिची फसवणूक झाली आहे आणि तिला यापुढे कोणालाही विश्वास ठेवणार नाही असा उल्लेख केला. अनुपमा बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील आहेत. त्याने भोजपुरी चित्रपट आणि दूरदर्शनमध्ये काम केले आहे. पोलिसांनी फिर्याद नोंदवून तपास सुरू केला आहे.

सुशांतसिंगच्या आत्महत्याप्रकरणानंतर चित्रपटसृष्टीतल्या अनेक गोष्टी पुढे येऊ लागल्या आहेत. गुरुवारी टीव्ही अभिनेता समीर शर्माच्या आत्महत्येनंतर आज भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक यांच्या आत्महत्येची बातमीने पुन्हा एकदा एकच खळबळ उडाली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Bhojpuri-actress-Anupama-Pathaks-suicide</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 06 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ टीव्ही अभिनेता समीर शर्माने केली आत्महत्या ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/TV-actor-Sameer-Sharma-commits-suicide</link>
            <description>मुंबई टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली. ४४ वर्षीय समीरने गळफास घेऊन आत्महत्या केली. समीरच्या घरातून कोणतीच सुसाइट नोट मिळालेली नाही. समीरने बऱ्याच हि</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-06/samirsharma.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली. ४४ वर्षीय समीरने गळफास घेऊन आत्महत्या केली. समीरच्या घरातून कोणतीच सुसाइट नोट मिळालेली नाही. समीरने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकांमध्ये समीरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाइट ड्युटीवर असलेल्या इमारतीच्या वॉचमनने आधी समीरचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने पोलिसांना व सोसायटीच्या सदस्यांना याविषयीची माहिती दिली. समीरने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याता आला आहे, अशी माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जॉर्ज फर्नांडिस यांनी ‘मिड डे’ला दिली. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/TV-actor-Sameer-Sharma-commits-suicide</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 06 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ “उगाच सुशांत प्रकरणात खेचू नका”; नारायण राणेंच्या आरोपांवर अभिनेत्याचं प्रत्युत्तर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Dont-get-caught-up-in-Sushants-case-Actor-response-to-Narayan-Rane-allegations</link>
            <description>मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता दिड महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई व बिहार पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणात आता अभिनेता डीनो मोरिया याचं देखील नाव घेतलं जात आहे. भाजपा नेता नारायण राणे यांनी अलिकडेच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणावर भाष्य करताना डीनो मोरियाचं नाव घेतलं होतं. त्यांच्या या आरोपांवर डीनोने प्रतिक्रिया दिली आहे. मला उगाचच या प्रकरणामध्ये खेचू नका, असं प्रत्युत्तर त्याने दिलं आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?
“सुशांतच्या मृ</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-06/sushant-singh-rajput.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता दिड महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई व बिहार पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणात आता अभिनेता डीनो मोरिया याचं देखील नाव घेतलं जात आहे. भाजपा नेता नारायण राणे यांनी अलिकडेच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणावर भाष्य करताना डीनो मोरियाचं नाव घेतलं होतं. त्यांच्या या आरोपांवर डीनोने प्रतिक्रिया दिली आहे. मला उगाचच या प्रकरणामध्ये खेचू नका, असं प्रत्युत्तर त्याने दिलं आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?
“सुशांतच्या मृत्यूपुर्वी 13 तारखेला डीनो मोरियाने आपल्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये सहभागी झालेले काही कलाकार त्या रात्री सुशांतच्या घरी गेले होते.” असा दावा नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. मात्र हा दावा डीनो मोरियाने फेटाळून लावला आहे. “माझ्या घरी मी कुठल्याही पार्टीचं आयोजन केलं नव्हतं. पुन्हा एकदा आपले फॅक्ट तपासून पाहा. कृपया मला जबरदस्तीने या प्रकरणात खेचू नका. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन डीनोने नारायण राणेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं. त्याचं हे ट्विट सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

सुशांत मृत्यू प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेले 10 महत्त्वाचे मुद्दे
1. सुशांत मृत्यू प्रकरणी आतापर्यंत 56 लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे.
2. सुशांत दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं उघडकीस आलं आहे.
3. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासाचा विषय आहे.
4. 16 जून रोजी सुशांतचे वडील, बहीण आणि मेहुण्याचा जबाब नोंदवला गेला.

5. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी आमच्या तपासाबद्दल कोणतीच शंका उपस्थित केली नव्हती. आमच्या तपासात काही त्रुटी असल्याची तक्रारसुद्धा त्यांनी केली नव्हती.

6. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या 56 लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे.
7. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावलं गेलं.
8. ती आता कोठे आहे, याबाबत मी वक्तव्य करू शकत नाही.
9. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये काढून घेण्यात आले.

10. सुशांतच्या खात्यात  18 कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत, असं आमच्या तपासात निदर्शनास आलं. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अजून तपास सुरू आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Dont-get-caught-up-in-Sushants-case-Actor-response-to-Narayan-Rane-allegations</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 06 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मिस इंडिया फाइनलिस्ट मॉडेलने UPSC परिक्षेत मारली बाजी; पटकावला 93 वा क्रमांक ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Miss-India-finalist-model-wins-UPSC-exam-Patkavala-ranked-93rd</link>
            <description> मुंबई - नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) जाहीर करण्यात आला झाला आहे. या परिक्षेत प्रसिद्ध मॉडेल ऐश्वर्या श्योराण हिने बाजी मारली आहे. फेमिना मिस इंडिया स्पर्धेत फायनलिस्ट ठरलेल्या ऐश्वर्याने UPSC परिक्षेत चक्क 93 वा क्रमांक पटकावल</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-06/ashveryashirom.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[ मुंबई - नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) जाहीर करण्यात आला झाला आहे. या परिक्षेत प्रसिद्ध मॉडेल ऐश्वर्या श्योराण हिने बाजी मारली आहे. फेमिना मिस इंडिया स्पर्धेत फायनलिस्ट ठरलेल्या ऐश्वर्याने UPSC परिक्षेत चक्क 93 वा क्रमांक पटकावला आहे. सोशल मीडियाद्वारे चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

फेमिना मिस इंडियाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन याबाबत माहिती देण्यात आली. “फेमिना मिस इंडिया 2016ची फायनलिस्ट, कँपस प्रिंसेस दिल्ली 2016 फ्रेशफेस विजेता 2015 ऐश्वर्या श्योराण हिने UPSC परिक्षेत 93 वा क्रमांक पटकावला आहे. परीक्षेतील मिळवलेल्या या भरघोस यशाबद्दल अभिनंदन. UPSC परिक्षेत यश मिळवणं सोप नसतं. परंतु ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली.” अशा आशयाची पोस्ट लिहून तिचं कौतुक केलं आहे.

UPSC परिक्षेत महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. तर जतिन किशोर दुसऱ्या क्रमांकावर असून प्रतिभा वर्मा तिसऱ्या आणि महिला उमेदवारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Miss-India-finalist-model-wins-UPSC-exam-Patkavala-ranked-93rd</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 04 Aug 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नेटफ्लिक्सच्या बनावट वेबसाईटपासून सावध राहण्याचे महाराष्ट्र सायबरचे आवाहन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Maharashtra-Cyber-appeals-to-beware-of-fake-Netflix-websites</link>
            <description>मुंबई :  नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट संदर्भात फसवणूक होण्याची शक्यता असून हे करणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे करण्यात येत आहे.

सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे . काही नेटफ्लिक्सच्या वापरकर्त्यांना त्यांच्या बिलिंग अपयशाच्या समस्येसंदर्भात ईमेल प्राप्त झाले आहेत. ईमेलने वापरकर्त्यांच्या नेटफ्लिक्स सदस्यता २४ तासांत रद्द करण्याचा दावा केला आहे, ज्यामुळे अनेकजण त्यांचे पेमेन</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-08-04/fakenetflix.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई :  नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट संदर्भात फसवणूक होण्याची शक्यता असून हे करणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे करण्यात येत आहे.

सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे . काही नेटफ्लिक्सच्या वापरकर्त्यांना त्यांच्या बिलिंग अपयशाच्या समस्येसंदर्भात ईमेल प्राप्त झाले आहेत. ईमेलने वापरकर्त्यांच्या नेटफ्लिक्स सदस्यता २४ तासांत रद्द करण्याचा दावा केला आहे, ज्यामुळे अनेकजण त्यांचे पेमेन्ट पूर्ण करण्यासाठी लिंक वर क्लिक करतील. एकदा वापरकर्त्याने लिंकवर क्लिक केले की, वापरकर्त्याला नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाइटवर नेले जाते . वापरकर्त्यांना त्यांचे नेटफ्लिक्स लॉगिन प्रमाणपत्रे, बिलिंग पत्ता आणि क्रेडिट कार्ड तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाते . एकदा पूर्ण माहिती प्रविष्ट केल्यावर वापरकर्त्याला नेटफ्लिक्सच्या ओरिजिनल  वेबसाइटवर नेले जाते आणि या  प्रकारे फिशिंगचा प्रवाह पूर्ण होतो. अशा प्रकारे वापरकर्त्यांच्या नकळत त्यांच्या कार्डची माहिती घेतली जाते आणि फिशिंग घोटाळ्याला बळी पाडले जाते. सेन्डर्स चा ई-मेल आय डी पाहता (netfiix@csupport.co), हे स्पष्ट होते की.सायबर क्रिमिनल्सनि तो कायदेशीर (ओरिजिनल) दिसावा म्हणून पुरेपुर प्रयत्न केला आहे, ज्यामुळे नेटफ्लिक्स ग्राहक फिशिंग घोटाळ्याला बळी पडतील.

महाराष्ट्र सायबरतर्फे आवाहन केले आहे की, फिशर्सना ओरिजिनल कंपनीचा लोगो वापरकर्त्यांना फसवण्यासाठी कशा प्रकारे वापरायचे हे चांगल्या प्रकारे माहिती आहे,  म्हणून आपण क्लिक करण्यापूर्वी विचार करावा. आपणास प्राप्त झालेला ईमेल आणि त्याचा ईमेल आयडी काळजीपूर्वक तपासा.  सगळ्याच वेबसाईट ओरिजिनल नसतात. त्यामुळे सगळ्याच वेबसाईटवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा संशयास्पद ईमेलमधील अँट्यचमेंट डाउनलोड करू नका.

आपली वैयक्तिक महिती किंवा बँक, के्डिट/डेबिट कार्ड आणि ओटीपी इ. तपशील कोणाशीही शेअर करु नका. अशा प्रकारच्या सापळ्यात अडकण्यापूर्वी ओरिजिनल नेटफ्लिक्स वेबसाइट वर जा आणि आपले बिल पेमेन्ट इत्यादी तपशील पडताळून बघा. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्फत करण्यात आले आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Maharashtra-Cyber-appeals-to-beware-of-fake-Netflix-websites</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 30 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेमध्ये बाळ संभाजीची भूमिका साकारणाऱ्या दिवेश ला 90 टक्के  ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/90-per-cent-to-Divesh-who-plays-the-role-of-Bal-Sambhaji-in-the-series-Swarajyrakshak-Sambhaji</link>
            <description>मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बालपणीची म्हणजेच बाळराजेंची भूमिका साकारणाऱ्या दिवेश मेदगे याच्यावर सध्या अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. निमित्त आहे ते म्हणजे दहावीच्या शालान्त परीक्षेत त्यानं संपादन केलेलं यश.

मालिकेमध्ये संभाजी राजांची मध्यवर्त</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-07-30/balsambhaji.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बालपणीची म्हणजेच बाळराजेंची भूमिका साकारणाऱ्या दिवेश मेदगे याच्यावर सध्या अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. निमित्त आहे ते म्हणजे दहावीच्या शालान्त परीक्षेत त्यानं संपादन केलेलं यश.

मालिकेमध्ये संभाजी राजांची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनीसुद्धा एक खास पोस्ट लिहित दिवेशला शिवमय शुभेच्छा दिल्या. 'स्वराज्य रक्षक संभाजी मालीकेतील बाळराजे साकारणारे.चि.दिवेश मेदगे याला दहावी बोर्ड परीक्षेत 90.30% मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शिवमय शुभेच्छा.!', असं त्यांनी लिहिलं. 

दिवेशच्या या कामगिरीबद्दल सर्वांना माहिती होताच लगेचच चाहत्यांनीही त्याला शभेच्छा देण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे शुभेच्छा देत असताना कित्येकांनी त्याचा उल्लेख 'बाळराजे' असाच केला. हे पाहता दिवेशनं साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे, हेच स्पष्ट झालं. 

दरम्यान, दहावीच्या निकालांविषयी सांगायचं झाल्यास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर त्यामागोमागच आता दहावीच्या परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला. यंदाच्या वर्षी राज्याचा निकाल एकूण 95.30 टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. या वर्षीसुद्धा परीक्षेत मुलींनीच बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/90-per-cent-to-Divesh-who-plays-the-role-of-Bal-Sambhaji-in-the-series-Swarajyrakshak-Sambhaji</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 28 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ऐश्वर्या व आराध्या बच्चन यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Aishwarya-and-Aradhya-Bachchan-were-discharged-from-the-hospital</link>
            <description>मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व तिची आठ वर्षांची मुलगी आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या दोघींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती अभिषेक बच्चनने  ट्विटरद्वारे देत चाहत्यांचे आभार मानले.
अमिताभ व अभिषेक यांचा ११ जुलै रोजी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-07-28/aswaryaaaradhya.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व तिची आठ वर्षांची मुलगी आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या दोघींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती अभिषेक बच्चनने  ट्विटरद्वारे देत चाहत्यांचे आभार मानले.
अमिताभ व अभिषेक यांचा ११ जुलै रोजी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर १२ जुलै रोजी ऐश्वर्या व आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या दोघींना घरातच क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र एका आठवड्यानंतर दोघींनाही मुंबईतील नानावटीमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्या दोघींचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी खुद्द अभिषेक बच्चन यांनी ट्विटरद्वारे दिली.
‘तुम्ही सातत्याने करत असलेल्या प्रार्थनेसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मी तुमचा कायम ऋणी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आला असून त्यांचा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्या दोघी आता घरी राहतील. मी आणि पप्पा अजूनही रुग्णालयातच राहणार आहोत’, अशा शब्दात अभिषेकने ट्विट केले आहे.
दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेरचा कंटेन्मेट झोनचा बोर्ड मुंबई महापालिकेने आता उतरवला आहे. ११ जुलै रोजी हा बंगला सील करण्यात आला होता. अमिताभ बच्चन व अभिषेक यांच्यावर नानावटीमध्ये अजूनही उपचार सुरू आहेत.  
 ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Aishwarya-and-Aradhya-Bachchan-were-discharged-from-the-hospital</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 11 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ Bollywood Megastar Amitabh Bachchan and son Abhishek Bachchan tests positive for coronavirus, admitted to Nanavati hospital in Mumbai ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Bollywood-Megastar-Amitabh-Bachchan-and-son-Abhishek-Bachchan-tests-positive-for-coronavirus,-admitted-to-Nanavati-hospital-in-Mumbai</link>
            <description>Bollywood actor Amitabh Bachchan and son Abhishek Bachchan have been admitted to the Nanavati Hospital in Mumbai after testing positive for COVID-19 today (July 11, 2020). The megastar shared about the same with his fans on Twitter and requested all those who have been in close proximity to him to get tested for coronavirus.Just minutes after Amitabh Bachchan Tweeted that he tested po</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-07-11/2.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[Bollywood actor Amitabh Bachchan and son Abhishek Bachchan have been admitted to the Nanavati Hospital in Mumbai after testing positive for COVID-19 today (July 11, 2020). The megastar shared about the same with his fans on Twitter and requested all those who have been in close proximity to him to get tested for coronavirus.Just minutes after Amitabh Bachchan Tweeted that he tested positive for coronavirus and has been admitted to the Nanavati hospital in Mumbai, Abhishek Bachchan too confirmed on his twitter that has tested positive. Reports further claim that Aishwarya Rai Bachchan’s reports are awaited next.I have tested COVID positive. Shifted to Hospital. Family and staff undergone tests, results awaited. All that have been in close proximity to me in the last 10 days are requested to please get themselves tested, said Amitabh Bachchan’s tweet.Amitabh Bachchan was last seen in Shoojit Sircar’s Gulabo Sitabo alongside Ayushmann Khurrana. The film was initially going to be released in theatres, but due to the coronavirus pandemic, it premiered on Amazon Prime Video.The famous host Big B will also return to host the twelfth season of Kaun Banega Crorepati. The auditions of the show concluded in May this year.Amitabh Bachchan’s upcoming movies include Chehre, Brahmastra and Jhund.Secretary, Ministry of Housing &amp; Urban Affairs, Govt. of India, Durga Shankar Mishra, BBK Vines actor and YouTuber Bhuvan Bam, Actress Amrita Rao, VJ Sophie Choudry, among many other famous personalities have sent their best wishes in comments. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Bollywood-Megastar-Amitabh-Bachchan-and-son-Abhishek-Bachchan-tests-positive-for-coronavirus,-admitted-to-Nanavati-hospital-in-Mumbai</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sun, 05 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या 20 जवानांच्या शौर्याची गाथा आता पडद्यावर; अजय देवगण करणार चित्रपट निर्मिती ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/The-story-of-the-bravery-of-20-soldiers-who-were-martyred-in-Galwan-Valley-is-now-on-the-screen-Ajay-Devgn-will-produce-the-film</link>
            <description>मुंबई : देशाचे राजकारण आणि बॉलिवूड यांच्यात घनिष्ट संबंध आहेत. राजकारणात एखादी मोठी उलथापालथ झाली तर बॉलिवूडमध्ये त्यावर हमखास चित्रपट बनतो. तसेच देशात कोणतीही मोठी घटना घडल्यास त्यावरील चित्रपट बनवण्यातही उशीर होत नाही. आता बातमी आली आहे की, अभिनेता अजय देवगण गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या 20 सैनिकांच्या शौर्यावर चित्रपट बनवणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्शने याबाबत सोशल मीडियाच्याद्वारे माहिती दिली आहे. गेले काही</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-07-05/ajaydevgan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : देशाचे राजकारण आणि बॉलिवूड यांच्यात घनिष्ट संबंध आहेत. राजकारणात एखादी मोठी उलथापालथ झाली तर बॉलिवूडमध्ये त्यावर हमखास चित्रपट बनतो. तसेच देशात कोणतीही मोठी घटना घडल्यास त्यावरील चित्रपट बनवण्यातही उशीर होत नाही. आता बातमी आली आहे की, अभिनेता अजय देवगण गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या 20 सैनिकांच्या शौर्यावर चित्रपट बनवणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्शने याबाबत सोशल मीडियाच्याद्वारे माहिती दिली आहे. गेले काही दिवस याबाबत चर्चा होती, मात्र आता याबाबत तरण आदर्श यांनी शिक्कामोर्तब केले आहे.त्यांनी ट्विट केले आहे की, ‘अजय देवगन गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीवर चित्रपट बनवणार आहे. चित्रपटाच्या शीर्षकाचा अद्याप विचार केलेला नाही. या चित्रपटात चिनी सैन्यासह जोरदार लढा देणाऱ्या 20 सैनिकांची कहाणी दाखविली जाणार आहे. चित्रपटाच्या कलाकारांचादेखील अद्याप विचार झाला नाही. अजय देवगण एफफिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्ज एलएलपी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.’या पूर्वीही अजय देवगणने सत्य घटनेवर आधारीत चित्रपट बनवले आहेत. अजयने नुकताच तानाजी मालुसरे यांच्या ‘सिंहगड’ किल्ल्याच्या विजयावर ‘तान्हाजी’ हा चित्रपट बनवला होता, ज्याचा लोकांचा चागलाच प्रतिसाद दिला होता. आता दिग्दर्शक अभिषेक दुधय्या दिग्दर्शित ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात अजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. दुसरीकडे अभिषेक बच्चनच्या 'द बिग बुल' या चित्रपटाची निर्मितीही अजयने केली आहे, जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, 15 जून रोजी लडाखच्या पूर्वेकडील गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्य आणि भारतीय सैन्य यांच्यात झटापट झाली होती. या चकमकीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले. 1975 नंतर प्रथमच भारत-चिनी सैन्यात अशी हिंसक झटापट झाली आहे. 1975 मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी सैन्याच्या जवानांनी भारतीय सैन्याच्या गस्तवर हल्ला केला होता. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/The-story-of-the-bravery-of-20-soldiers-who-were-martyred-in-Galwan-Valley-is-now-on-the-screen-Ajay-Devgn-will-produce-the-film</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 03 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Natavarya-Prabhakar-Panashikar-Rangbhumi-Lifetime-Achievement-Award-announced-to-late-Ratnakar-Matkari</link>
            <description>मुंबई : राज्य शासनामार्फत देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, आस्वादक स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे. रु.5 लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने रत्नाकर मतकरी यांच्या रंगभूमीवरील बहुमूल्य योगदानाचा गौरव, 2019-20 या वर्षासाठीच्या न</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-07-03/ratnakarM.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : राज्य शासनामार्फत देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, आस्वादक स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे. रु.5 लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने रत्नाकर मतकरी यांच्या रंगभूमीवरील बहुमूल्य योगदानाचा गौरव, 2019-20 या वर्षासाठीच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काराने करण्यासाठी शिफारस केली होती, परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू झाल्याने पुरस्काराची घोषणा आणि प्रदान समारंभ होण्यापूर्वीच रत्नाकर मतकरी यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे 2019-20 या वर्षासाठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना मरणोत्तर घोषित करण्यात आला आहे.मतकरी यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कांदबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा सर्व साहित्य प्रकारांत दर्जेदार आणि सातत्यपूर्ण लेखन केले. साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार म्हणूनही त्यांनी मोलाचे योगदान आहे. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करुन बालनाट्यांची निर्मिती केली. मतकरी यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कार आणि सन्मान देऊन करण्यात आला आहे. संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांत त्यांचा समावेश होतो.नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी प्रभाकर पणशीकर, विजया मेहता, भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, सुलभा देशपांडे, सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, रामकृष्ण नायक, लीलाधर कांबळी, बाबा पार्सेकर आणि जयंत सावरकर यांना प्रदान करण्यात आला आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Natavarya-Prabhakar-Panashikar-Rangbhumi-Lifetime-Achievement-Award-announced-to-late-Ratnakar-Matkari</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Fri, 03 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ मशहूर कोरियॉग्रफर सरोज खान का निधन ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Famous-choreographer-Saroj-Khan-passed-away</link>
            <description>मुंबई : मशहूर कोरियॉग्रफर सरोज खान का शुक्रवार देर रात कार्डियक अरेस्ट के चलते मुंबई में निधन हो गया। वह 71 साल की थीं। सरोज खान 17 जून से मुंबई के बांद्रा में स्थित गुरु नानक हॉस्पिटल में भर्ती थीं। उन्हें सांस लेने में तकलीफ की शिकायत के बाद यहां भर्ती कराया गया था। प्राप्त जानकारी</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-07-03/sarojkhan.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : मशहूर कोरियॉग्रफर सरोज खान का शुक्रवार देर रात कार्डियक अरेस्ट के चलते मुंबई में निधन हो गया। वह 71 साल की थीं। सरोज खान 17 जून से मुंबई के बांद्रा में स्थित गुरु नानक हॉस्पिटल में भर्ती थीं। उन्हें सांस लेने में तकलीफ की शिकायत के बाद यहां भर्ती कराया गया था। प्राप्त जानकारी के मुताबिक आज रात 1.52 मिनट पर उन्होंने अंतिम सांस ली। मुंबई के चारकोप कब्रिस्तान में उन्हें सुपुर्द-ए-खाक किया जाएगायह दिग्गज कोरियॉग्रफर डायबिटीज और इससे संबंधित बीमारियों से जूझ रही थीं। हॉस्पिटल में भर्ती के बाद उनके कोरोना संक्रमण की जांच भी की गई थी, जिसकी रिपोर्ट निगेटिव थी।वह लंबे समय से अपने काम से ब्रेक पर थीं लेकिन बीते साल (2019) उन्होंने वापसी की और मल्टीस्टारर फिल्म 'कलंक' और कंगना रनौत की फिल्म 'मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी' में एक-एक गाने को कोरियॉग्राफ किया था।बता दें इस दिग्गज कोरियॉग्राफर ने मात्र तीन साल की उम्र से बतौर बैकग्राउंड डांसर अपना करियर शुरू किया था। उन्हें 1974 में पहली बार गीता मेरा नाम से बतौर कोरियॉग्राफर फिल्म इंडस्ट्री में ब्रेक मिला था। अपने करियर में 2000 से ज्यादा गानों को कोरियॉग्राफी करने वालीं इस दिग्गज को तीन बार नैशनल अवॉर्ड मिला। बता दें कि सरोज खान ने कुछ फिल्मों में बतौर राइटर भी काम किया है। ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Famous-choreographer-Saroj-Khan-passed-away</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Thu, 02 Jul 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ऑस्कर्स अवॉर्ड्स 2021 : मतदानासाठी 819 पाहुण्यांची यादी जाहीर, हृतिक रोशन, आलिया भट्ट यांचा समावेश ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Oscars-Awards-2021-List-of-819-guests-for-voting-announced-including-Hrithik-Roshan-Alia-Bhatt</link>
            <description>मुंबई : ‘ऑस्कर पुरस्कार’ हा जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक मानला जातो. भारतामध्ये एकीकडे बॉलीवूडमधील घराणेशाहीचा वाद सुरु असताना, हृतिक रोशन आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक भारतीय कलाकारांना, सिनेमाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित असा ऑस्कर पुरस्कार देणारी संस्था, ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अॅण्ड सायन्स’च्या संस्थेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. अकादमीने मंगळवारी नवीन आमंत्रितांची यादी प्रसिद्ध केली. या संस्थेचे हे सदस्यता स्वीकारल्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-07-02/oskaraward.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : ‘ऑस्कर पुरस्कार’ हा जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक मानला जातो. भारतामध्ये एकीकडे बॉलीवूडमधील घराणेशाहीचा वाद सुरु असताना, हृतिक रोशन आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक भारतीय कलाकारांना, सिनेमाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित असा ऑस्कर पुरस्कार देणारी संस्था, ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अॅण्ड सायन्स’च्या संस्थेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. अकादमीने मंगळवारी नवीन आमंत्रितांची यादी प्रसिद्ध केली. या संस्थेचे हे सदस्यता स्वीकारल्यानंतर, पाहुण्यांना 93 व्या अकादमी पुरस्कारां ध्ये मतदानाचा विशेषाधिकार प्राप्त होईल.819 निमंत्रितांच्या यादीमध्ये, हृतिक रोशन आणि आलिया भट्ट यांच्यासह डिझाइनर नीता लुल्ला, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर्स निष्ठा जैन आणि अमित मधेसिया, कास्टिंग डायरेक्टर नंदिनी श्रीकांत आणि टेस जोसेफ, व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर्स विशाल आनंद आणि संदीप कमल, चित्रपटाचे संगीतकार नैनीता देसाई यांचा समावेश आहे. सध्या तरी अकादमी पुरस्कारांचा कार्यक्रम 25 एप्रिल 2021 रोजी निश्चित करण्यात आला आहे. अकादमी पुरस्कारांचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन यांनी मंगळवारी एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, 'मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये या सर्व मान्यवर लोकांचे स्वागत करताना अकादमीला आनंद होत आहे. आम्ही नेहमीच अशी कौशल्ये समाविष्ट केली आहे, जी आमच्या जागतिक चित्रपट समुदायाच्या समृद्ध विविधतेला दर्शवतील.'मागच्या वर्षी आलिया भट्टचा ‘गली बॉय’ हा चित्रपट ऑस्करच्या विदेशी भाषा श्रेणीसाठी भारतामार्फत पाठवण्यात आला होता. अकादमीने जारी केलेल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये आलियाच्या राजी आणि गली बॉय या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. तर ऋतिक रोशनच्या सुपर 30 आणि जोधा अकबर याचा उल्लेख केला आहे. दरम्यान, आतापर्यंत ऑस्कर पुरस्कारांमध्ये केवळ एका वर्षाच्या चित्रपटांना नामांकन देण्यात आले होते, परंतु सद्यस्थिती लक्षात घेता पुढील वर्षाच्या पुरस्कारांमध्ये 2020 पासून फेब्रुवारी 2021 अखेरपर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी नामांकन दिले जाईल. याशिवाय थिएटर बंद असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाही नामांकन देण्यात येणार आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Oscars-Awards-2021-List-of-819-guests-for-voting-announced-including-Hrithik-Roshan-Alia-Bhatt</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Sat, 20 Jun 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ साताऱ्यामध्ये पुन्हा ‘रोल, कॅमेरा, ॲक्शन’! ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Roll-Camera-Action-again-in-Satara</link>
            <description>मुंबई : कोरोना विषाणूच्या संकटामध्ये लॉकडाऊन झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा ‘रोल, कॅमेरा, अॅक्शन’साठी सज्ज झाली आहे. थांबलेल्या चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग आता पुन्हा सुरू होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याने पुढाकार घेत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काही नियम आणि अटींसह चित्रीकरणास परवानगी दिली आहे. विशेष बाब म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘टोटल हुबलाक’ या दोन मालिकांच्या चित्रीकरणास प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली आहे.जिल्ह्यातील विशेषतः पाटण, वाई, जावळी आणि महाबळेश्वर या तालुक्यांमधील काही ‘लोकेशन्स’ निर्माते आणि दिग्दर्शकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. पाटणमधील कोयना धरण परिसर, नेहरू गार्डन, घाटमाथा, वनकुसवडे, खळे, बनपुरी आदी. महाबळेश्वरमधील अनेक पॉईंट्स, पाचगणी शहरामधील टेबललँड, शाळा, तापोळ्यामधील बोटिंग पॉईंट्स त्याचसोबत जावळीचे खोरं हे सुप्रसिद्ध आहे. तर ऐतिहासिक वाई शहर, धोम डॅम, मेनवली, वरखेडवाडी ही ठिकाण देखील पसंतीस उतरली आहेत.जुन्या काळातील निर्माते आणि कलाकार तर आहेतच, परंतु अलिकडील काही वर्षांमधील प्रकाश झा, विशाल भारद्वाज, आशुतोष गोवारीकर, अरबाज खान, प्रभुदेवा, महेश कोठारे, या दिग्दर्शकांचा साताऱ्याकडे विशेष ओढा आहे. सरगम, मदर इंडिया, ओमकारा, गंगाजल, राजनीति, स्वदेस, म</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-06-20/LCA.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : कोरोना विषाणूच्या संकटामध्ये लॉकडाऊन झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा ‘रोल, कॅमेरा, अॅक्शन’साठी सज्ज झाली आहे. थांबलेल्या चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग आता पुन्हा सुरू होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याने पुढाकार घेत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काही नियम आणि अटींसह चित्रीकरणास परवानगी दिली आहे. विशेष बाब म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘टोटल हुबलाक’ या दोन मालिकांच्या चित्रीकरणास प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली आहे.जिल्ह्यातील विशेषतः पाटण, वाई, जावळी आणि महाबळेश्वर या तालुक्यांमधील काही ‘लोकेशन्स’ निर्माते आणि दिग्दर्शकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. पाटणमधील कोयना धरण परिसर, नेहरू गार्डन, घाटमाथा, वनकुसवडे, खळे, बनपुरी आदी. महाबळेश्वरमधील अनेक पॉईंट्स, पाचगणी शहरामधील टेबललँड, शाळा, तापोळ्यामधील बोटिंग पॉईंट्स त्याचसोबत जावळीचे खोरं हे सुप्रसिद्ध आहे. तर ऐतिहासिक वाई शहर, धोम डॅम, मेनवली, वरखेडवाडी ही ठिकाण देखील पसंतीस उतरली आहेत.जुन्या काळातील निर्माते आणि कलाकार तर आहेतच, परंतु अलिकडील काही वर्षांमधील प्रकाश झा, विशाल भारद्वाज, आशुतोष गोवारीकर, अरबाज खान, प्रभुदेवा, महेश कोठारे, या दिग्दर्शकांचा साताऱ्याकडे विशेष ओढा आहे. सरगम, मदर इंडिया, ओमकारा, गंगाजल, राजनीति, स्वदेस, मंगल पांडे, बाजीराव मस्तानी, दबंग टू आणि थ्री, चेन्नई एक्सप्रेस, तारे जमीन पर अशा चित्रीत झालेल्या चित्रपटांची नाव न संपणारी आहेत. तर झी मराठी या वाहिनीवरील लागीर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री, टोटल हुबलाक या मालिकांचे चित्रीकरण जिल्ह्यामध्ये झाले.जिल्ह्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळवून देणारं हे क्षेत्र आहे. त्यात प्रामुख्याने शूटिंगसाठी लोकेशन्स शोधून देणे, स्थानिक स्तरावर हवी ती मदत मिळवून देण्यासाठी तरुणांनी स्वतःच्या पातळीवर तयार केलेली ‘एक खिडकी योजना’ ही निर्मात्यांना सोयीची वाटते. त्याचसोबत फोटोग्राफर, कॅमेरा सहाय्यक, सहाय्यक वेशभूषाकार, सहाय्यक केशभूषाकार, मेकअपमॅन/वुमॅन, प्रोडक्शन लेबर, साऊंड हेल्पर, लाईट हेल्पर, टेक्निकल सपोर्ट, स्थानिक डबिंग आर्टिस्ट, वॉटरबॉय या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार निर्मिती होते.चित्रपट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या स्थानिक कलाकारांना मिळालेली संधी, कलाकरांना दळण-वळणासाठी आवश्यक असलेली वाहतूक व्यवस्था, सर्वांना जेवणासाठी केटरर्स या माध्यमांतूनही अनेक तरुणांच्या हाताला काम मिळते. ज्या गावामध्ये चित्रीकरण आहे तेथील स्थानिक विकासाला मदत, चित्रीकरणाच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीला आर्थिक स्वरूपात मदत देणे यामुळे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. त्याचसोबत चित्रीकरणाच्या निमित्ताने जिल्ह्यात येणारे, चित्रीकरण पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये झालेली लक्षणील वाढ, अशा विविधांगी स्वरुपाचा फायदा जिल्ह्याला होतो.या नियम व अटींसह परवानगी…● चित्रीकरण प्रक्रियेमध्ये सामील असणाऱ्या प्रत्येकाने मास्क आणि पूर्ण शूटींग दरम्यान ग्लोज वापरणे बंधनकारक.●चित्रीकरणाच्या संपुर्ण प्रक्रियेदरम्यान सामाजिक अंतर पाळणे सक्तीचे.● हस्तांदोलन, मिठी मारणे अशा प्रकारची सर्व कृत्ये करणेस मनाई.● दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी एक मीटर अंतर.●65 वर्षावरील व्यक्तींना चित्रीकरण प्रक्रियेत समाविष्ट करणेस मनाई.● चित्रीकरणादरम्यान लग्न समारंभ, पूजा, सण, उत्सव, सामूहिक नृत्ये अशा गोष्टी करण्यास मज्जाव.●केश रचना व मेकअपसाठी डिस्पोजेबल वस्तू वापरणे.●चित्रीकरणाचे ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅन्डवॉश, सॅनिटायझर, यांची प्रवेशद्वारावर व्यवस्था बंधनकारक.●चित्रीकरणादरम्यान वापरात येणारे सर्व साहित्य उदा. – कॅमेरा, रिमोट, लाईट स्विच, स्क्रिप्ट पॅड, माईक, इलेक्ट्रिक सिस्टम इ. सर्व साहित्य वापरापूर्वी व वापरानंतर सॅनिटाईज करणे बंधनकारक.चित्रीकरणामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराचे मोठे क्षेत्र सातारा जिल्ह्यात आहे. कलाकार, शुटींग लोकेशन्स, हॉटेल्स, केटरिंग, वाहतूक व्यवसाय आणि त्याच्याशी जोडलेले अनेक व्यवसाय इथे आहेत. सध्या कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे हे क्षेत्र मोडकळीस आलेले आहे. असे असताना या व्यवसायाला चालना देण्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चित्रीकरणासाठी योग्य ती खबरदारी घेऊन परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातीला हा पहिला निर्णय ठरला आहे. या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचे कौतुक होत आहे. अनेक चित्रपट निर्माते आता सातारची वाट धरत असल्याने इथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. कलाक्षेत्रातील हा सातारा पॅटर्न चित्रपट क्षेत्रातील सर्वांसाठी आशादायक ठरत आहे – तेजपाल वाघ (पटकथाकार)होय, तुम्ही सातारा जिल्ह्यात कुठेही शूटिंग करू शकता. सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्यासाठी परवानगी दिली आहे. केवळ आता चित्रपट-मालिका क्षेत्रातील सर्व निर्मिती संस्था आणि दिग्दर्शकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. नुकतंच आम्ही ‘टोटल हुबलाक’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू केले आहे. तुम्हाला ही तुमच्या चित्रपट, मालिका आणि वेबसीरिजचे चित्रीकरण सुरू करण्यास परवानगी मिळेल. लवकरात लवकर या आणि आता कास, ठोसेघर, बामणोलीच्या दऱ्याखोर्‍यांत तसेच माण खटावच्या माळरानांमध्ये पुन्हा एकदा आवाज घुमूद्यात : लाईट, कॅमेरा, अॅक्शन !!! -किरण माने (अभिनेते) ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Roll-Camera-Action-again-in-Satara</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Tue, 19 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ ‘सा रे ग म प’ चे लिटिल चॅम्प्स पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Little-Champs-of-Sa-Re-Ga-Ma-Pa-will-once-again</link>
            <description>मुंबई: झी मराठीवरील सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. हा कार्यक्रम होऊन अनेक वर्ष झाली असली तरी या कार्यक्रमातील पंचरत्न म्हणजेच प्रिटी यंग गर्ल आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित श्याम राऊत यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्राला यांसारखे नवीन गायक दिले ज</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-05-19/saregamapa.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई: झी मराठीवरील सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. हा कार्यक्रम होऊन अनेक वर्ष झाली असली तरी या कार्यक्रमातील पंचरत्न म्हणजेच प्रिटी यंग गर्ल आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित श्याम राऊत यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्राला यांसारखे नवीन गायक दिले ज्यांच्या आवाजाची जादू प्रेक्षक कधीच विसरले नाहीत. आता हेच लिटिल चॅम्प्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. निमित्त आहे सा रे ग म प या अभुदपूर्व कार्यक्रमाचा रौप्य महोत्सव. प्रेक्षकांचं प्रेम आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे या लोकप्रिय कार्यक्रमाने 25 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. हे सगळं प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळेच शक्य झालं आणि म्हणून या 25 वर्षाच्या प्रवासातील साथीदार असलेल्या प्रेक्षकांसाठी झी मराठी सादर करणार आहे 'एक देश एक राग' कॉन्सर्ट.या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना लोकप्रिय लिटिल चॅम्प्स मधील पंचरत्न ‘कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत’ यांच्या सुरांची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल. तसेच सेलिब्रिटी पर्वातील गायक सुमित राघवन, रेणुका शहाणे, अमृता सुभाष, प्रिया बापट, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक यांचे देखील धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला पाहता येणार आहेत, सोबत स्वानंद किरकिरे, बेला शेंडे, सलील कुलकर्णी, वैशाली सामंत, रवी जाधव, स्वप्नील बांदोडकर ह्या दिग्गज्यांमध्ये देखील मजेशीर स्पर्धा रंगणार आहे.एक विशेष सोहळा जिथे असतील गाणी, किस्से आणि २५ वर्षांची धमाल, त्यामुळे चला गाऊया आणि टेन्शन अनलॉक करूया. पाहायला विसरू नका 'सा रे ग म प एक देश एक राग’चा हा विशेष सोहळा रविवार 24 मे संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Little-Champs-of-Sa-Re-Ga-Ma-Pa-will-once-again</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Wed, 06 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाक आणि अभिनेत्री तमन्ना अडकणार विवाह बंधनात? ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Pakistani-cricketer-Abdul-Razzaq-and-actress-Tamanna-to-tie-the-knot</link>
            <description>मुंबई : बॉलिवूड कलाकार नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चात असतात. शिवाय चाहते देखील आपल्या आवडत्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी कायम उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तमन्ना भाटीया पाकिस्</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-05-06/95956167_106974041010336.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : बॉलिवूड कलाकार नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चात असतात. शिवाय चाहते देखील आपल्या आवडत्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी कायम उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तमन्ना भाटीया पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकशी लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. या चर्चांना उधाण आलं होतं ते फक्त एका फोटोमुळे. तो फोटो आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो फोटो एका एका ज्वेलरीच्या दुकानातील होता. त्यांचा हा फोटो पाहून ते दोघं लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.पण आता खुद्द तमन्नाने त्या फोटोमागील अफवांवर स्पष्टिकरण दिलं आहे. `सर्वात आधी माझं नाव एका अभिनेत्यासोबत जोडण्यात आले, नंतर एका क्रिकेटरसोबत आता डॉक्टरसोबत. हे सर्व ऐकल्यानंतर एक पती खरेदी करू की काय असं मला वाटू लागलं आहे.` असं ती म्हणाली.२०१७ मध्ये दुबईमधील एका इवेंटसाठी तमन्ना आणि अब्दुल रज्जाक यांना पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. त्यावेळी काढलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Pakistani-cricketer-Abdul-Razzaq-and-actress-Tamanna-to-tie-the-knot</guid>
        </item>
    
        <item>
            <pubDate>Mon, 04 May 2020 00:00:00 GMT</pubDate>
            <title><![CDATA[ सलमान खान, उलिया वंतूर आणि जॅकलीन फर्नांडीस गरजूंसाठी सरसावले ]]></title>
            <link>http://theonlinereporter.com/Entertainment/Salman-Khan-Lulia-Vantur-and-Jacqueline-Fernandez-rushed-to-help-needy-people</link>
            <description>मुंबई : लॉकडाऊनमुळे सलमान खान जवळपास आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पनवेल येथील त्याच्या फार्महाउसमध्ये अडकला आहे. सलमान खाननेआपल्या फार्महाउसमधूनच एक व्हिडिओ जारी करून लोकांना लॉकडाऊन दरम्यान, घरातच राहून कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरससंदर्भात लढण्याचं आवाहन केलं होतं.याव्यतिरिक्त सलमान खानने पनवेल फार्म हाउसमध्ये राहून 'प्यार करोना' नावाच्या एका गाण्याचा व्हिडीओदेखील जारी के</description>
            <media:content url="http://theonlinereporter.com/assets/images/Entertainment/2020-05-04/salman-and-jacqueline_1585292422.jpg" medium="image" height="540" width="720"/>
            <content:encoded>                
                <![CDATA[मुंबई : लॉकडाऊनमुळे सलमान खान जवळपास आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पनवेल येथील त्याच्या फार्महाउसमध्ये अडकला आहे. सलमान खाननेआपल्या फार्महाउसमधूनच एक व्हिडिओ जारी करून लोकांना लॉकडाऊन दरम्यान, घरातच राहून कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरससंदर्भात लढण्याचं आवाहन केलं होतं.याव्यतिरिक्त सलमान खानने पनवेल फार्म हाउसमध्ये राहून 'प्यार करोना' नावाच्या एका गाण्याचा व्हिडीओदेखील जारी केला होता. हे गाणं सलमान खानने स्वतः लिहिलेलं असून त्यानेच हे गाणं गाऊन कम्पोजदेखील केलं आहे.सलमान खानच्या पनवेलमधील त्याच फार्म हाऊसमधून आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलमान आपल्या कुटुंबियांसोबत एकत्र येऊन एका स्टोअर रूममधून राशन आणि खाण्या-पिण्याचं काही अत्यावश्यक सामान जवळच उभ्या असणाऱ्या एका बैलगाडीमध्ये ठेवण्यासाठी मदत करत आहे. दरम्यान, सलमान खान पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीसाठी धावून आला आहे. सलमान ज्या फार्महाउसमध्ये राहत आहे तेथील आसपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या गरजू लोकांना राशन देऊन सलमानने मदत केली आहे.याच व्हिडिओमध्ये सलमान खानच्या कुटुंबियांसोबत गर्लफ्रेंड उलिया वंतूर, अभिनेत्री आणि सलमानची खास मैत्रिण जॅकलीन फर्नांडीस या दोघीही दिसून आल्या. व्हिडिओच्या शेवटी आवश्यक सामान घेऊन सर्व बैलगाड्या फार्महाऊसमधून बाहेर जाताना दिसत आहेत.दरम्यान, सलमान खानने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजच्या 23000 मजुरांच्या अकाउंट्समध्ये थेट प्रति व्यक्ती तीन हजार रूपये टाकून एकूण 6.90 कोटी रूपयांची मदत केली होती. एवढचं नाहीतर मजुरांच्या खात्यात पैसे टाकण्याव्यतिरिक्त सलमानने या लॉकडाऊन दरम्यान, इंडस्ट्रीशी निगडीत गरीब मजुर आणि इतर गरजूंना अत्यावश्यक सामान आणि रेशन पोहोचवलं होतं. ]]>
            </content:encoded>
            <guid>http://theonlinereporter.com/Entertainment/Salman-Khan-Lulia-Vantur-and-Jacqueline-Fernandez-rushed-to-help-needy-people</guid>
        </item>
    
     </channel>
    </rss>
     